मध्य प्रदेशातील डिंडोरी जिल्ह्यातील शाहपुरा येथील हनुमान मूर्तीचा अपमान करणाऱ्या अमजद खानचे घर बुलडोझर चालवून पाडण्यात आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिंडोरी जिल्ह्यातील शाहपुरा येथे आई शारदा टेकडीवर हनुमानाचे मंदिर आहे.
Read More
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये कुत्र्यासारख भुंकायला लावून एका हिंदू तरुणाला मुस्लिम होण्यासाठी दबाव टाकण्यात आला. व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन आरोपीने त्याच्याकडून अनेकवेळा पैसे उकळले. या घटनेतील सर्व ६ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
मध्य प्रदेशमधील भोपाळचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये काही कट्टरपंथींनी एका हिंदू तरुणाच्या गळयात पट्टा घातला आहे. तसेच ते ते कट्टरपंथी त्या हिंदू तरुणाला कुत्र्यासारखे भुंकायला सांगत. व्हिडिओमध्ये पीडित तरुण माफी मागताना आणि मियाँ बनण्याबाबत बोलताना दिसत आहे. धर्मांतरणासाठी आरोपी पीडित तरुणावर दबाब आणत आहेत. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी कठोर कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. तसेच आता पर्यत 3 आरोपीना अटक करण्यात आले आहे.
मध्य प्रदेशच्या दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) नुकतेच हिज्ब-उत-तहरीर (HUT) कारवाई केली आहे. मध्य प्रदेश आणि तेलंगणामधील १६ लोकांवर ही कारवाई करण्यात आली आहे. हिजबुल-उल-तहरीरमधील १६ जणांच्या अटकेबद्दल मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी भोपाळमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितले की, जी माहिती समोर आली त्या माहितीच्या आधारे आरोपींची चौकशी केली जात आहे. तसेच आम्ही लव्ह जिहाद, धर्मांतर आणि त्यानंतर दहशतवादी कारवायांना खतपाणी घालण्याच्या विरोधात आहोत. असे ही शिवराज सिंह चौहान म्हणाले.
राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) मध्य प्रदेश पोलिसांसोबत कारवाई करून संशयित दहशतवादी सरफराज मेमनला इंदौर येथून अटक केली. सरफराजवर २०१८ साली ‘पीएफआय’च्या संशयास्पद कारवायांत सहभागाचा आरोप आहे.
अभिनेता शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी 'पठाण' चित्रपटातील दीपिका पदुकोणसोबतच्या त्याच्या जबरदस्त केमिस्ट्री आणि डान्स मूव्ह्समुळे चर्चेत आहे. चित्रपटातील एका गाण्याशी संबंधित दृश्य आणि वेशभूषेबाबतचा वाद इतका तापला आहे की, मध्य प्रदेशात गाण्यावर बंदी घालण्यापर्यंत अटकळ बांधली जात आहे. सोशल मीडियावर ट्रोलर्स चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करत आहेत. या सगळ्यामध्ये शाहरुख खानचे वक्तव्य या संपूर्ण प्रकरणावर आले आहे. काहीही झाले तरी आमच्यासारखे लोक कोणत्याही परिस्थितीत सकारात्मक राहतील, असे शाहरुख खानने म्हटले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येबाबत कॉंग्रेसचे माजी मंत्री राजा पटेरिया यांच्या वक्तव्यानंतर गदारोळ सुरु आहे. यावर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. भारत जोडो यात्रेचा आव आणणाऱ्यांचे वास्तव समोर येत असल्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले.
इंदूर येथील सरकारी विधी महाविद्यालयात धार्मिक अतिरेकी पसरवण्याचा वाद वाढत आहे. शुक्रवारी सायंकाळी काही विद्यार्थ्यांनी पुस्तकावरून गोंधळ घातला. येथील प्राध्यापकांनी हिंदू मुलींना लव्ह जिहादमध्ये अडकवल्याचा पुरावा म्हणून विद्यार्थ्यांनी हे सादर केले. पुस्तकात लिहिले आहे- हिंदू हे मुख्य दहशतवादी आहेत. यासोबतच विश्व हिंदू परिषद बद्दलही आक्षेपार्ह गोष्टी लिहिण्यात आल्या आहेत. या पुस्तकाच्या अनेक प्रती विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालयात ठेवण्यात आल्या आहेत. पुस्तकाच्या लेखकावर गुन्हा दाखल करण्याची मागणीही विद्यार्थी स
राहुल गांधींची 'भारत जोडो' यात्रा शुक्रवारी मध्य प्रदेशातील आगर-माळव्यात असताना, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या आणखी एका विधानाने वाद झाला आहे. आगर येथील सभेला मार्गदर्शन करताना राहुल यांनी 'जय श्रीराम', 'जय सियाराम' व 'हे राम'च्या नाऱ्याची व्याख्या सांगितली. ते म्हणाले, "जय सियारामचा अर्थ काय आहे? जय सीता व जय राम, म्हणजे सीता व राम एकच आहे. त्यामुळे जय सियाराम किंवा जय सीताराम म्हटले जाते. भगवान राम सीतेच्या अब्रुसाठी लढले. त्यामुळे आम्ही जय सियाराम म्हणून समाजातील महिलांचा सीतेसारखा आदर करतो. प
'आदिपुरुष' या चित्रपटामध्ये हिंदूंच्या धार्मिक भावना जाणीवपूर्वक दुखावण्यात आल्या आहेत. त्यामधील आक्षेपार्ह दृष्ये हटविण्यात यावीत, अशी मागणी मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी पत्रकारपरिषदेत मंगळवारी केली आहे.
बॉलिवूड चित्रपटावर बहिष्कार टाकल्याने अभिनेता अर्जुन कपूर संतापला आहे.
लीना मणिमेकलाई 'काली' चित्रपटाच्या पोस्टरमुळे भारताच्या अनेक राज्यांत वादाची विषय ठरली आहे. मध्य प्रदेशमध्ये देखील या वादाला चांगलाच पेट घेतला आहे.
'सारेगामा म्युझिक' या म्युझिक लेबलने आता सनी लिओनच्या 'मधुबन में राधिका नाचे' या गाण्याचे बोल बदलण्यास सहमती दर्शवली आहे. सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या अधिकृत निवेदनात कंपनीने म्हटले आहे की, 'मधुबन' गाण्याचे बोलच नव्हे तर ताज्या प्रतिक्रिया लक्षात घेऊन आणि देशवासीयांच्या भावना लक्षात घेऊन नाव देखील बदलले जाईल.
मध्य प्रदेशमध्ये २३ दिवसात 'लव्ह जिहाद'च्या कायद्यांतर्गत साधारणपणे दिवसाला एक याप्रमाणे २३ तक्रारी दाखल झाल्या. गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी गुरुवार दि.११ फेब्रुवारी २०२१ रोजी सांगितले की, "मध्यप्रदेशात ९ जानेवारी रोजी हा 'फ्रीडम ऑफ रिलिजन अध्यादेश २०२०' कायदा लागू झाला. आणि तेव्हापसुन आतापर्यंत अंतर्गत या तेवीस तक्रारी नोंदवल्या गेल्या आहेत."