Navadurga

ग्रंथोपासक, समाजभूषण दाजी पणशीकर काळाच्या पडद्याआड!

रामायण, महाभारताचे गाढे अभ्यासक, तत्तवचिंतक दाजी पणशीकर यांचे वृद्धपकाळाने निधन झाले. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांची प्राण ज्योत मालवली. ठाणे इथल्या त्यांच्या निवासस्थानी ६ जूनच्या सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वामध्ये व्यासंगी अभ्यासक अशी ज्यांची ख्याती होती त्या दाजी पणशीकरांनी समाजप्रबोधनाचे अत्यंत महत्वाचं काम केले. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातील कला विश्व पोरके झाल्याची भावना लोकांनी व्यक्त केले आहे. दाजी पणशीकर यांच्या पार्थीवावर दि. ७ जून रोजी सकाळी ९:३० वाजता ठ

Read More

दक्षिण भारतातील रामकथांची साहित्यसृष्टी तामिळ भाषेतील ‘कम्ब रामायण’

Kamba Ramayana दक्षिण भारतातील तामिळ ही जगातील संस्कृत एवढीच, प्राचीन अभिजात भाषा आहे. या भाषेत अनेक रामकथा लिहिल्या गेल्या आहेत. त्यामध्ये इसवी सनाच्या नवव्या शतकात चोल राज घराण्याच्या राजवटीत, कम्बन् हा थोर महाकवी, चिंतक, तत्त्वज्ञ होऊन गेला. या महाकवीचे रामायण ‘कम्ब रामायण’ तथा ‘रामावतारम्’ म्हणून विश्वविख्यात आहे. जागतिक साहित्यातील सर्वश्रेष्ठ साहित्यकृती महाकाव्य म्हणून, कम्ब रामायणाचा गौरव केला जातो. ‘कविचक्रवर्ती’ अशा अनेक पदव्याप्राप्त कम्बन् हा राजकवी होता. तामिळ भाषा गौरव, कीर्तिस्तंभ म्हणून, दोन

Read More

‘उर्मिलायन’ महाकाव्यातून उलगडणार रामायणातील लक्ष्मणच्या पत्नीचं कथाख्यान

मराठी रंगभूमीवर सध्या विविध विषयांवरील नाटकं सुरू आहेत. सगळ्याच प्रकारच्या नाटकांना विशेष पसंती मिळत आहे. अशातच एक वेगळा विषय घेऊन 'सुमुख चित्र' निर्मित व 'अनामिका' प्रकाशित एक संगीत, नृत्यनाट्य आणि मनाच्या गाभाऱ्यात खोल शिरकाव करणारं ‘उर्मिलायन’ हे नवं कोरं पौराणिक नाटक १५ डिसेंबरला रंगभूमीवर येत आहे. उर्मिला...वाल्मीकींच्या रामायणातली एक उपेक्षित व्यक्तिरेखा. रामायणातील राम, सीता आणि रावण या तीन व्यक्तिरेखांच्या भाऊगर्दीत उर्मिला ही व्यक्तिरेखा काहीशी अबोलच राहिली. या व्यक्तिरेखेला बोलतं करणार आणि उर्मिल

Read More

'जय हनुमान'मध्ये ऋषभ शेट्टी दिसणार बजरंग बलीच्या अवतारात

दिवाळीच्या निमित्ताने अनेक नव्या चित्रपटांच्या घोषणा केल्या जात आहेत. अशात प्रशांत वर्मा यांच्या बहुप्रतिक्षित 'जय हनुमान' चित्रपटात ऋषभ शेट्टी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातील त्याचा पहिला लूक समोर आला असून तो हनुमानाच्या अवतारात प्रेक्षकांसमोर येणार आहे. महत्वाचे म्हणजे त्याच्या या लूकला चाहत्यांची विशेष पसंती मिळता आहे. 'जय हनुमान' चित्रपटाच्या प्रोडक्शन हाउस मिथ्री ऑफिशियलने इंस्टाग्रामवर चित्रपटाचे एक अप्रतिम पोस्टर शेअर केले आहे. यामध्ये ऋषभ शेट्टी भगवे कपडे परिधान करून रामाची मूर्ती छातीजवळ

Read More

रिलीजला तीन दिवस बाकी असताना 'सिंघम अगेन'मधील १२ सीन्सला सेन्सॉरने लावली कात्री

दिवाळीच्या निमित्ताने रोहित शेट्टी दिग्दर्शित सिंघम अगेन या चित्रपटाची टक्कर भूल भूलैल्या ३ या चित्रपटासोबत होणार आहे. १ नोव्हेंबर २०२४ रोजी हे दोन्ही ब्लॉक बस्टर चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. मात्र, अवघ्या दोन दिवसांपूर्वी सेन्सॉर बोर्डाने सिंघम अगेन चित्रपटातील काही दृश्यांवर आक्षेप घेत ते काढून टाकण्यास सांगितले आहे. 'सिंघम अगेन' चित्रपटाचं कथानक यावेळी रामायणाशी जोडण्यात आलं आहे. आणि त्यामुळेच काही आक्षेपार्ह प्रसंग यात दाखवल्यामुळे चित्रपटातून काही सीन वगळण्यास सांगण्यात आले आहे.

Read More

डॉ. आनंद साधले यांचे ‘महाराष्ट्र रामायण’

महाराष्ट्राची भूमी आणि संस्कृतीच्या प्रेमातून-स्वाभिमानातून प्रसवलेले श्लोकबद्ध महाकाव्य म्हणजे डॉ. आनंद साधले यांचे ‘महाराष्ट्र रामायण’ होय. रामाला पिता, सीतेला माता आणि हनुमानाला महाराष्ट्राचा निर्माता मानणार्‍या डॉ. साधलेंचे हे रामायण भक्ती-प्रासादिकतेऐवजी शृंगार, करुण आणि वीर रसाला प्राधान्य देणारे आहे. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची विवेचक प्रस्तावना या काव्यास लाभली असून शृंगाराच्या अतिरेकाचा त्यांनी स्पष्टपणे निर्देश केलेला आहे. आधुनिक पाश्चात्य ऐहिक दृष्टिकोनातून लिहिलेले हे रामायण काव्य-कल्पन

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121