पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेच्या (एनआयए) चौकशीत दररोजो अनेक मोठे खुलासे होत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या तपासात अनेक पुरावे सापडले आहेत, जे या हल्ल्यामागे पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय आणि दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाचा सहभाग दर्शवतात.
Read More
राष्ट्रीय राजधानीतील पटियाला हाऊस कोर्टाने सोमवारी २६/११ चा कट रचणारा इस्लामी दहशतवादी तहव्वुर राणा याच्या राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) कोठडीत आणखी १२ दिवसांची वाढ केली आहे.
(Pahalgam Attack) पहलगामध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय संरक्षण यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) जम्मू-काश्मीर पोलिसांच्या सहकार्याने तपासाला सुरुवात केली आहे. सुरक्षा यंत्रणांनी या हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी मोठी शोधमोहीम सुरू केली आहे. पुलवामा जिल्ह्यातील त्राल येथील रहिवासी आसिफ शेख हा हल्ल्याच्या कटात सहभागी असल्याचा संशय आहे. पोलीस व एनआयएच्या एक पथकाने आसिफच्या त्राल येथील घरी छापा टाकला. पोलीसांवा आसिफच्या घरात तपासादरम्यान काही स
Pahalgam जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये २८ पर्यटकांची हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांचा पहिला स्केच आणि ग्रुप फोटो समोर आला आहे. आता संबंधित दहशतवाद्यांची स्केचद्वारे ओळख पटली असून त्यांची नावे आसिफ फौजी, सुलेमन शाह आणि अबू तल्हा अशी नावे आहेत. हे दहशतवादी द रेझिस्टंस फ्रंटचे असल्याचे सांगितले जात आहे. ही दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोएबाचा सहयोगी असल्याचे सांगण्यात येत आहे. दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्यक्षदर्शीची चौकशी करण्यात आल्यानंतर हे रेखाचित्र तयार करण्यात आले आहे. सूत्रानुसार, केंद्रीय तपास संस्था, एनआयए आत
(Tahawwur Rana Extradition) २६/११च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार दहशतवादी तहव्वूर राणाचे अखेर गुरुवारी १० एप्रिल रोजी तब्बल १७ वर्षांनी भारतात यशस्वी प्रत्यार्पण झाले आहे. तत्पूर्वी, अमेरिकेने कडक सुरक्षेत कॅलिफोर्नियामध्ये राणाला भारतीय अधिकाऱ्यांच्या ताब्यात देतानाचे फोटो आता समोर आले आहेत. त्यांचे विमान संध्याकाळी ६.२२ वाजता दिल्लीच्या पालम विमानतळावर उतरले. त्यानंतर, वैद्यकीय तपासणीनंतर त्याची रवानगी एनआयए कोठडीत करण्यात आली आहे.
(Tahawwur Rana's NIA Interrogation Begins) २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार दहशतवादी तहव्वूर राणाचे अखेर गुरुवारी १० एप्रिल रोजी तब्बल १७ वर्षांनी भारतात यशस्वी प्रत्यार्पण झाले आहे. गुरुवारी १० एप्रिलला रात्री राणाला दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी एनआयएच्या विशेष न्यायालयाकडे एनआयएने २० दिवसांची कोठडी मागितली होती. परंतु, न्यायालयाने एनआयएला राणाची १८ दिवसांची कोठडी दिली. ताब्यात घेतल्यानंतर, तहव्वूर राणाची आता एनआयए मुख्यालयात चौकशीला सुरुवात झाली आ
मुंबईतील २६/११ च्या बॉम्बस्फोटातील दहशतवादी हल्ल्यातील मास्टरमाईंड तहव्वूर राणाची घटका आता भरलेली आहे. त्याचे १० एप्रिल २०२५ रोजी अमेरिकेतून प्रत्यर्पित करण्यात आले आहे. अशातच आता त्याचे ११ एप्रिल २०२५ रोजी दहशतवाद विरोधी संघटना (NIA) चे एसपी आणि डीएसपी सीसीटीव्हीसमोर त्याला प्रश्न विचारून त्याच्याकडून सर्व माहिती जाणून घेणार आहेत. याची सर्व रेकॉर्डिंग करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
(NIA Team in Chhatrapati Sambhajinagar) राज्यात औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापले आहे. यातच नागपूरमध्ये दंगल (Nagpur Violence) उसळल्याने आता सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. याच वादाच्या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयए (NIA) चे दिल्लीचे पथक छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले आहे. संभाजीनगरमधील संशयित हालचालींवर एनआयएकडून लक्ष ठेवले जाणार आहे. औरंगजेब कबरीच्या वादाच्या पार्श्वभूमीवर दंगल किंवा तणाव निर्माण होण्याची चिन्हं असल्याने jराज्यातील प्रशासन तसेच सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आह
देशाला धोका जसा बाह्य शत्रूंपासून असतो, तसाच तो अंतर्गत शत्रूंपासूनही असतो. ‘एनआयए’ न्यायालयाच्या एका निर्णयामध्ये उल्लेख केलेल्या काही एनजीओ, या अशाच देशविघातक कृतींमध्ये लिप्त असल्याचे निरीक्षण नुकतेच नोंदवण्यात आले आहे. याबाबत सरकारलाही कारवाई करण्याची अप्रत्यक्ष सूचना न्यायालयाने व्यक्त केली आहे. त्याविषयी...
नवी दिल्लीच्या रोहिणी भागात २० ऑक्टोबरच्या सकाळी सीआरपीएफ शाळेजवळ स्फोट झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आजूबाजूच्या दुकानांचे नुकसान झाले असून, सुदैवाने कुठलीही जीवीतहानी झालेली नाही. सुरक्षा दलांनी घटनास्थाळी धाव घेतली असून स्फोटाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
बनावट कागदपत्रांचा वापर करून रोहिंग्या आणि बांगलादेशींची भारतात तस्करी करणाऱ्या आठ जणांविरुद्ध राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) सोमवार, दि. २४ जून २०२४ आरोपपत्र दाखल केले. एनआयएने जलील मिया, हनन मिया, फरारी काजल सरकार, अधीर दास आणि अन्वर हुसैन उर्फ मामा यांच्याविरुद्ध आसामाच्या गुवाहाटी येथील विशेष न्यायालयात पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. हे सर्व आरोपी त्रिपुरातून काम करत होते.
नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (एनआयए) कोर्टाने अलाहाबाद उच्च न्यायालयाला न्यायाधीश रवी कुमार दिवाकर यांच्या सुरक्षेत वाढ करण्याची विनंती केली आहे. दिवाकर यांनी २०२२ मध्ये वादग्रस्त ज्ञानवापी परिसराची व्हिडिओग्राफी सर्वेक्षण करण्याची परवानगी दिली होती. तेव्हापासून त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याच्या धमक्या येत होत्या.
वाराणसी स्थित ज्ञानवापी संकुलाच्या सर्वेक्षणाचा आदेश देणाऱ्या न्यायाधीशाना धमकी येते आहे. ज्यानंतर एनआयएने त्यांच्या सुरक्षेची मागणी केली. न्यायाधीश रवी कुमार दिवाकर यांनी २०२२ मध्ये ज्ञानपावी संकुलाच्या सर्वेक्षणासाठी एएसआयद्वारा वैज्ञानिक पद्धतीने सर्वेक्षण करण्यास मंजूरी दिली होती. मुस्लिम या संकुलाला मशिद असल्याचे सांगतात. पंरतु औरंगजेबाने त्या जागेवरील मंदिर उद्धवस्त करत तिथे मशिद बांधली होती. या संकुलात त्रिशूल, कलश आणि देवी-देवातांच्या मूर्त्या ही सापडल्या आहेत.
रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोटप्रकरणी NIA (National Investigation Agency) सातत्याने छापे टाकत आहे. एनआयएने मंगळवार, दि. २१ मे २०२४ दक्षिण भारतातील ११ ठिकाणी छापे टाकले. दि. १ मार्च २०२४ रोजी बेंगळुरूमधील रामेश्वरम कॅफेमध्ये स्फोट झाला होता, ज्यामध्ये १० लोक जखमी झाले होते. या स्फोटाशी संबंधित मुख्य दहशतवाद्यांना पश्चिम बंगालमधून अटक करण्यात आली आहे.
कर्नाटकची राजधानी असलेल्या बेंगळुरू येथील रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) पश्चिम बंगालमधून दोन संशयितांना अटक केली आहे. या स्फोटांचे मुख्य आरोपी अब्दुल मतीन ताहा आणि मुसविर हुसैन शाजेब हे दहशतवादी असल्याचं सांगण्यात येत आहे. एनआयए या दोघांची कसून चौकशी करत आहे.
पश्चिम बंगालमध्ये बॉम्बस्फोटातील आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या एनआयएच्या पथकावर हल्ला झाला. हे प्रकरण ताजे असताना सदर हल्ल्यानंतर राज्य पोलिसांनी एनआयए अधिकाऱ्यांवरच महिलांच्या शोषणाचा गुन्हा दाखल केला आहे. एवढेच नाही तर पोलिसांनी दोन एनआयए अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलावले असून, खराब झालेले वाहन आणण्यास सांगितले आहे. यानंतर एनआयएने कलकत्ता उच्च न्यायालयात धाव घेत एफआयआर रद्द करण्याची मागणी केली आहे.
लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला आहे. प्रचाराबरोबर अनेक पक्षांनी आपापले जाहीरनामेही प्रकाशित केले आहेत. सत्ताधारी भाजपचाही जाहीरनामा या आठवड्यात प्रकाशित केला जाईल. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये अनेक विषयांवर सर्व पक्षांकडून मुद्दे मांडले जातील. त्याचवेळी राष्ट्रीय सुरक्षा आणि नक्षलवाद हाही मुद्दा मांडला जाईल.
कर्नाटकातील कोलार जिल्ह्यात पोलिसांकडून स्फोटकांनी भरलेली कार अडविण्यात आली आहे. मारुती स्विफ्ट ब्रँडच्या या कारमधून जिलेटिनच्या काठ्या, डिटोनेटर्स आणि वायर जप्त करण्यात आल्या आहेत. कार चालक घटनास्थळावरून फरार झाला असून त्याचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहे. वाहन मालकाचीही चौकशी सुरू झाली असून शेख हजार शरीफ नावाच्या ३० वर्षीय तरुणाला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.
पश्चिम बंगालमधील पूर्व मिदनापूरमध्ये एनआयएच्या (नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी) पथकावर हल्ला करण्यात आला आहे. पूर्व मिदनापूरमधील भूपतीनगरमध्ये दि. ६ एप्रिल रोजी ही घटना घडली, जिथे एनआयए २०२२ च्या बॉम्बस्फोट प्रकरणाच्या तपासासाठी गेली होती. राज्याच्या सत्ताधारी पक्ष तृणमूल काँग्रेस च्या एका नेत्यावर या प्रकरणात आरोप आहे, तपास यंत्रणेचे पथकावर हल्ला करण्यात आला. एनआयए पथकाच्या गाडीवर विटा फेकण्यात आल्याने कारच्या खिडकीचे नुकसान झाले.
मागील वर्षीच्या सत्तांतरानंतरही आफ्रिकी देश नायजरची स्थिती पूर्वपदावर आलेली नाही. यातच आता नायजरने अमेरिकेसोबतचा सैन्य करार तत्काळ प्रभावाने रद्द केला आहे. अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकार्यांनी केलेल्या नायजरच्या दौर्यानंतर हा निर्णय घेतला गेला. अमेरिकेकडून आमच्यावर अनेक विषयांवर दबाव टाकला जात होता म्हणून आम्ही हे पाऊल उचलल्याचे नाजयरच्या सैन्य प्रमुखांनी सांगितले आहे. अशा परिस्थितीत नायजरने अमेरिकेन सैन्य करार रद्द का केला, हा करार नेमका काय आहे आणि अमेरिकेसाठी नायजर इतका महत्त्वाचा का आहे, हे जाणून घेणे क्रम
रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) मोठे यश मिळाले आहे. या घटनेत सहभागी असलेल्या एका आरोपीला अटक केल्याचा दावा एनआयएने केला आहे. ३ राज्यांमध्ये १८ ठिकाणी छापे टाकल्यानंतर ही अटक करण्यात आली. मुजम्मिल शरीफ असे अटक आरोपीचे नाव आहे. मुजम्मिलने स्फोटासाठी इतर आरोपींना संसाधने पुरवली होती. एनआयए सध्या या प्रकरणी मुसाव्वीर शाजेब हुसेन आणि अब्दुल मतीन ताहा यांचा शोध घेत आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने बुधवारी, दि. २७ मार्च २०२४ या कारवाईची पुष्टी केली आहे.
कर्नाटकची राजधानी बेंगळुरू येथील प्रसिद्ध रामेश्वरम कॅफेमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाच्या तपासात नवनवीन खुलासे होत आहेत. राजाजीनगरमध्ये असलेल्या या कॅफेमध्ये दि. १ मार्च रोजी झालेल्या स्फोटाप्रकरणी अनेकांना अटक करण्यात आली असून, मुख्य संशयितालाही अटक करण्यात आली आहे. पण आता या स्फोटाची तार उत्तर प्रदेशशी जोडलेली दिसत आहे, कारण स्फोटानंतर लगेचच एका धार्मिक केंद्राशी संबंधित मौलाना बंगळुरूहून बरेलीला गेला होता, तो आता परदेशात जाण्याच्या तयारीत होता. या संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवून असलेल्या एनआयएने मौलानाला पकडले
बेंगळुरूमधील रामेश्वरम कॅफेमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी सुरक्षा यंत्रणांना मोठे यश मिळाले आहे. सुरक्षा यंत्रणा एनआयए (NIA)ने या प्रकरणी स्फोट घडवणाऱ्या दहशतवाद्याच्या सहाय्यकाला अटक केली आहे. त्याला कर्नाटकातूनच अटक करण्यात आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बेंगळुरूमधील रामेश्वरम कॅफेमध्ये दि. १ मार्च २०२४ रोजी झालेल्या बॉम्बस्फोटाचा तपास करत असलेल्या एनआयएने संशयित शब्बीरला ताब्यात घेतले आहे. त्याला कर्नाटकातील बेल्लारी येथून अटक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी एनआयए त्याची कसून चौकशी करत आ
राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) इस्लामिक संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) या बंदी घातलेल्या इस्लामिक संघटनेचा सदस्य असलेल्या अब्दुल सलीम या दहशतवाद्याला अटक केली आहे. निजामाबाद पीएफआय प्रकरणात सलीमविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. मात्र, तो फरार झाला होता. एनआयएने त्याच्यावर दोन लाख रुपयांचे रोख बक्षीसही ठेवले होते.
राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (रा. स्व. संघ) पदाधिकारी रुद्रेश यांच्या हत्येचा आरोपी आणि पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा (पीएफआय) दहशतवादी मोहम्मद गौज नियाझी यास दक्षिण आफ्रिकेतून अटक केली आहे.
बंगळुरूच्या व्हाईटफिल्ड भागातील रामेश्वरम कॅफेमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाप्रकरणी चार जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, राष्ट्रीय तपास यंत्रणादेखील (एनआयए) याप्रकरणाचा तपास करत आहे.
एनआयएने बंगळुरूमध्ये दोन बांगलादेशी घुसखोरांना अटक केली आहे. या लोकांनी पद्धतशीरपणे घुसखोरांसाठी शहरात छावणी उभारली होती. या घुसखोरांनी बेंगळुरूच्या दोन वेगवेगळ्या भागात कचरा प्रक्रिया युनिट उभारले होते. अनेक महिन्यांपासून एनआयएची कारवाई सुरू होती. या टोळीने बांगलादेशींना भारतात बेकायदेशीरपणे प्रवेश दिला आणि त्यांच्यासाठी आधारकार्डसारखी सर्व कागदपत्रे बनावट पद्धतीने बनवली, असे एनआयएने म्हटले आहे.
कॅनडातील आणखी एका खलिस्तानीला भारत सरकारने दहशतवादी घोषित केले आहे. सरकारने बब्बर खालसा इंटरनॅशनल (BKI) चा सदस्य आणि गुंड लखबीर सिंग लांडा याला बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा (UAPA) अंतर्गत दहशतवादी घोषित केले आहे. लांडावर भारतात खून आणि खुनाचा प्रयत्न असे अनेक गुन्हे दाखल आहेत.
राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) गुरुवारी (28 डिसेंबर 2023) दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (ISIS) मॉड्यूल प्रकरणात सहा आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. एनआयएने हे आरोपपत्र एनआयए विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एके लाहोटी यांच्या न्यायालयात बेकायदेशीर क्रियाकलाप कायदा आणि भारतीय दंड विधानाच्या विविध कलमांतर्गत दाखल केले आहे.
चाणक्यपुरी भागातील इस्त्राइलच्या दुतावासाजवळ मोकळ्या स्थितीत असलेल्या एका प्लॉटमध्ये स्फोट झाल्याची घटना २६ डिसेंबर २०२३ च्या संध्याकाळी घडली. स्फोटानंतर दिल्ली पोलिसांनी घटनास्थळ गाठले आणि येथून एक पत्र जप्त केले. त्यात जिहाद, अल्ला हू अकबर आणि गाझामध्ये सुरू असलेल्या युद्धाचा उल्लेख आहे. स्फोटाची माहिती मिळताच दिल्ली पोलीस बॉम्बशोधक पथक आणि फॉरेन्सिक टीमसह घटनास्थळी पोहोचले.
जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात गुरुवारी दुपारी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात चार जवान हुतात्मा झाले होते. त्यानंतर या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) करणार आहे.
लोणीजवळील ममदापूर गावात 7 डिसेंबर रोजी गोरक्षांवर हल्ला करून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी महाराष्ट्र पोलिसांनी 16 जणांवर गुन्हा दाखल केला. गोवंशाची कत्तल करताना पकडलेल्या आरोपींना पोलिसांनी बोलावल्यानंतर आरोपींनी स्थानिक हिंदूंवर हल्ला केला. आरोपींनी तलवारी आणि लोखंडी रॉडचा वापर करून हिंदू गोरक्षांवर हल्ला करून त्यांना गंभीर दुखापत केली. जखमींना तातडीने स्थानिक रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
एनआयएने शनिवारी कर्नाटकसह महाराष्ट्रात केलेल्या छापेमारीत १५ जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत शस्त्रास्त्र आणि इसिस संबंधी काही साहित्य जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या आरोपींनी भिवंडी तालूक्यातील पडघा हे गाव इस्लामिक स्टेट म्हणून घोषित केल्याची माहिती पुढे येत आहे.
मानवी तस्करीच्या रॅकेटविरोधात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) केलेल्या छापेमारीनंतर तस्करांनी गेल्या दोन वर्षांत हजारो रोहिंग्या घुसखोरांना देशातील विविध भागांमध्ये वसविल्याचे उघड झाले आहे.एनआयएने गेल्या आठवड्यात देशातील विविध राज्यांमध्ये आंतरराष्ट्रीय मानव तस्कर आणि त्यांच्या रॅकेटविरोधात कारवाई केली होती. या कारवाईमध्ये १० राज्यांतून मानवी तस्करी रॅकेटमधील ४४ जणांना अटक केली होती. अटक केलेल्यांची चौकशी सध्या सुरू असून त्यातून धक्कादायक माहिती बाहेर येत आहे.
‘हिज्बुत तहरीर’ या दहशतवादी संघटनेचे नाव पुन्हा भारतीय प्रसारमाध्यमांमध्ये झळकताना दिसते. पूर्वी अगदी तुरळक वेळा चर्चेत येणारी ही दहशतवादी संघटना पुन्हा एकदा आपले अस्तित्व दाखवू लागली आहे. जॉर्डन येथे स्थापन झालेली ही संघटना आता भारतात दहशतवादी कारवायांमध्ये गुंतलेली दिसते. पण, म्हणतात ना दहशतवादाला देशांच्या सीमांचे बंधन नसते. अशा या दहशतवादी कारवायांत बळी जातो, तो सर्वसामान्य जनतेचा. कारण, दहशतवाद हा अखिल मानवतेचा शत्रूच. म्हणूनच सगळ्यांनी एकत्रितपणे दहशतवादाला विरोध केला पाहिजे आणि त्यासाठी ‘हिज्बुत तहरी
राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) बुधवारी दहा राज्यांमध्ये मानव तस्करीविरोधात छापेमारी केली. यावेळी जम्मू काश्मीरमध्ये एका रोहिंग्यास ताब्यात घेतले आहे. एनआयएने त्रिपुरा, आसाम, पश्चिम बंगाल, कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा, हरियाणा, पुदुच्चेरी, राजस्थान आणि जम्मू काश्मीर या राज्यांमध्ये छापेमारी केली.
देशात पीएफआयवर बंदी आणण्यात आली आहे. त्यानंतर आता देशभरात अनेक ठिकाणी पीएफआयच्या संदर्भात छापेमारी करण्यात येत आहे. यातच मुंबईत एनआयएकडून छापेमारी सुरु आहे. यातच आता विक्रोळी पार्क साईट येथील वाहिद शेखच्या घरी एनआयएचे पथक पोहोचले असून त्याच्या घराची चौकशी करण्यात येत आहे.
नवी दिल्ली येथे दि. ५ आणि ६ ऑक्टोबर, अशी दोनदिवसीय दहशतवादविरोधी परिषद पार पडली. या परिषदेचे आयोजन राष्ट्रीय तपास यंत्रणा(एनआयए)ने केले होते व या परिषदेचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना अमित शाह यांनी दहशतवादाविरोधी शून्य सहिष्णूता धोरणावर भर दिला. भारताच्या सुरक्षा यंत्रणांनी दहशतवाद्यांच्या बाबतीत (ruthless) ‘निर्दयी’ बनून दहशतवादविरोधी धोरण चोखपणे अमलात आणवे, जेणेकरून नव्या दहशतवादी संघटना निर्माणच होणार नाही, असे त्यांनी म्हटले. त्यानिमित्ताने या
राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) ने आज (०२/१०/२०२३) आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये छापेमारी केली. डाव्या विाचरसरणीच्या देशविरोधी कारवायांना आळा घालण्यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) ने या दोन राज्यांमध्ये छापे टाकले. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, दोन राज्यांमध्ये 60 हून अधिक ठिकाणी एनआयएने शोध घेतला.
मणिपूरमध्ये मे महिन्यापासून सुरु असलेला जातीय संघर्ष आता थांबला आहे. याप्रकरणी आता एनआयए आणि सीबीआय दंगेखोरांना अटक करत आहे. तपास यंत्रणांच्या या कारवाईचा काही गटांनी विरोध केला आहे. तपास यंत्रणा एकतर्फी कारवाई करत असल्याचा आरोप तपास यंत्रणांवर करण्यात आला आहे.
भारतीय सुरक्षा यंत्रणा खलिस्तान समर्थकांविरोधात कारवाई करत आहेत. दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये एनआयएची छापेमारी सुरू आहे. आज एनआयएने उत्तराखंडमध्ये दोन ठिकाणी छापेमारी केली. खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येवरुन भारत-कॅनडामध्ये तणावाचे वातावरण आहे. कॅनडाने दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येचा आरोप भारतावर केला आहे.
कोणत्याही प्रकारचा दहशतवाद भारत सहन करणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठणकावून सांगितले होते. खलिस्तानी अतिरेक्यांना कॅनडात राजाश्रय देणार्या कॅनडाला त्याची चांगलीच प्रचिती येत आहे. भारताने कॅनडाविरोधात कणखर भूमिका घेतली असून, व्हिसाबंदी लागू करून त्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर कोंडी केली आहे. अरेला कारे करणारा, हा नवा भारत आहे, इतकेच कॅनडाने समजून घेतले तरी पुरे.
करोडो हिंदुंचे स्वप्न मोदी सरकारने पुर्ण केले असून आता अयोध्येत भव्य दिव्य राम मंदीराचा उद्धाटन सोहळा होणार आहे. म्हणूनच बाबरचा वंशज असलेल्या संजय राऊतला आता पोटशुळ उठला आहे, असे वक्तव्य भाजपा आध्यात्मिक आघाडी प्रमुख आाचार्य तुषार भोसले यांनी केले आहे.
इसिस प्रकरणी ठाणे जिल्ह्यातील भिवंडी, पडघा येथील बोरिवली गावातील शमील नाचन याच्या घरात धाड टाकुन शोधमोहीम राबवली.यावेळी घरातुन दहशत माजवण्यासाठी लागणारी सामुग्री तसेच हार्डडिस्क,मोबाईल फोन आणि बॉम्ब बनविण्याबाबतची काही हस्तलिखिते जप्त करण्यात आली.
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा पुण्यात दिल्या गेल्या. याच पुण्यातून काही दिवसांपूर्वी दहशतवाद्यांना अटकही करण्यात आली. त्यामुळे अशा या तालिबानी धर्मांध मानसिकतेला पाठिंबा देणार्यांनी प्रत्यक्षात अफगाणिस्तानात जाऊन तालिबानी राजवट म्हणजे काय, हे एकदा प्रत्यक्ष अनुभवले पाहिजे.
पुण्यात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून पीएफआयच्या ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एनआयएने केरळमधील पीएफआयच्या अनेक ठिकाणांवर छापेमारी करण्यास सुरुवात केली. यात कोट्यवधींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. दरम्यान, सप्टेंबर २०२२ मध्ये पीएफआय या दहशतवादी संघटनेवर केंद्रीय गृह मंत्रालयाकडून बंदी घालण्यात आली होती.
दहशतवाद एक गंभीर समस्या आहे, ज्याचा सामना सर्व देशांना आणि भारताला करायचा आहे. या समस्येवर मात करण्यासाठी राष्ट्रांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे. भारतानेदेखील दहशतवादविरोधी उपाययोजनांमध्ये गुंतवणूक करणे आणि जनजागृती मोहीम राबवणे आवश्यक आहे.
दहशतवादी हल्ले होण्याआधीच ते थांबवणे, हे खरं तर सुरक्षा यंत्रणांसमोर एक मोठे आव्हान. दहशतवादी हल्ले काही वेळा विशिष्ट दिनाच्या निमित्तानेसुद्धा घडवले जातात. त्यातून दहशतवादी संघटनेला त्या राष्ट्राला पराभूत केल्याचा एक प्रतीकात्मक असुरी आनंद घ्यायचा असतो. पण, सजगता राखल्यास असे हल्ले टाळता येणे शक्य होते. साधी वाटणारी कर्तव्याची वाट जरी सामान्य नागरिकांनी प्रामाणिकपणे चालली, तरी उत्तम सुरक्षा राखली जाऊ शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा, आगामी १५ ऑगस्ट आणि त्या पार्श्वभूमीवर ‘इसिस’चे समोर आलेले ‘पुणे
पुण्यामध्ये पकडण्यात आलेले दहशतवादी ऑनलाइन व्हिडिओ पाहून प्रभावित झाल्याचे समोर आले आहे. यासोबतच धार्मिक कट्टरता आणि जिहाद पसरविणारी पुस्तके, मजकूर, ऑनलाईन कंटेंट उपलब्ध झाला. यासोबतच विविध मुस्लिम धर्मगुरूंची बयाने ऐकून ही मुले प्रभावित झाल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. आतापर्यंत पकडण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडून एकूण ५०० जीबीचा डाटा जप्त करण्यात आला आहे. त्या डाटामध्ये पुण्यातील छाबड हाऊससह काही संवेदनशील ठिकाणांची माहिती, छायाचित्रे, गुगल मॅप आणि स्क्रीन शॉट देखील आढळून आले आहे.
बांगलादेशात अल्पसंख्याक हिंदूंवरील हल्ल्यांच्या घटना वाढत आहेत. आता ब्राह्मणबारिया जिल्ह्यात खलील मियाँ नावाच्या व्यक्तिने दुर्गा मंदिरात घुसून तोडफोड केली. त्यामुळे मंदिरातील मूर्तींची मोडतोड झाली. मूर्ती तोडताना खलील मियाँ 'अल्लाहू अकबर'चा नारा देत होता. दरम्यान, स्थानिक लोकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना दि.२० जुलै रोजी घडली.