National Logistics Policy

माध्यान्न भोजनात धर्मावरून भेदभाव; २५ वर्ष चालत आलेली प्रथा अखेर बंद

पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ममता सरकारने हिंदूंना आकर्षित करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. यापूर्वी दिघा येथील जगन्नाथ मंदिराचा प्रसाद राज्यभर वाटण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता पूर्व वर्धमान जिल्ह्यातील एका प्राथमिक शाळेतील प्रकरणही समोर आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शाळेतील मुस्लिम आणि हिंदू विद्यार्थ्यांसाठी दिल्या जाणाऱ्या माध्यान्न भोजनात भेदभाव केला जायचा. प्रकरण समोर आल्यानंतर हिंदूंमध्ये तणाव निर्माण झाला. त्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या आदेश

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121