चळवळीला जर सत्त्वगुणांची जोड मिळाली, तर तिचे रूप पालटते. सध्याच्या काळात चळवळ उभी करणे तितके कठीण नाही. त्यासाठी अनुयायी मिळतात,पण ती चळवळ कार्यान्वित झाल्यावर सर्व सूत्रे योग्य व्यक्तीच्या हातात असणे महत्त्वाचे असते. राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आधार देण्यासाठी पुढे सरसावलेले संवेदनशील अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी एक एक पाऊल पुढे टाकत सुरु केलेल्या ‘नाम’ फाउंडेशन संस्थेने आपल्या अनेक विधायक कामातून यशस्वी ९ वर्ष पूर्ण केली. १० व्या वर्षात पदार्पण करीत असताना या सर्व
Read More
मार्च महिन्यात पुण्यातील बहुली गावात आग लागली होती. यावेळी १६ घरे आगीत भस्मसात झाली. या १६ कुटुंबांना हक्काचे छप्पर देण्याचे काम नाना पाटेकर यांच्या 'नाम' फाऊंडेशनने केले आहे. यावेळी त्यांनी मुस्लीम मुलांविषयी आपले मत व्यक्त केले.
भारतात अनेकवेळा अनेक दशके एकत्र नांदतात असं म्हटलं जातं. कारण एकाच वेळी एका ठिकाणी दुष्काळ असतो एका ठिकाणी पाऊस जोरात पडत असतो. भारतात एक जागा सुजलाम सुफलाम झालेली आहे तर एका ठिकाणी पाण्याचा थेंबही नाही.