Late Nanarao Dhoble राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक व महाराष्ट्र प्रांत बौद्धिक प्रमुख म्हणून प्रदीर्घकाळ दायित्व निभावलेल्या स्व. नानाराव ढोबळे यांच्या जीवनचरित्राचा आढावा घेणारा स्वर्गीय नानाराव ढोबळे विशेषांक ‘एकता मासिक, पुणे’ने प्रसिद्ध केला आहे. सदर विशेषांकाचे प्रकाशन प्रा. प्रकाश पाठक यांच्या हस्ते आज, दि. 11 एप्रिल रोजी, स्व. नानाराव ढोबळे सभागृह, शंकराचार्य संकुल, गंगापूर रोड, नाशिक येथे संपन्न होणार आहे. त्यानिमित्ताने स्व. नानाराव ढोबळे यांच्या स्मृतींना उजाळा देणारा हा विशेष लेख...
Read More
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक नानाराव ढोबळे यांचे हे जन्मशताब्दी वर्ष असून, त्यानिमित्ताने माजी सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांच्या उपस्थितीत नाशिक येथे उद्या, सोमवार, दि. ६ मे रोजी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने त्यांचे संस्मरण करणारे हे लेख...
भाजपचे नेते आशिष शेलार यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाणार येथील रिफायनरी प्रकल्पावरुन टीका केली आहे. नाणार प्रकल्प पाकिस्तानला जात आहे. उद्धव ठाकरे यांनी सातत्याने विरोध केल्यामुळे महाराष्ट्र आणि देशाचं कोट्यवधीचं नुकसान झालं आहे. उद्धव ठाकरे यांनी नाणारला विरोध करून एकप्रकारे पाकिस्तानलाच मदत केली आहे, अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.
कोकणात कोणताही विकासप्रकल्प आला की त्याला लगोलग विरोध करायचा, ही काही राजकीय संधीसाधूंची विकासद्वेष्टी मानसिकता. त्यातूनच ‘एन्रॉन’नंतर नाणार आणि आता बारसू येथील रिफायनरी प्रकल्पालाही विरोध होताना दिसतो. प्रत्येक वेळी जनविरोध आणि बेगडी पर्यावरणप्रेमाच्या नावाखाली शिवसेना अशा विकास प्रकल्पांविरोधात आक्रमक होते. त्यामुळे कोकणचा कॅलिफोर्निया करण्याची जनतेला वर्षानुवर्षे स्वप्न दाखवणार्या शिवसेनेचा विकासविरोधी चेहराच यानिमित्ताने पुन्हा एकदा समोर आला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील बारसु येथे प्रस्तावित असलेल्या ग्रीन रिफायनरी प्रकल्पावरून पुन्हा एकदा वादाला सुरुवात झाली आहे. नाणार येथे होणाऱ्या या प्रकल्पाला होणाऱ्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर सरकारने २०१९ मध्ये हा प्रकल्प नाणारमधून हलवला होता. त्यानंतर राज्यात आलेल्या ठाकरे सरकारने हा प्रकल्प बारसू येथे करण्यासाठी अनुकूलता दर्शवित प्रकल्प पूर्ण करून दाखवण्याचे मनसुबे देखील बोलून दाखवले होते.
कोकणातील नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या संदर्भात वार्तांकन करणारे पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणावरून आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. वारिसे यांच्या मृत्यूची चौकशीची मागणी होत असतानाच राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी एसआयटी अर्थात विशेष चौकशी पथकाची स्थापना करण्याचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस प्रशासनाला दिले आहेत.
नाणार प्रकल्पाच्या पुनरुज्जीवनाची आशा असल्याचे सूतोवाच केंद्रीय शिक्षण व कौशल्य विकासमंत्री धर्मेद्र प्रधान यांनी दिले आहेत.
पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडून राजापूर तालुक्यातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पासंदर्भात सकारात्मक भूमिका घेण्यात आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे रिफायनरी समर्थकांना बळ प्राप्त झाले आहे. रिफायनरी प्रकल्पाला असलेले समर्थन शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी समन्वय समितीने ६ मार्च रोजी सर्वपक्षीय रिफायनरी समर्थन मेळाव्याचे आयोजन केले आहे. दुपारी तीन वाजता धोपेश्वरच्या यशोदिन गार्डन हॉल येथे हा मेळावा होणार आहे.
सुरुवातीला अनुकूल असलेल्या शिवसेनेने त्यानंतर नाणार आणि स्वतः सहभागी असलेल्या देवेंद्र फडणवीस सरकार विरोधात भूमिका घेतली. चर्चेच्या फेऱ्या निष्फळ ठरल्याने फडणवीस सरकारने हा प्रकल्प रायगड जिल्ह्यात हलवण्याचा निर्णय घेतला. या दरम्यान प्रकल्पाचा खर्च तीन लाख कोटींवरून चार लाख कोटी रुपये झाला. त्यानंतर यात गुंतवणूक करणाऱ्या सौदी अरेबियाच्या ‘आराम्को’चा प्रकल्पातील रस कमी होण्यास सुरुवात झाली.
नाणार रिफानरी विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक वालम यांचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. रिफायनरी प्रकल्प विरोधासाठी ४ कोटी ३३ लाख ८ हजार खर्च केल्याची कबुली दिली आहे.
माजी जिल्हा शिवसेना प्रमुख चंद्रकांत देशपांडे यांचा रिफायनरीला पाठिंबा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पासून कोकण दौऱ्यावर
'नाणार' प्रकल्पाला शिवसेनेचा कायमच विरोध होता
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात नाणार, सागवे, कात्रादेवी परिसरात आशियातील सर्वात मोठा तेलशुद्धीकरणाचा तीन लाख कोटींचा भव्य प्रकल्प होणार होता.
रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार येथील ग्रीन रिफायनरी प्रकल्प रद्द करण्यात आला. आता नाणारचा ग्रीन रिफायनरी प्रकल्प रोह्यात उभारण्यात येणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार येथे होऊ घातलेला बहुचर्चित हरित तेलशुद्धीकरण प्रकल्प (ग्रीन रिफायनरी) अखेर रद्द करण्यात आला आहे.
नाणारचा प्रकल्प कोकणसाठी विकासाचा मार्ग ठरेल की विनाशाचा, यावर आयोजित परिसंवादामध्ये मान्यवरांनी उपस्थित केलेल्या विचारांचा हा परामर्श...
ग्रीन रिफायनरी व न्युक्लिर पॉवर प्रोजेक्ट या दोन्ही प्रकल्पात एरियल अंतर फक्त २.५ किमी असल्याने हा प्रकल्प कोकणासाठी धोकादायक आहे.
पाँईट ऑफ इन्फर्मेशन अंतर्गत बोलण्याची परवानगी नाकारल्याने शिवसेना व विरोधकांनी गोंधळ घेतला
राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक व रोजगार निर्मितीसाठी शासनाने नाणार प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र् स्थानिकांच्या संमतीशिवाय हा प्रकल्प लादणार नसल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार येथील हरित तेलशुद्धीकरण प्रकल्पाबाबत स्थानिक शेतकरी, नागरिकांना विश्वासात घेऊन व चर्चा करूनच याबाबत निर्णय घेतला जाईल.
मंत्रिपद सोडणं तर दूर, इथे राजीनामे देण्याचंही धाडस कोणात उरलं नाहीय, तर पक्षनेतृत्व आपल्या नेत्यांच्या अपमानानंतरही मूग गिळून गप्प आहे.
उद्धव ठाकरे भाजपच्या नेत्यांना मातोश्रीची पायरी चढू न देण्याची भाषा करतात. मात्र लोकांना यात रस नाही. त्यापेक्षा शिवसेनेचे मंत्री साऊथ ब्लॉक, नॉर्थ ब्लॉकच्या पायऱ्या चढणे कधी थांबवतील हे जाणण्यात लोकांना रस आहे.
रत्नागिरीतील नागरिकांच्या विरोधानंतर सेनेनी 'आम्ही ती सूचना फाडून टाकली' अशी जी आवई उठवली होती, ती पूर्णपणे खोटी असून जनतेची दिशाभूल करण्यासाठी म्हणून सेनेनी हा कट रचला होता.
नाणार प्रकल्प झाला तर कोकणचा खरा विकास होईल का? रोजगारांचे काय? अशा अनेक प्रश्नांचा, दोन्ही बाजूंनी उहापोह करणारा हा विशेष लेख....
कोकणात उभारण्यात येणारा नाणार रिफायनरी प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत कोकणात होऊ देणार नाही, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर सभेत सांगतिल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचे पहायला मिळत आहे.
शिवसेनेकडे कोकणच्या विकासाचा काही ठोस आराखडा असेल तर त्यांनी तो जरूर जाहीर करावा. पिढ्यानपिढ्या शिवसेनेला मतदान करणार्या कोकणी जनतेला यातून दिलासच मिळेल