स्वातंत्र्यवीर सावरकरांवर आरोप करणारे एकेकाळी अधिक होते पण ही परिस्थिती आता बदललेली आहे. अशा कार्यशाळांमुळे सावरकर विरोधाला छेद देण्याचं काम घडेल, असे विधान पुण्यात आयोजित कार्यशाळेत सात्यकी सावरकर यांनी केले.तसेच अभ्यासपूर्ण वक्ते तयार करण्यासाठी आणि गावोगावी सावरकर विचार पोहोचवण्यासाठी ही कार्यशाळा महत्त्वाची असल्याचे ही सात्यकी सावरकर यांनी प्रतिपादन केले.
Read More
पसंतीचे क्षेत्र करिअर म्हणून निवडत त्यात शाश्वत विकासाचा ध्यास घेतलेल्या नाशिक येथील निखील कुलकर्णी यांच्याविषयी....
आपल्या अंगभूत गुणांना चिकाटीने यशात परिवर्तित केलेल्या नाशिक येथील निखिल कुलकर्णी याच्याविषयी...