सामान्यांचा असामान्य लढा, चर्चां-वाटाघाटींचे अनेक फड आणि शेवटी ‘ऑपरेशन पोलो’ या नावाने करण्यात आलेली पोलीस कारवाई, या सर्वांचा परिपाक म्हणजे १७ सप्टेंबर, १९४८ रोजी हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले. एकसंध भारताच्या निर्मितीतील एक टप्पा पूर्ण झाला.
Read More