महात्मा गांधी यांची हत्या नथुराम गोडसे याने झाडलेल्या गोळीने झाली नाही, असा दावा स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे वंशज रणजित सावरकर यांनी त्यांच्या ‘मेक शुअर गांधी इज डेड’ या पुस्तकात केला आहे. या पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन करण्यात आले.
Read More
मराठी रंगभूमीच्या इतिहासात गेल्या १५० वर्षात घडले नाही असे कृत्य 'मी नथुराम गोडसे बोलतोय' या बहुचर्चित मराठी नाटकाच्या निमित्ताने घडत आहे, शीर्षकासह या नाटकाची संहिताच ढापण्याचा हा प्रकार घृणास्पद व निंदनीय आहे. प्रचंड मेहनत घेऊन, संशोधन करून दिवंगत जेष्ठ लेखक प्रदीप दळवी यांनी लिहिलेल्या 'मी नथुराम गोडसे बोलतोय' या नाटकाच्या लिखाणाचे व शीर्षकाचे श्रेय या नाटकाद्वारे अभिनेता म्हणून नावलौकिक मिळविणाऱ्या व्यक्तीनेच(शरद पोंक्षे यांचे नाव घेण्याची इच्छा नसल्याचे सांगत ) करावे हे मराठी रंगभूमीसाठी शोभनीय नाही. य
कालीचरण महाराजांनी आपल्या वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. आता कालीचरण महाराज कोल्हापुरात म्हणाले की, नथुराम गोडसेने महात्मा गांधींबाबत जे केले ते बिल्कूल योग्य केले. नथुराम गोडसे नसते तर देशाचा नाश झाला असता. नथुराम गोडसे यांना कोटी कोटी प्रणाम आहे. जितके नथुराम गोडसेंना वाचाल तेवढे तुम्ही त्यांचे भक्त व्हाल आणि महात्मा गांधींचे विरोधक व्हाल , असा दावा ही कालीचरण महाराजांनी केला आहे.
दि. २७ जानेवारी रोजी ‘गांधी गोडसे : एक युद्ध’ हा हिंदी चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला. विवादास्पद ठरेल अशी अपेक्षा असताना फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत ’बॉक्स ऑफीस’वर बर्यापैकी त्याने खेळी केली. अनेकांच्या उत्सुकतेचे कारण ठरलेल्या या चित्रपटाविषयी...
महात्मा गांधींच्या संदर्भात 'वध' असा उल्लेख करणाऱ्या वक्तव्याचा निषेध ; पत्रकार परिषदेत व्यक्त केले मत
सत्तेत बारामतीकरच आहेत, वांद्य्राचे साहेब आता कुठे ‘अॅक्शन मोड’मध्ये येणार आहेत म्हणे. बाकी नाना पटोलेंचे ‘काँग्रेस उरलो केवळ हरण्यापुरता...’ तर अशा महाराष्ट्राच्या सत्ताधीशांकडून साहित्य आणि कलाकृतींच्या उत्थानाबाबत आशा बाळगणे म्हणजे स्वप्नरंजनच. त्यामुळे शेवटी एक प्रश्न आहे, अमोल कोल्हे भाजपशी किंवा रा. स्व. संघाशी संबंधित असते आणि त्यांनी जर नथुराम गोडसेंची भूमिका साकारली असती, तर समस्त पुरोगामी निधर्मी आणि तथाकथित गांधीवाद्यांनी कोणती भूमिका घेतली असती? याचे जे उत्तर आहे ते उत्तर म्हणजे महाराष्ट्राच्या
गांधींच्या हत्येला आज ७२ वर्षे होतील. महात्म्याच्या जाण्याने देशातील एका नैतिक अंकुशाचा शेवट झाला. त्यानंतर सुरू झालेल्या अन्यायपर्वात वंश, विचार व संघटनेच्या आधारेच अन्याय केला गेला. गांधींच्या खून खटल्यात दिलेला निकाल व त्यानंतर दाखल झालेले खटले आज विस्मरणात गेले आहेत.
स्वत:ची रेघ मोठी करण्याची हिंमत आणि वकूब नसला की इतरांचा द्वेष, अपमान, मानहानी करण्याशिवाय संबंधितांना गत्यंतर नसते. काँग्रेसचेही तसेच झाले असून देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामातील सावरकरांचे अतुलनीय, महनीय योगदान कसे नाकारावे वा डागाळावे, हा प्रश्न त्या पक्षासमोर आ वासून उभा असतो.
'शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी होताना गांधीजी विसरलात का ?'
"उद्धव ठाकरे 'सामना'चे संपादक असताना त्यांनी नथुराम हा देशभक्त असल्याचे म्हटले होते. त्यांच्यासोबतच आज महाराष्ट्रात तुमचे सरकार स्थापित होत आहे. आज शपथविधी होत आहे. त्यामुळे राहुल गांधींनी त्यांचा ढोंगीपणा थांबवावा", अशी टीका भाजप प्रवक्ते जीव्हीएल नरसिंहा राव यांनी राहुल गांधींवर केली आहे.
देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणारा नथुराम गोडसे हा देशभक्त होता, असे वादग्रस्त विधान करून अडचणीत आलेल्या भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी पुन्हा एकदा माफी मागितली
हसन यांनी तामिळ भाषेत ट्विट करत 'हिंदू' या शब्दाचा उल्लेख कोणत्याही प्राचीन ग्रंथात आढळत नसल्याचे सांगत हा शब्द बाह्य आक्रमकांनी आपल्याला दिला असल्याचा जावई शोध लावला.
साध्वी प्रज्ञा सिंह यांनी नथुराम गोडसे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे. मात्र, तरीही भाजपवर चोहोबाजूंनी टीका होत आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साध्वी प्रज्ञा सिंह यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. "साध्वी यांचे वक्तव्य घृणास्पद आहे. त्यांनी माफी मागितली असली तरी मी त्यांना मनाने कधीच माफ करू शकणार नाही.", असे मोदींनी म्हटले आहे.
कमल हसनने नथुराम गोडसेंवर केलेल्या वक्तव्यानंतर त्यांचा सर्वत्र विरोध केला जात आहे. गुरुवारी एका प्रचारसभेदरम्यान कमल हसन यांच्यावर अंडी आणि दगड फेकण्यात आले. तामिळनाडूमधील आरावकुरिची येथे ही घटना घडली. कमल हसन हे आपले भाषण आटोपून मंचावरून उतरत असताना दोन तरुणांनी त्यांच्यावर हल्ला केला. पोलिसांनी या तरुणांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. आता राजकारणाची पातळी खालावत चालली आहे. पण असा घटनांमुळे आपण घाबरणार नाही, असे कमल हसन यांनी म्हटले आहे.
हात्मा गांधींची हत्या करणारा नथूराम गोडसे हा स्वतंत्र भारतातील पहिला हिंदू दहशतवादी होता, असे वादग्रस्त विधान त्यांनी केले आहे. तामिळनाडूतील अरिवाकुरिची येथील एका प्रचार सभेत त्यांनी हे वादग्रस्त विधान केले.