(Iran-Israel War) इराण आणि इस्त्रायलमध्ये सशस्त्र संघर्ष सुरु झाल्यापासून इराणमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाल्याचे समोर आले आहे. या दोन्ही देशांतील संघर्ष तीव्र होत असल्याचे लक्षात घेता भारताने युद्धग्रस्त इराणमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी 'ऑपरेशन सिंधू' (Operation Sindhu)राबवत नागरिकांच्या सुरक्षित परतीची जबाबदारी घेतली आहे. ऑपरेशन सिंधू अंतर्गत आतापर्यंत इराणमधील ५१७ भारतीय नागरिक मायदेशी परतले असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिली.
Read More
जनतेने आपल्या परिसरात सुरू असलेल्या अमली पदार्थांच्या व्यवहाराबद्दल निडरपणे पोलिसांना माहिती द्यावी. जनतेच्या सहकार्याने कामठी शहर अमलीपदार्थ मुक्त करू, असे प्रतिपादन महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
विशेष प्रतिनिधी भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’पुढे गुडघे टेकल्यानंर फिल्डमार्शल झालेले पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीनंतर भारतामध्ये साहजिकत अस्वस्थता निर्माण झाली आहे. मात्र, यामागे भारताच्या सामरिक वरचष्म्याचे महत्त्व पुन्हा अधोरेखित होते, हे विसरून चालणार नाही.
इस्त्रायल-इराण युद्धादरम्यान इराणमधील भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षितरित्या मायदेशी परत आणण्यासाठी भारत सरकारने १८ जून २०२५ रोजी 'ऑपरेशन सिंधू' सुरू केले आहे. या ऑपरेशमध्ये इराणमधील भारतीय नागरिकांना, विशेषतः विद्यार्थ्यांना परदेशातून भारतात आणण्यात येणार आहे.
भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’पुढे गुडघे टेकल्यानंर फिल्डमार्शल झालेले पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीनंतर भारतामध्ये साहजिकत अस्वस्थता निर्माण झाली आहे. मात्र, यामागे भारताच्या सामरिक वरचष्म्याचे महत्त्व पुन्हा अधोरेखित होते, हे विसरून चालणार नाही.
सध्या जगात इराण-इस्रायल युद्धाची भीती दिवसेंदिवस अधिक गडद होताना दिसते. ते अधिक वाढले, तर ती घराघरात येणार, हेदेखील निश्चित आहे. सामान्य माणसापर्यंत आलेली या युद्धाची प्रत्यक्ष आर्थिक झळ आणि वैचारिक झळ ही त्रासदायक बाबच. तसे बघितले, तर आपला देश गेल्या ११ वर्षांत कितीतरी पटीने विकासाच्या बाबतीत प्रगती करीत आहे. मात्र,
भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’पुढे गुडघे टेकणारे पाकिस्तानचे लष्करप्रमुख फिल्डमार्शल जनरल असीम मुनीर यांना ‘मास मर्डरर’ असे संबोधून अमेरिकेतील पाक नागरिकांनी त्यांचे अमेरिकेत स्वागत केले आहे.
तुमचं मन आणि मेंदू भ्रष्ट झाला आहे. मी तुमच्या नीच मानसिकतेचा कडाडून निषेध करतो, अशा शब्दात मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस नेते नाना पटोले यांचा खरपूस समाचार घेतला. नाना पटोले यांनी ऑपरेशन सिंदूरबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.
काँग्रेस नेते नाना पटोले यांनी ऑपरेशन सिंदूरबाबत केलेल्या बेताल वक्तव्याने काँग्रेसची पाकिस्तानी मानसिकता पुन्हा उघड झाली आहे. ऑपरेशन सिंदूर म्हणजे कॉम्प्युटर गेम आहे, असे ते म्हणाले. यावरून त्यांच्यावर सर्वत्र टीका करण्यात येत आहे.
तुमच्यासारखे देशद्रोही माणसं भारतात असल्यामुळेच पाकिस्तानचं फावतंय, असा घणाघात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी काँग्रेस नेते नाना पटोलेंवर केला आहे. नाना पटोलेंनी ऑपरेशन सिंदूरबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावरून त्यांनी पटोलेंना खडेबोल सुनावले.
(EAM S. Jaishankar's Big warning to Pakistan) पहलगाम दहशतवादी हल्ला आणि भारताने पाकपुरस्कृत दहशतवादाविरोधात राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर सध्या पाकिस्तान-भारत सीमेवर तणावपूर्ण शांतता आहे. पाकिस्तानने पुन्हा अशा प्रकारच्या कुरापती केल्या तर भारत थेट पाकिस्तानात घुसून हल्ला करेल असा थेट इशारा परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी दिला आहे. 'दहशतवादी पाकिस्तानात कुठेही असले तरी भारत सडेतोड प्रत्युत्तर देईल', असे एस जयशंकर यांनी बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्समध्ये एका मुलाखतीत बोलताना म्हटले आहे.
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी भारतातीलच काही लोकांनी भारतात राहूनच आपल्या सैन्यावर शंका घेतली, पुरावे मागितले आणि दहशतवाद्यांचा बचावही केला. त्यांच्या बोलण्याचा वापर पाकिस्तानने थेट जगासमोर केला आणि भारताला बदनाम करण्याचा प्रयत्नही केला. ही केवळ लोकशाहीला अपेक्षित मतभिन्नता नव्हती, तर भारताच्याच विरोधात उभी राहण्यासारखी गोष्ट होती. आज फक्त सरकारच नाही, तर प्रत्येक देशप्रेमी नागरिकाने अशा लोकांनी अशा लोकांना चोख उत्तर दिलं पाहिजे.
अमेरिकेत ऑपरेशन सिंदूरवर सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करणारे काँग्रेस खासदार शशी थरूर यांना त्यांच्या मुलाने पत्रकार परिषदेत प्रश्न विचारले. शशी थरूर आणि त्यांची टीम दहशतवादाविरोधी मोहिमे अंतर्गत विविध देशाना भेट देत आहेत. पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानचा सहभाग होता का? कोणत्याही देशाने तुमच्याकडे पुरावे मागितले का? असे काही प्रश्न ईशान थरूर यांनी विचारले. ईशान थरूर हे अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसी येथे पत्रकार आहेत.
स्त्रीचा पराक्रम हा भारतीयांसाठी नवा नाहीच. ‘रणचंडिका’, ‘रणरागिणी’ अशा अनेक बिरुदावल्यांचे सृजन भारतीय स्त्रियांच्या अचाट पराक्रमानेच सिद्ध केले. काळ बदलला, मात्र स्त्रियांचा पराक्रम तसाच राहिला. आज भारतीय सैन्यातील स्त्रीशक्तीने तिच्या तेजाची ओळख नुकतीच पाकिस्तानला करून दिली, तर दुसरीकडे देशसेवेसाठी ‘राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी’तून महिलांची पहिली तुकडी देशसेवेची शपथ घेती झाली. यानिमित्ताने ‘राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी’तील या महिला तुकडीच्या प्रवासाचा घेतलेला आढावा...
शरणागती कशाला म्हणतात, त्याची असंख्य उदाहरणे काँग्रेसनेच देशासमोर ठेवलेली आहेत. बांगलादेशच्या युद्धात पाकिस्तानचे विभाजन करूनही पाकव्याप्त काश्मीर आणि भारताचे युद्धकैदी इंदिरा गांधी यांना परत मिळविता आले नाहीत. उलट, पाकिस्तानचा जिंकलेला भूभाग आणि त्याचे ९३ हजार सैनिक यांना भारताने पाकिस्तानला परत केले. त्याला ‘शरणागती’ म्हणतात. चिनी कम्युनिस्ट पार्टीबरोबर केलेला गुप्त समझोता, हे काँग्रेसच्या आणखी एका शरणागतीचे ताजे उदाहरण. त्यामुळे मोदींनी पाकिस्तानलाच नव्हे, तर अमेरिकेलाच शरणागती पत्करायला लावली आहे.
(Parliament Monsoon Session 2025) संसदेचे पावसाळी अधिवेशन २१ जुलैपासून सुरू होणार असल्याची माहिती केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी बुधवारी दि. ४ जून रोजी दिली आहे. २१ जुलै ते १२ ऑगस्ट या दरम्यान संसदेचे हे पावसाळी अधिवेशन असणार आहे. या अधिवेशनाच्या काळात संसदेच्या दोन्ही सभागृहात देशातील विविध विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
(Russia-Ukraine War) रशिया-युक्रेन युद्धादरम्यान रविवार, दि. १ जून रोजी युक्रेनने 'ऑपरेशन स्पायडरवेब' अंतर्गत रशियातील विविध लष्करी हवाई तळांवर एक अत्यंत सुनियोजित आणि यशस्वी ड्रोन हल्ला केला. हा युक्रेनने केलेला आजवरचा सर्वांत मोठा हल्ला असल्याचे बोलले जात आहे. यावेळी युक्रेनने ‘ट्रोजन हॉर्स’ रणनीती वापरून ट्रक आणि ड्रोनने रशियावर हवाई हल्ला केला.
युक्रेनने रशियाच्या हवाई तळांवर केलेल्या ड्रोनने हल्ल्याने संपूर्ण जग हादरलेले आहे. सीमारेषेपासून सुमारे चार हजार कमी अंतरावर असलेल्या सायबेरियातील एक हवाईतळावर हा हल्ला करण्यात आला आहे. युक्रेनने 'ऑपरेशन स्पायडर वेब' म्हणजेच ड्रोनचा एक थवा रशियाच्या पाच लष्करी हवाई तळांवर सोडला, ज्यामध्ये ४१ बॉम्बर विमाने आगीत जळून भस्मसात झाली. रशियाचे या हल्ल्यात ७ अब्ज डॉलर्सचे नुकसान सुद्धा झाले आहे.
(Kolkata police arrested Sharmistha Panoli) सोशल मीडियावर इस्लामिक दहशतवादाचा निषेध करताना केलेल्या वक्तव्यांमुळे चर्चेत आलेली हिंदू सोशल मीडिया इन्फ्लुएंसर शर्मिष्ठा पानोली हिला कोलकाता पोलिसांनी गुरुग्रामहून अटक केली आहे. याप्रकरणी तिच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप असून, कोलकात्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीच्या आधारे ही अटक करण्यात आली आहे.
पहलगाम हल्ल्यानंतरच्या एका महिन्यात भारताने ’ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर लक्ष्यभेदी कारवाई करत, पकिस्तानचे मोठे नुकसान केले. केवळ लष्करीच नव्हे, तर आर्थिक आणि कूटनीतिक पातळीवरही पाकिस्तानची कोंडी करण्यात भारत यशस्वी ठरला. या घटनाक्रमामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या भूमिकेला अधिक पाठिंबा मिळाला. या ऑपरेशनचे परिणाम आणि जागतिक पातळीवरील त्याचा प्रभाव याचा घेतलेला आढावा...
(Shashi Tharoor warns Pakistan) 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारत सरकारने दहशतवादाविरोधातील आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी विविध देशांमध्ये सर्वपक्षीय शिष्टमंडळं पाठवली आहे. दरम्यान, काँग्रेसचे खासदार आणि सर्वपक्षीय शिष्टमंडळातील एका शिष्टमंडळाचे प्रमुख असलेले शशी थरूर यांनी महात्मा गांधींच्या वाक्याचा उल्लेख करत पाकिस्तानला कडक इशारा दिला आहे. "आता दुसरा गाल पुढे करण्याचे दिवस संपले. इथून पुढे दहशतवादी हल्ला झाल्यास महात्मा गांधींचा देश दुसरा गाल पुढे करणार नाही, आम्ही त्याला जशास तसे उत्तर देऊ,"असे थरूर यांनी पनामा
सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर पाकिस्तानचा बुरखा फाडत आहेत, त्याचवेळी काँग्रेस पक्षाने थरूर यांच्याविरोधात आघाडी उघडली आहे.
पाकिस्तानची संपूर्ण यंत्रणा ही दहशतवादावर आधारलेली आहे. ते दहशतवाद्यांचे आश्रयदाते आहेत. दहशतवाद्यांनी केलेल्या उपद्रवाचा वापर राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी करतात. मात्र, याउलट भारताची भूमिका स्पष्ट आहे. भारत जबाबदार देश आहे. आम्ही दहशतवादाबद्दल एक ठाम भूमिका घेत कायमच विरोध केला आहे. कुठल्याही प्रकारचा दहशतवाद आम्हाला मान्य नाही, अशी ठोस भूमिका जनता दल युनायटेड (जेडीयू) खासदार यांनी सिंगापूरमध्ये मांडली. ‘ऑपरेशन सिंदूर’ संदर्भात भारताची भूमिका पोहोचविणाऱ्या शिष्टमंडळाचे प्रमुख म्हणून त्यांनी हे भाषण दिले. त
पहलगाम दहशतवादी हल्ल्याला निर्णायक उत्तर देण्यासाठी भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. ते कमालीचे यशस्वीही ठरले. मात्र, या कारवाईने बावचळून गेलेल्या पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याची जी चूक केली, त्याची मोठी किंमत त्यांना चुकवावी लागली. पुरावे मागणार्या देशाबाहेरील तसेच, देशांतर्गत देशविरोधी शक्तींसाठी सरकारने ते तयार ठेवले आहेत.
ऑपरेशन सिंदूरनंतर पाठवण्यात आलेल्या सर्वपक्षीय खासदारांच्या शिष्टमंडळावर उबाठा गटाचे एक नेते टीका करतात. पण आज बाळासाहेब असते तर त्यांनी ऑपरेशन सिंदूरसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची गळाभेट घेतली असती, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उबाठा गटाला खडेबोल सुनावले. सोमवार, २६ मे रोजी नांदेड येथे आयोजित शंखनाद सभेत ते बोलत होते.
पाकने आजवर नेहमीच आंतरराष्ट्रीय व्यासपीठांचा वापर काश्मीरप्रश्न मांडण्यासाठी केला. याच व्यासपीठावरून भारताने आता पाकला खडे बोल सुनावले आहेत. भारताची शिष्टमंडळे जगभरात पाकिस्तानच्या दुटप्पी भूमिकेचा बुरखा जगभर फाडत आहेत. भारताने आजवर संयम दाखवला, आता तो संयमाचा बांध अखेर फुटला आहे.
(PM Narendra Modi Holds Roadshow in Vadodara) ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोमवारी (२६ मे) दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आले आहेत. वडोदरा येथे झालेल्या रोड शोमध्ये पंतप्रधान मोदींचे भव्य स्वागत करण्यात आले. पंतप्रधान मोदींच्या वडोदरा रोड शोमध्ये भारतीय लष्करी अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी यांच्या कुटुंबातील सदस्यांनीही भाग घेतला. पंतप्रधानांचे स्वागत करताना कुरेशी कुटुंबियांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली आणि आपल्या भावना व्यक्त केल्या.
परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी सोमवारी संसदेच्या परराष्ट्र व्यवहार सल्लागार समितीची बैठक घेतली.
'ऑपरेशन सिंदूर' ही केवळ लष्करी कारवाई नाही, तर ती आपल्या भारतीयांच्या मूल्यांची आणि भावनांची अभिव्यक्ती आहे. याद्वारे भारताने पाकिस्तानला धडा शिकवून प्रमुख दहशतवादी तळ उध्वस्त केले आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी गुजरातमधील दाहोद येथे केले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी वडोदरा येथे भव्य रोड शोमध्ये सहभागी झाले. यावेळी ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांचे कुटुंबियदेखील सहभागी झाले होते.
(Pakistani High Commission official Danish was an ISI agent) ऑपरेशन सिंदूर राबवल्यानंतर भारताने देशाअंतर्गत पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या घरभेद्यांचा शोध सुरु केला. यामध्ये गेल्या आठवड्यात, पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशसह वेगवेगळ्या राज्यांमधून अनेक व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. हे सगळे पाकिस्तानी उच्चायुक्तालयात अधिकारी असणाऱ्या आणि आयएसआय एजंट एहसान उर रहीम उर्फ दानिश आणि मुझम्मिल हुसेन उर्फ सॅम हाश्मी यांच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे. या आरोपींना अटक केल्यानंतर, आयएसआय एजंट दानिश आणि मुझम्
(Germany backs India in war against terrorism) भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (Dr. S. Jaishankar) हे सध्या जर्मनी दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावेळी जयशंकर यांनी जर्मनीचे परराष्ट्र मंत्री जोहान वेडफुल यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांनी एकाच व्यासपीठावरून संयुक्त पत्रकार परिषदेतून प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पाकपुरस्कृत दहशतवादाविरुद्ध भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरला जर्मनीने पाठिंबा दर्शवला आहे.
Congress leaders have spread many rumours about Operation Sindoor every question they had was answered by security forces press conference
(Drone Attack In Moscow Delays Kanimozhi-Led Op Sindoor Delegation's Flight) भारताच्या 'दहशतवादाविरोधी शून्य सहनशीलतेच्या' भूमिकेचा जागतिक पातळीवर प्रचार करण्यासाठी रवाना झालेल्या सर्वपक्षीय भारतीय शिष्टमंडळाच्या मॉस्को दौऱ्यापूर्वीच रशियातील राजधानी मॉस्कोमध्ये मोठा ड्रोन हल्ला झाला. या हल्ल्यानंतर मॉस्को विमानतळावरील अनेक उड्डाणे तात्पुरती थांबवण्यात आली. यामध्ये द्रमुक खासदार कनिमोळी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाचे विमानही उशिराने पोहोचले.
(PM Narendra Modi On Operation Sindoor at Bikaner) पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरूवारी २२ मे रोजी राजस्थानमधील बिकानेर जिल्ह्यातील जाहीर सभेला संबोधित करताना पुन्हा एकदा पाकिस्तानला थेट इशारा दिला आहे. भाषणापूर्वी त्यांना बिकानेर जिल्ह्यातील करणी माता मंदिरात देवीचे दर्शन घेतले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी गेल्या महिन्यात २२ एप्रिल रोजी झालेला भ्याड दहशतवादी हल्ला आणि त्याचं प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकिस्तान विरोधात राबवलेल्या ऑपरेशन सिंदूर बद्दल देखील महत्त्वाचे विधान केले आहे.
(PM Narendra Modi's stern warning to Pakistan) पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरूवारी २२ मे रोजी राजस्थानमधील बिकानेर जिल्ह्यातील जाहीर सभेला संबोधित करताना पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांना थेट इशारा दिला आहे. यावेळी बोलताना 'आता चर्चा जर चर्चा झालीच तर ती केवळ पाकव्याप्त काश्मीरवरच होईल' असे त्यांनी ठणकावून सांगितले. तसेच २२ एप्रिल रोजी झालेला भ्याड दहशतवादी हल्ला आणि त्याचं प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकिस्तान विरोधात राबवलेल्या 'ऑपरेशन सिंदूर'बाबतही त्यांनी भाष्य केले आहे.
(PM Narendra Modi On Operation Sindoor) राजस्थानमधील बिकानेर जिल्ह्यातील जाहीर सभेला संबोधित करताना गुरूवारी दि. २२ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला थेट इशारा दिला आहे. यावेळी भारताने पाकविरोधात राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरबाबत बोलताना "हा केवळ प्रतिशोध नव्हे, ही नव्या न्यायाची भावना आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ हे रागातून नाही, तर न्यायासाठी राबवले गेले. हा फक्त आक्रोश नाही, हे समर्थ भारताचे रौद्र रूप आहे.", असे प्रतिपादन केले आहे.
उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्याकडून भारतीय सैन्याचा अवमान करण्यात आला आहे. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात त्यांनी ऑपरेशन सिंदूरचे पुरावे मागितले असून यामुळे उबाठा गटाची काँग्रेसी मानसिकता पुन्हा उघड झाल्याची टीका राजकीय वर्तुळात करण्यात येत आहे.
पाकचे पाणी अडवून आणि तेथील हवाईतळ नष्ट करून भारताने पाकची चांगलीच जिरवली. ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारतीय सैन्याने विशेषतः हवाई दलाच्या जोरदार प्रत्युत्तरामुळे पाकची पळता भुई थोडी झाली. भारताचे ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वी झाल्यानंतर भारतीय क्षेपणास्त्रे आणि हवाई संरक्षण प्रणालीची सज्जता संपूर्ण जगाने पाहिली. दहशतवाद आणि दहशतवादाला पोसणार्या पाकिस्तानवर भारताने जोरदार प्रहार केल्यानंतर आता आणखी एक स्ट्राईक केला जाणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने आता अवैध बांगलादेशी आणि म्यानमारमधील घुसखोरांची ओळख पटवण्यासाठी 30 द
अशोका विद्यापीठाचे प्राध्यापक अली खान महमूदाबाद यांना ‘ऑपरेशन सिंदूर’ बद्दल केलेल्या वादग्रस्त टिप्पणीमुळे अटक करण्यात आली आहे. भाजप युवा मोर्चाच्या नेत्याने दिलेल्या तक्रारीनंतर सदर कारवाई करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताचा पराक्रमी इतिहास पुनर्जागृत करणारे राजनेता ठरले आहेत. शांततेच्या काळात नेतृत्व करणार्या मोदींनी आपली गुणवत्ता सिद्ध केलेलीच आहे. त्याचवेळी युद्धजन्य परिस्थितीत नेतृत्व करण्याची शक्तीही त्यांनी प्रगट केली आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’मुळे जसा भारतीय सैन्याचा पराक्रम चर्चेत आला, तसेच पकिस्तानच्या फाळणीच्या चर्चेलाही उधाण आले होते. त्यातच बलुचिस्तानने स्वातंत्र्य घोषित करून भारत, संयुक्त राष्ट्र आणि इतर देशांकडे पाठिंबादेखील मागितला. त्यामुळे पाकिस्तानचे तेथील प्रांतांवर होणारे जुलूम उघड झाले. पाकिस्तानातील परिस्थितीचा हा आढावा...
‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू असतानाच ‘आंतरराष्ट्रीय नाणेनिधी’ने पाकिस्तानला एक अब्ज डॉलर्सचा निधी मंजूर केला. त्यावर टीका होत असतानाच, आता मदतीचा दुसरा हप्ताही पाकच्या पदरात टाकला. बांगलादेशालाही कर्जरुपी खैरात वाटण्याचा निर्णय झाला. म्हणूनच प्रश्न उपस्थित होतो की, हे ‘नाणेनिधी’ आहे की ‘टेरर फंडर्स’?
भारतीय सैनादलाच्या शौर्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यासाठी आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी बुधवार, १४ मे रोजी शिवसेनेच्या वतीने ठाणे येथे भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली आयोजित करण्यात आली.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकविरोधात राबबिलेले ‘ऑपरेशन सिंदूर’ हे उरी, पुलवामानंतर केलेल्या सर्जिकल आणि एअर स्ट्राईकच्याही एक पाऊल पुढे होते. त्यामुळे ‘ऑपरेशन सिंदूर’ ही केवळ दहशतवादविरोधी तात्कालिक कारवाई नसून, भारताच्या संरक्षण धोरणाला सर्वांगीण कलाटणी देणारा हा ऐतिहासिक टप्पा म्हणावा लागेल.
‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये नेमके काय झाले, कसे झाले, किती प्रमाणात झाले याचे सप्रमाण सादरीकरण भारतीय सैन्यदलाने केल्याने पाकिस्तानची बनवाबनवी संपुष्टात आली. कालपर्यंत थापा मारत विजयाची शेखी मिरवणार्या पाकी पंतप्रधानांचा बुरखा अखेर फाटला. भारताच्या बेधडक कारवाईने पाकिस्तानलाही धडकी भरली असेल, हे नक्की!
(PM Narendra Modi at Adampur Air Base) पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ द्वारे पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांची ९ तळ उद्धवस्त करुन पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला. ऑपरेशन सिंदूरनंतर प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवार, दि. १३ मे रोजी पंजाबमधील आदमपूर हवाई तळाला भेट देऊन थेट हवाई दलाच्या जवानांसोबत संवाद साधला.
India-Pakistan Tensions : युद्ध तर जिंकू पण आस्तीनातल्या सापांचं काय कराल? | Operation Sindoor
(Pakistan Kirana Hills) पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल राबवण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. यानंतरही पाकिस्तानने भारतावर हवाई हल्ले करण्याचे प्रयत्न केले जे भारतीय हवाई दलाने परतवून लावले. या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकिस्तानचे ११ हवाई तळ उद्ध्वस्त केले. यानंतर अश्या चर्चा सुरु होत्या की, भारताने फक्त हवाई तळच नव्हे तर पाकिस्तानची अणुभट्टी 'किराणा हिल्स'वर ही लक्ष्य केले. मात्र भारतीय हवाई दलाचे डीजीएओ
‘ऑपरेशन सिंदूर’ मुळे फक्त भारत-पाकिस्तान संबंधांमध्येच नव्हे, तर भारत-तुर्की आणि अझरबैजान या देशांशी असलेल्या संबंधांमध्येही बदल होत आहेत. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण जग भारताच्या बाजूने उभं राहिलं. तुर्की मात्र पाकिस्तानला पाठिंबा देताना दिसले. इतकच नव्हे, तर तुर्कीने बनवलेल्या ‘सोंगर ड्रोन’चा वापर पाकिस्तानने भारताच्या लष्करावर आणि सामान्य नागरिकांवर हल्ला करणायासाठी केला.
ऑपरेशन सिंदूरवरील पंतप्रधान मोदींच्या भाषणाच्या जागतिक माध्यमांच्या कव्हरेजमध्ये भारताचा ठाम सूर, विशेषतः अणुब्लॅकमेलविरुद्धचे इशारे आणि भारताच्या दहशतवादविरोधी दृष्टिकोनात "न्यू नॉर्मल" जाहीर करणे, यावर प्रकाश टाकण्यात आला आहे.