अहंकार पोसणारा हा वादाचा प्रकार फार जपून वापरावा, शक्यतो त्यापासून दूर राहावे. ‘मी अतिशय विद्वान,‘ मी ज्ञानी’, ‘मी सर्वज्ञ’ असा अहंकार बाळगून कोणीही भ्रमात राहू नये. असा अहंकार नाहीसा झाल्यावाचून संवाद होत नाही आणि संवाद साधल्यावाचून वाद मिटत नाही. वादाने अशांती निर्माण होते.
Read More
अन्न-धान्यावर सरकार नागरिकांना सबसिडी अर्थात सूट देत असते. परंतु, या सबसिडीचा केंद्र सरकारवील बोजा मात्र दिवसेंदिवस वाढताना दिसतो. तेव्हा, या आर्थिक विवंचनेतून सरकारला कसा मार्ग काढता येईल, त्याचा आढावा घेणारा हा लेख...