काही दिवसांपूर्वी नौदलाच्या स्पीड बोटीने गेट वे ऑफ इंडिया ते एलिफंटादरम्यान प्रवासी ‘नीलकमल’ बोटीला धडक ( Boat Accident ) दिल्याची दुर्देवी घटना घडली. या अपघातात प्रवासी वाहतुकीच्या बोटीला जलसमाधी मिळाली आणि या बोटीतील दहा प्रवासी आणि तीन नौदल कर्मचारी अशा एकूण १३ जणांचा मृत्यू झाला. या अपघातात दोष होता तो नौदलाच्या स्पीड बोटीचा. त्यानिमित्ताने या अपघातामागचे कारण आणि असे अपघात टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजना यांचा आढावा घेणारा हा लेख...
Read More
बोटीत ३० हून अधिक प्रवासी; बचावकार्य युद्धपातळीवर सुरु
नागपूर : नीलकमल बोट अपघातातील ( Boat Accident ) जखमी आणि मृत व्यक्तींना योग्य ती मदत करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले आहे. बुधवार, १८ डिसेंबर रोजी एलिफंटाकडे जाणाऱ्या नीलकमल बोटीचा अपघात घडला असून यात आतापर्यंत एकाचा मृत्यू आणि ५ जण बेपत्ता असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे.