One Election

नेहरूंच्या पत्रव्यवहाराचे दस्तऐवज कुठे गेले?

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात संविधानावर चर्चा होत असतानाच, काँग्रेस पक्षाच्या सेनसोरशिपचे बोलके उदाहपण जनतेच्या नजरेसमोर आले आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी या संदर्भात देशाच्या संसदेत प्रश्न उपस्थित केले आहे. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी अनेक मान्यवारांसोबत केलेले पत्रव्यवहार जे पंतप्रधान संग्रहालयात उपस्थित होते, परंतु २००८ साली युपीए सरकारच्या काळात सोनिया गांधी यांनी ती सगळी पत्रं तिथून हलवली. तब्बल ५१ कार्टन इतका साठा असलेले दस्ताऐवज अचानक स्थालंतरीत करण्यात आले असा

Read More

वाढवण बंदर : शाश्वत प्रगतीसह भूमिपुत्रांना रोजगाराच्या संधी खुला करणारा विकासमार्ग

वाढवण प्रकल्प हा बंदर वाहतूक आणि जलमार्ग मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकारचा खासगी क्षेत्रातील भागीदारांच्या सक्रिय सहभागासह संयुक्त उपक्रम आहे. हे बंदर टप्प्याटप्प्याने कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. या बंदराचा पहिला टप्पा 2028 पर्यंत पूर्ण होणार आहे. हे बंदर आंतरराष्ट्रीय जलवाहतूक मार्गांना थेट कनेक्टिव्हिटी प्रदान करेल आणि पारगमन वेळ आणि खर्च कमी करेल. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांनी सुसज्ज असलेल्या या बंदरात डीप बर्थ, कार्यक्षम कार्गो हाताळणी सुविधा आणि आधुनिक बंदर व्यवस्थापन प्रणाली असेल. या

Read More

रामजन्मभूमी कुलूपमुक्त... अन् मोतीबागेत जल्लोष!

ही दि. १ फेब्रुवारी, १९८६ची आठवण आहे. अयोध्येतील रामजन्मभूमीला वादग्रस्त-विवादास्पद ठरवून डिसेंबर १९४९ मध्ये तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंच्या कारकिदीर्र्त कुलूप ठोकण्यात आले होते आणि सकल हिंदू समाजाला, रामभक्तांना कुलूपबंद लोखंडी दरवाजाच्या बाहेरूनच रामललाचे दर्शन घ्यावे लागत होते. दरवाजाबाहेर एक छोटासा चौथरा-कट्टा बांधला होता व त्या कट्ट्यावर रामभक्त फुले, फळे अर्पण करून समाधान मानत होते. तब्बल ३५ वर्षांनंतर दि. १ फेब्रुवारी, १९८६ रोजी फैजाबाद न्यायालयाने निर्णय दिला आणि अत्यंत अनपेक्षितपणे तो निर्णय हि

Read More

'सर सय्यद डे'च्या जेवणानंतर AMUच्या ३०० मुलींची प्रकृती बिघडली; वसतिगृहात चौकशी सुरू!

उत्तर प्रदेशातील ‘अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी (AMU)’ च्या बेगम अजिजुनिशा हॉलमध्ये दि. १७ ऑक्टोबर २०२३ रोजी रात्री जेवण केल्यानंतर अनेक विद्यार्थिनींची प्रकृती बिघडली. या विद्यार्थिनींना जेएन (जवाहरलाल नेहरू) मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे. हा कार्यक्रम 'सर सय्यद डे'च्या दिवशी आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये जेवण झाल्यानंतर विद्यार्थिनींची प्रकृती बिघडली. या विद्यार्थिनींवर उपचार सुरू आहेत. आजारी असलेल्या विद्यार्थिनी अब्दुल्ला गर्ल्स कॉलेजच्या आहेत. गुलिस्तान-ए-सय्यद येथे 'सर सय्यद डे'च्या दिवशी

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121