( Navi Mumbai Municipal Corporation officers employees are taking online advantage of the knowledge from Tech Wari ) महाराष्ट्रातील प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी यांच्या कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण संस्कृती निर्माण करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागातर्फे “टेक वारी : महाराष्ट्र टेक लर्निंग वीक” हा अभिनव उपक्रम दि. ५ ते ९ मे २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. या माध्यमातून शासनातील अधिकारी, कर्मचारी यांनी स्वयंविकास घडवित विविध नागरी सेवा अधिक लोकाभिमुख होण्याच्या दृष्टीने सकारात्मक पा
Read More
मुंबई: आता कर चुकव्यांचे वाईट दिवस सुरू होणार आहेत का असे विचारण्यास हरकत नाही कारणही तसेच आहे जीएसटी केंद्रीय व राज्याच्या अधिकारी वर्गाने एकत्र येत नवीन बैठक बोलावली आहे. या नवीन बैठकीत कर चुकवण्यासाठी हातखंडे वापरणाऱ्या कंपन्यांना तसेच बनावट कंपनीच्या नोंदणी करणाऱ्या कंपन्यांना आळा घालण्यासाठी उपाय आणण्यासाठी चर्चा होण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या प्रशासनात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. दि. २३ फेब्रुवारी रोजी १२ वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बेस्टचे महाव्यवस्थापक विजय सिंगल यांची नियुक्ती सिडकोच्या उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पदावर करण्यात आली आहे.
ठाणे महानगरपालिकामधील विविध रिक्त पदांकरिता जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून इच्छुक आणि पात्र उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध झाली असून याकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीअंतर्गत उमेदवारांच्या थेट मुलाखती घेण्यात येणार आहे. या भरतीद्वारे विविध पदांच्या एकूण २५ जागा भरल्या जातील.
राज्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यासंदर्भात नेमलेल्या समितीचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यावर अभ्यास करण्याचे निर्देश देण्यात आले असून मुख्य सचिवांमार्फत त्याबाबतचे मत शासनाला सादर करण्यात येईल. निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची आर्थिक व सामाजिक सुरक्षा जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे योग्य प्रकारे राखली जाईल, या मूळ तत्वावर शासन ठाम आहे. शासनाला प्राप्त झालेला अहवाल व त्यावरील चर्चा आणि अंतिम निर्णय हा या तत्वाशी सुसंगत असेल.
'भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड'अंतर्गत विविध पदांकरिता अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून पदवीधरांना नोकरीची संधी मिळणार आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्समधील रिक्त जागांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
'स्टेट बँक ऑफ इंडिया'मधील रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. एसबीआयमधील रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आजच अर्ज करावयचा आहे. दरम्यान, 'स्टेट बँक ऑफ इंडिया'मध्ये अधिकारी होण्याची सुवर्णसंधी पदवीधरांना मिळणार आहे. त्यासाठी पदवीधर उमेदवारांना बँकेच्या अधिकृत वेबसाईटवरून अर्ज भरावा लागेल.
ठाणे : महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातव्या आयोगामध्ये १०, २० व ३० वर्षाच्या तीन लाभांच्या सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागु करण्यात आली आहे. शासननिर्णयाला अनुसरून याबाबतचा अध्यादेश ठाणे महापालिकेने नुकताच जारी केल्याने ज्यांच्या सेवेची १० वर्षे पूर्ण झाली, त्यांना पुढील वेतनश्रेणीचा लाभ दिला जाणार असुन पालिकेच्या ६ हजार ७०६ कर्मचारी - अधिकार्यांना त्यांच्या संपूर्ण कार्यकाळात एकुण तीन वेळा लाभ मिळणार आहे. याआधी सेवेत रुजू झाल्यानंतर बारा वर्षानंतर पहिला, २४ वर्षांनंतर दुसरा आणि ३६ वर्ष
यावर्षाच्या अखेरपर्यंत ११३ महत्त्वाच्या वरिष्ठ अधिकार्यांची घाऊक पदे रिक्त होणार!
पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या वाहनांमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी राज्यातल्या अनेक मंत्र्यांना आता २५ लाखांपर्यंतची ई-व्हेईकल घेता येणार आहे. त्याचप्रमाणे दौऱ्यावर येणारे मंत्री व राज्य अतिथींनासुध्दा याचा लाभ घेता याणार आहे.
हार्टलीने खिशातून दहा डॉलर्स काढून त्याला दिले. तो निघून गेला. कार्यालयाला कुलूप लावून हार्टली त्या पत्त्यावर चालत निघाला. पत्ता जवळचाच होता. झटकन सापडला. त्याला हवी असलेली मुलगी, व्हिव्हियन - चौथ्या मजल्यावर राहाते. त्याने खिशातून पत्त्याचा कागद काढून पुन्हा एकदा खात्री करून घेतली आणि एक दीर्घ श्वास घेऊन एकेक मजला चढायला सुरुवात केली.संध्याकाळची वेळ होती. ‘रॉबिन्स अॅण्ड हार्टली ब्रोकर्स’चं कार्यालय बंद झालं होतं. सर्व कर्मचारी आणि एक भागीदार रॉबिन्स (वय वर्षे ५०) घरी निघून गेले होते. दुस
बिहार निवडणूकांचे बिगुल वाजले आहे. मात्र, कोरोना महामारीच्या ( कोव्हीड 19 ) काळात मतदान होणार तरी कसे. सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे काय ? मतदानाची टक्केवारी वाढवण्याच्या नादात महामारी पुन्हा ओढावली तर काय करणार ?, असे असंख्य प्रश्न आता बिहार निवडणूक निमित्ताने उपस्थित होत आहे. महाराष्ट्र किंवा अन्य येत्या काळात होणाऱ्या अन्य राज्यांतील निवडणूकांमध्येही हाच पॅटर्न लागू होणार असल्याने कोरोनाच्या सावटात होणाऱ्या या निवडणूका महत्वाच्या आहेत.
माजी नौैदल अधिकार्याला झालेल्या मारहाणीमुळे बादशहावरील टीकेनंतर डोक्यात राख घालून उधळलेल्यांची भूमिका त्याने पोसलेली शिव‘सेना’ वठवताना दिसते! किंवा २०१५ साली पॅरिसस्थित ‘शार्ली हेब्दो’ साप्ताहिकाने मोहम्मद पैगंबरावर व्यंगचित्र प्रसिद्ध केल्याने धर्मांध मुस्लिमांनी त्यावर हल्ला केला, तसाच प्रकार शिवसैनिकांनीही आपल्या मालकाच्या व्यंगचित्रावरून केला.
गमे यांच्या बदलीसाठी एवढी घाई नेमकी कशासाठी करण्यात आली, हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. कारण, ज्या घाईने आणि मावळते विभागीय आयुक्त राजाराम माने यांच्या सेवानिवृत्तीची वाट न बघता, कैलास जाधव यांना महापालिकेचे आयुक्त म्हणून रुजू करण्यास धाडले आणि चार दिवस गमे यांना तिष्ठत ठेवण्यात आले, त्यातून काय साध्य झाले? हेही नागरिकांचा अवलोकनाबाहेर आहे.
याआधी भारतीय राजदूतांना धमकावण्याचा झाला होता प्रयत्न!
५६ जणांना कोरोनाची लागण
मार्च महिन्याचे वेतन निधीला दिले
महिला अधिकाऱ्यांना कमांड पोस्ट देण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश
रशिया आंतराष्ट्रीय स्पर्धा खेळून आलेल्या खेळाडूंचे तालुका क्रीडा अधिकारी, खेड, अध्यक्ष तांत्रिक कमिटी राजेशकुमार बागुल यांनी विशेष स्मृतिचिन्ह देऊन खेळाडूंचे कौतुक केले.
नवी मुंबई आयुक्तपदी ए. बी. मिसाळ
वारकरी, पुढारी व अधिकारी एकत्र आल्याशिवाय देशाचा विकास अशक्य आहे. भजन कीर्तनातून संस्कार घडत असतात. भक्तितच सर्वात मोठी शक्ती सामावलेली असून वारकरी संप्रदायातून समानता व समाज एकात्मतेचे दर्शन घडत असते, असे प्रतिपादन राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. प्रकाश महाराज (बोधले) यांनी केले.
महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासनाने तयारीला वेग दिला आहे. महापालिकेसाठी १ ऑगस्ट रोजी जळगाव शहरातील नागरिक मतदानाचा हक्क बजावणार आहे. त्यासाठी प्रशासन सज्ज झाले असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्र अध्यक्ष, मतदान केंद्र अधिकारी, कर्मचारी यांना मतदान प्रक्रियेबाबत प्रशिक्षण देण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे. गुरुवारी महाबळ कॉलनीतील जिल्हा प्रशासनाने बांधलेल्या नूतन सभागृहात ३ हजार ५०० पेक्षा जास्त अधिकारी व कर्मचार्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
वरिष्ठ अधिकार्याने जास्त काम दिले, तर यापुढे तुम्हाला कुरबूर न करता ते मुकाट करावे लागणार आहे.
नोकरशाहीला आपल्या या मनोवृत्तीबद्दल आणि कार्यशैलीबद्दल आता गांभीर्याने विचार करावा लागणार आहे
एप्रिल महिन्यात पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात भेडसावत असुन जिल्ह्यात ७४ गावांमध्ये ३८ टँकरव्दारे पाणीपुरवठा करावा लागत आहे.
शहरी क्षेत्र वगळता अन्य क्षेत्रातील अनधिकृत जाहिराती, घोषणा फलक, होर्डिंग्ज, पोस्टर्स इ. संदर्भात करावयाच्या तक्रारीबाबत तक्रार निवारण यंत्रणा उभारणे आवश्यक आहे.