रिअल इस्टेट डेव्हलपर्स आणि वास्तुविशारदांनी नवीन प्रकल्पांचे नियोजन करताना ’ग्रीन अँड नेट झिरो बिल्डिंग’ संकल्पना स्वीकाराव्यात. कारण पर्यावरणाचा र्हास कमी करण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची आहे, असे आवाहन पर्यावरण, हवामान बदल आणि पशुसंवर्धनमंत्री पंकजा मुंडे यांनी केले. तसेच बांधकाम व्यावसाईकांनी त्यांच्या प्रकल्पांमध्ये शाश्वत, पर्यावरणपूरक संकल्पना आणि तंत्रज्ञान एकत्रित करण्याची गरज अधोरेखित केली. त्यांनी प्रीफॅब्रिकेटेड तंत्रज्ञानाचे उदाहरण देत ते धूळ, मोडतोड आणि बांधकाम कचरा कमी करून साइटवरील प्रदूषण
Read More
विशेष प्रतिनिधी परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी सोमवारी हेग येथे नेदरलँड्सचे संरक्षण मंत्री रुबेन ब्रेकेलमन्स यांच्याशी भेट घेतली आणि त्यांच्या संबंधित सुरक्षा दृष्टिकोन आणि आव्हानांवर चर्चा केली.
आपल्या भारत देशाला लाभलेला इतिहास हा केवळ गौरवशालीच नाही, तर प्रेरणादायी देखील आहे. हाच इतिहास जपण्याची आणि पुढील पिढीला समजावून सांगण्याची एक सशक्त वाट म्हणजे कला आणि रंगभूमी. डोंबिवलीतील ‘बीइंग कलाकार' या संस्थेने हीच संकल्पना मनात ठेवत, अत्यंत अभिमानाने आणि कलाभिवृद्धीसाठी 'रंगोदय एकांकिका महोत्सव २०२५' चे आयोजन केले आहे.
current status of Mumbai Metro network
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नेटफ्लिक्सचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी टेड सारंडोस, युनिव्हर्सल म्युझिक ग्रुपचे इंडिया व साउथ एशियाचे चेअरमन व मुख्य कार्यकारी अधिकारी देवराज सान्याल आणि मोशन पिक्चर असोसिएशनचे चेअरमन व मुख्य कार्यकारी अधिकारी चार्ल्स रिवकिन या दिग्गजांची भेट घेऊन माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील कौशल्य विकासासंदर्भात तसेच चर्चा केली.
Madhav Netralaya वर्ष प्रतिपदा तथा गुढीपाडव्याचे औचित्य साधून आज रविवार, दि. 30 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते नागपूर येथे ‘माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर’चा शिलान्यास होणार आहे. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, स्वामी अवधेशानंद गिरी महाराज, स्वामी गोविंददेव गिरी महाराज, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख पाहुणे म्हणून यांची विशेष उपस्थिती असेल. त्यानिमित्ताने ‘माधव नेत्रालय’ व नेत्रालयाच्यावतीने चालणार्या इतर काही सेवा प्
भारतीय रेल्वेमध्ये सरळसेवा भरतीतून थेट नियुक्ती झालेल्या आणि पश्चिम रेल्वेवरील पहिल्या मोटारवुमन प्रीती कुमारी यांच्याविषयी....
जगभरात कोणत्याही देशाची आर्थिक प्रगती ही त्या देशातील वाहतूक आणि दळणवळणाच्या साधनांवरच अवलंबून असते. अशातच सर्वात महत्त्वाचे आहे, ते रस्त्यांचे जाळे. रस्ते नेटवर्क देशाच्या वाढीचा आणि समृद्धीचा एक आवश्यक भाग म्हणून काम करतात. हे रस्त्यांचे जाळे केवळ शहरी भागाला ग्रामीण भागाशी जोडत नाहीत, तर उद्योगांना त्यांचा कच्चा माल मिळवण्यासही सक्षम करतात.
गेल्या महिन्याभरात राज्यात ११ वाघांचा मृत्यू झाला आहे. यामधील काही मृत्यू हे नैसर्गिक आहेत, काही शिकारीशी संबंधित आहेत, तर काही मृत्यू हे रेल्वे-रस्ते अपघतांमध्ये झालेले आहेत. बहेलिया शिकारीचे जाळेदेखील राज्यातून नुकतेचे समोर आले आहे. अशा परिस्थितीत राज्यातील व्याघ्र संवर्धनाला संक्रांत लागल्याचे चित्र दिसत आहे. याविषयीच आढावा घेणारा हा लेख...
जपानी भाषेत बुलेट ट्रेन म्हणून ओळखल्या जाणार्या जपानी शिंकानसेनने, आपल्या अनोख्या हायस्पीड तंत्रज्ञानाने जगभरातील २४हून अधिक देशांतील वाहतूक व्यवस्था कायमची बदलून टाकली. जपानचा हाय-स्पीड रेल्वे प्रवास १९६४ साली, टोकियो ऑलिम्पिकच्या अगदी आधी, टोकाइदो शिंकानसेनच्या उद्घाटनाने सुरू झाला. या मार्गाने जपानची राजधानी टोकियो ओसाकाशी जोडली गेली. ३२० मैलांचा प्रवास अडीच तासांवर आला. यातूनच रेल्वे प्रवासात क्रांती घडली.
‘हिट: द फर्स्ट केस’नंतर तब्बल तीन वर्षांनी राजकुमार राव आणि सान्या मल्होत्रा पुन्हा एकदा एकत्र झळकणार आहेत. त्यांच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘टोस्टर’ असून, हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा टीझर मुंबईतील एका भव्य कार्यक्रमात लाँच करण्यात आला. चित्रपटाचा टीझर यूट्यूबवर ३ जानेवारीला प्रदर्शित करण्यात आला असून, तो प्रेक्षकांना विनोद आणि अनपेक्षित वळणांची झलक देतो. नेटफ्लिक्सने राजकुमार राव आणि सान्या मल्होत्रा यांच्या ‘टोस्टर’ चित्रपटाचा अधिकृत टीझर यूट्यूबवर प्रदर्शि
नेटफ्लिक्सने त्यांच्या आगामी स्पाय थ्रिलर वेब सिरीज ‘सारे जहाँ से अच्छा’ चा पहिला टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. प्रेक्षक या मालिकेबाबत प्रचंड उत्सुक असून, अभिनेता प्रतिक गांधी, क्रितिका कामरा, सनी हिंदुजा, सुहेल नैय्यर, तिलोत्तमा शोम, रजत कपूर आणि अनुप सोनी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. नेटफ्लिक्सने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले, "इंटेल मिळालं! ‘सारे जहाँ से अच्छा’ ही आता गुपित राहिलेली नाही. हेर येत आहेत! लवकरच फक्त नेटफ्लिक्सवर."
भारताच्या स्वातंत्र्यासाठी शस्त्रसज्ज सेना उभारून, ब्रिटीशांच्या साम्रज्याला हादरे देणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र यांची १२८वी जयंती दिनांक २३ जानेवारी २०२५ रोजी भारत देश साजरा करतो आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोस यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली नवी दिल्ली येथे आदरांजली अर्पण केली. बोस यांच्या शौर्याचे स्मरण करत मोदी म्हणाले की देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील त्यांची भूमिका अतुलनीय होती. बोस म्हणजे जिद्द आणि शौर्याचं मूर्तिमंत उदाहरण होते. त्यांचं कार्य आज सुद्धा दीपस्तंभा आम्हाला प्रेरित करत अस
ऑक्टोबर २०२३ साली सुरू झालेल्या इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाला आता अखेर पूर्णविराम मिळाला. अमेरिका, इजिप्त आणि कतारच्या सहयोगाने युद्धविराम यशस्वी झाला. मागच्या दीड वर्षाच्या कालावधीत लाखो निष्पाप नागरिकांचा यामुळे बळी गेला. अशातच आता युद्ध थांबणार असल्याची चिन्हं दिसायला लागली आणि आखाती देशांनी सुटकेचा श्वास घेतला. इस्रायालचे पंतप्रपधान बेंजामिन नेतान्याहू यांनी अशातच एक महत्वाची सूचना केली आहे. प्रसारमाध्यमांशी दूरस्थ प्रणालीतून संवाद साधताना नेतान्याहू म्हणाले की युद्धविरामाची बोलणी जर का अपयशी झा
विधानसभेत यंदा कोण ठरले जायंट किलर? ( Giant Killer )
(Israel) इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि माजी संरक्षण मंत्री योव्ह गॅलंट तसेच हमासच्या लष्करी कमांड यांच्याविरोधात युद्ध आणि मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांसाठी हेग स्थित इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट (ICC) अर्थात आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने गुरुवार दि. २१ नोव्हेंबर रोजी अटक वॉरंट जारी केले आहे.
जनता रस्त्यावर उतरली की, जुलूमशाही बोकाळलेल्या हुकूमशाही सरकारच्या सिंहासनालाही जबरदस्त हादरे बसतात. पर्यायी, अशा सत्ताधीशांना सत्तेवरुन पायउतार होण्यावाचून गत्यंतर नसते. याची प्रचिती अगदी फ्रेंच राज्यक्रांतीपासून ते अरब क्रांतीपर्यंत जागतिक इतिहासाने अनुभवली. सध्या पाकिस्तानी सरकार आणि पडद्यामागून सरकारची सूत्रे हाकणारे पाकिस्तानी सैन्य यांच्या विरोधातील जनतेचा रोषही असाच धुमसतोय. तेव्हा, या ठिणगीचे वणव्यात रुपांतर होऊन आपली राजसत्ता भस्मसात होऊ नये, म्हणून पाकिस्तानी सरकारनेही इंटरनेटवरील बंधने आणखीन आवळल
Vijay 69 : आपल्या मरणानंतर जवळच्या व्यक्तींना आपल्याबद्दल दोन शब्द बोलताना हयात असताना आपण कोणकोणत्या क्षेत्रात पारितोषिकं कमावली आहेत किंवा करिअरमध्ये यशाची किती शिखरं गाठली आहेत याचा उल्लेखच नसेल तर आपण काय जीवन जगलो? असा प्रश्न स्वत:ला ६९ व्या वर्षी विचारत एक नवी सुरुवात करणाऱ्या विजय मॅथ्यू यांची कथा ‘विजय ६९’ या चित्रपटात मांडली आहे. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी वयाची नवी इनिंग सुरु करणाऱ्या लोकांचे उत्तम प्रतिनिधत्व करत आपल्या वयोवृद्ध पालकांचेही मन समजू
दिवाळी उत्साहात संपन्न झाल्याने आता भारतात शाळा पुन्हा एकदा सुरु होतील. त्यानंतर सहामाही परीक्षेचे गुणही समोर येतील. आपण परीक्षेत उधळलेले गुण काय रंग दाखवतात, याची धाकधुक एव्हाना परीक्षार्थींच्या मनात सुरु झालेली असतेच. अर्थात, गुण किती मिळतील, यापेक्षा कमी गुण मिळाल्यास पालकांना काय सांगायचे, हाच मुद्दा त्यात अधिक असतो. ‘मार्क्स’वादाचे हे विकृत स्वरुप फक्त भारतातच फोफावले आहे, अशातील बाब नाही, तर पाश्चात्य देशांतदेखील पालकांच्या वाढत्या अपेक्षांचा दबाव विद्यार्थ्यांना सहन करावा लागतो.
( metro network expansion )मेट्रो जाळेविस्तारातभारत बनणार जगात दुसरा देश | Maha MTB
हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर ४० वर्षांपेक्षा अधिक काळ प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. आणि आता पुन्हा एकदा ते एका वेगळ्या विषयासह नव्या भूमिकेतही प्रेक्षकांसमोर येणार आहेत. ‘विजय 69’ असे या चित्रपटाचे नाव असून चित्रपटाचं कथानक एका ६९ वयाच्या वयोवृद्ध व्यक्तीच्या जीवनावर आधारित असून नवी स्वप्न पाहण्यासाठी आणि ती पुर्ण करण्यासाठी वयोमर्यादा नसते असा संदेश या चित्रपटातून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
सोशल मिडियाच्या आणि तंत्रज्ञानाच्या आधुनिक काळात बऱ्याच अशक्य गोष्टी शक्य होताना दिसतात. विशेषत: मनोरंजनसृष्टीतील कलाकार जीवंत असूनही त्यांच्या निधनाच्या बातम्या वेगाने पसरताना दिसतात. काही दिवसांपूर्वीच ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुळकर्णी यांच्या निधनाची खोटी बातमी व्हायरल झाली होती. यावर स्वत: नीना कुळकर्णी यांनी मी जीवंत असल्याचं एका पोस्टद्वारे सांगितलं होतं. अशीच काहीशी घटना अभिनेत्री काजोलसोबत घडली होती.
सीबीएन न्यूज(ख्रिस्तियन ब्रॉडकास्टिंग नेटवर्क)चा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. व्हिीडीओ व्हायरल झाल्यानंतर हैदराबाद येथील कॅलव्हरी चर्च पुन्हा एकदा चर्चेत आल्याचे दिसून आले आहे. कॅलव्हरी चर्च येण्याचे मुख्य कारण म्हणजे दर महिन्याला ३ हजारांहून अधिक हिंदूंचे धर्मांतर करण्यात आल्याचा दावा केला जात आहे.
काही दिवसांआधी हमासचा प्रमुख याह्या सिनवार याच्यावर हल्ला केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याची घटना आहे. इस्त्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी युद्ध थांबवण्यासाठी मोठे विधान केले आहे. जर हमासने इस्त्रायसचे काही अडकलेले नागरिक पुन्हा सुखरूप पाठवल्यास युद्ध थांबवण्याची तयारी दर्शवली होती. मात्र आता दिलेल्या एका बातमीनुसार, पंतप्रधान नेत्यानाहू आणि घरातील सदस्य घटनास्थळी उपस्थित नव्हते.
हमास आणि इस्रायल मध्ये सुरु असलेल्या युद्धात आता हमासला इस्रायलने मोठा झटका दिला आहे. हमासचा म्होरक्या याह्या सिनवार याचा इस्रायलच्या सैन्याने खात्मा केला आहे.
इस्त्रायल आणि हमासच्या नव्या प्रमुखाचीही हत्या केली. हमासच्या प्रमुखाचे नाव हे याह्या सिनवार (Yahya Sinwar Death) होते. ७ ऑक्टोबर रोजी झालेल्या इस्त्रायलवर झालेल्या हल्ल्याचा तो एका मास्टरमाईंड असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याच हल्ल्यात १२०० निष्पाप लोकांना जीव गमवावा लागला तर २ हजारहून अधिक जण या हल्ल्यात जखमी झाले होते.
इस्त्रायल-लेबनॉन येथे तणावादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) सोमवारी ३० सप्टेंबर रोजी इस्त्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना फोनद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे. यासंबंधित त्यांनी स्वत: सोशल मीडियावर माहिती दिली आहे. इस्रायल-लेबनॉन तणावादरम्यान भारतात दहशतवादाला स्थान नाही असे मोदी म्हणाले आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर तणावाची परिस्थिती असताना त्यांनी केलेल्या वक्तव्याची आंतराष्ट्रीय पातळीवर चर्चा आहे.
( Hezbollah )हिजबुल्लाहचा म्होरक्या नसरल्लाहचा खात्मा केल्यानंतर आता इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी हिजबुल्लाह विरोधात मोहिम आणखी तीव्र केली आहे. याचा एकत्रित परिणाम कसा होणार जाणून घ्या आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक चंद्रशेखर नेने यांच्याकडून...
हिजबुल्लाह प्रमुख नसरल्लाह याच्या वधानंतर मोठ्या संख्येने झुंडी रस्त्यावर आल्या केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात एका टुलकीट प्रमाणे शुक्रवारनंतर आंदोलने सुरू झाली. या प्रकारामुळे संपूर्ण जग एका टुलकीटच्या सावटाखाली उभं आहे का, असा प्रश्न पडू लागला आहे.
दक्षिण लेबनॉन मध्ये इस्रायली सैन्याने प्रवेश केला असून, हिजबुल्लाहला लक्ष्य करण्यासाठी नवीन आघाडी उघडली आहे.
हिजबुल्लाह या दहशवादी संघटनेचा वरिष्ठ कमांडर नाबिल कौक याचा शनिवारी रात्री इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात मृत्यू झाला आहे.
इस्लामिक दहशतवादी संघटना हिजबुल्लाच्या दहशतवाद्यांचे पेजर फोडल्यानंतर इस्रायलने आता थेट हल्ले सुरू केले आहेत. इस्रायलने लेबनॉनमधील हिजबुल्लाच्या स्थानांना लक्ष्य केले असून त्यांची शस्त्रे नष्ट केली आहेत.
‘ IC814 – द कंदाहार हायजॅक’ वेबसीरिजप्रकरणी नेटफ्लिक्सने आपली चूक मान्य करून माघार घेतली आहे. वेबसीरीजच्या प्रारंभीच दहशतवाद्यांची खरी नावे दाखविण्याचा निर्णय नेटफ्लिक्सने घेतला आहे.
प्रेक्षकांचा कल चित्रपटांपेक्षा अधिक वेब सीरीजकडे जास्त दिसून येत आहे. ओटीटी माध्यमांवर एकाहून एक दर्जेदार कलाकृती येत असून या यादीत पंचायत ही वेब सीरीज विशेष गाजली. या वेब सीरीजचे तीनही भाग प्रेक्षकांना विशेष आवडले. ‘पंचायत ३’ या वेब सीरीजमध्ये कोणताही मोठा स्टार किंवा लोकप्रिय कलाकार नसूनही या वेबसीरिजने २०२४ मधील most watched Indian show च्या यादीत अव्वल क्रमांक पटकावला आहे.
किरण राव दिग्दर्शित ‘लापता लेडीज’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला. १ मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी प्रतिसाद दिला असला तरी बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल करू शकला नव्हता. मात्र, ओटीटीवर प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाला आणि विषयाला प्रचंड लोकप्रियता मिळाली. आता या चित्रपटाचे विशेष स्क्रिनिंग थेट सर्वोच्च न्यायालयात केले जाणार आहे.
२०२१ रोजी आलेली 'स्क्वीड गेम' ही वेबसीरिज विशेष गाजली होती. एकीकडे संपूर्ण जग महामारीचा सामना करत होतं आणि दुसरीकडे आपलं लक्ष वेधून घेण्यासाठी 'स्क्वीड गेम' या वेबसीरिजने मनोरंजनाचा बूस्टर डोस देण्याचं काम केलं होत. जगभरात या वेब सीरीजचे चाहते आहेत आणि दुसरा सीझन कधी येणार याची ते वाट पाहात होते. आता प्रतीक्षा संपली असून नुकताच 'स्क्वीड गेम 2'चा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे रिलीज कधी होणार याबद्दलही खुलासा करण्यात आला आहे.
मराठी मनोरंजनविश्वातील संगीतकार, गीतकार, गायक, राष्ट्रीय पुरस्कार विजेते सलील कुलकर्णी अलीकडे सोशल मीडियावर फार सक्रिय असतात. इतकंच नव्हे तर चालू घडामोडींवर परखड मतं देखील मांडताना दिसतात. नुकताच त्यांनी मराठमोळा अमेरिकन क्रिकेटपटू सौरभ नेत्रावळकर सोबत गाणं गातानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.
इस्रायल-हमासमधील युद्धसंघर्ष अद्यापही शांत झालेला नाही. यादरम्यान इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी नुकताच अमेरिकेचा दौरा केला. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा हमासचा खात्मा केल्यानंतरच युद्ध थांबेल, असे म्हटले. मागील वर्षी 7 ऑक्टोबरला सुरू झालेल्या युद्धात, अनेक देशांनी राजकीय पोळ्या भाजून घेतल्या.
इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या नऊ महिन्यांपासून सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. अमेरिकन काँग्रेसला संबोधित करताना त्यांनी इराणवर इस्रायलचा विरोध करण्यासाठी काही गटांना निधी आणि समर्थन दिल्याबद्दल टीका केली.
शंभर वर्षाहुन जुने ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालय कात टाकणार आहे. प्रस्तावित नविन रेल्वे स्थानकासाठी मनोरुग्णालयाची काही जागा रेल्वे आणि ठाणे महापालिकेला विकास कामासाठी देण्याचा निर्णय झाला असला तरी, तब्बल ५६० कोटी खर्चून मनोरुग्णालयाचा कायापालट होणार आहे.
नाग अश्विन दिग्दर्शित ‘कल्की २८९८ एडी' चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने देशभरात ५१० कोटींच्या पुढे तर जगभरात ८३२ कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. आता या चित्रपटाबद्दल आणखी एक मोटी अपडेट समोर आली असून या चित्रपट लवकरच ओटीटीवर पाहायला मिळणार आहे. नियमांनुसार, कोणताही चित्रपट प्रदर्शित झाल्यानंचर दोन ते तीन महिन्यांनी ओटीटीवर प्रदर्शित केला जातो, पण कल्कीच्या निर्मात्यांनी एका महिन्याच्या आतच चित्रपट ओटीटीवर येणार असल्याचे जाहिर केले आहे.
ओटीटी विश्वातील बदलती समीकरणे लक्षात घेऊन नेटफ्लिक्सने आशिया, युरोप बाजारात अँड फ्री योजना आणण्याचे ठरवले आहे. तसे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिलेल्या अहवालात नमूद केले आहे.यामध्ये आगामी काळात प्रेक्षकांना नेटफ्लिक्स ग्राहकांना विनामूल्य बघता येणार आहे. मात्र यामध्ये जाहिरातीचा भरणा असणार आहे. प्रसारमाध्यमांनी म्हटल्याप्रमाणे कंपनीने या क्षेत्रातील बाजारांचा अभ्यास करत हे मोठे पाऊल उचलले आहे.
'नीट' आणि 'युजीसी नेट' परीक्षेत गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आल्यानंतर मोदी सरकार 'ॲक्शन मोड' मध्ये आले आहे. पेपरफुटी रोखण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेत कठोर कायदा लागू केला आहे. केंद्र सरकारने 'पब्लिक एक्झामिनेशन्स (प्रिव्हेन्शन ऑफ फेअर मीन्स) कायदा, 2024' अधिसूचित केला आहे. या पेपरफुटीविरोधी कायद्याचा उद्देश स्पर्धा परीक्षांमध्ये पेपरफुटी आणि कॉपी रोखणे हा आहे. या कायद्यांतर्गत गुन्हेगारांना कमाल 10 वर्षे तुरुंगवास आणि 1 कोटी रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे.
केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला घेरण्याची विरोधकांची ‘इंडी’ आघाडी संधी शोधत असून, ‘नीट’च्या पेपरफुटीने त्यांना ती आयती मिळाली. मात्र, काँग्रेसी सरकारचे पापच एवढे आहे की, पेपरफुटीचे हे प्रकरण भस्मासुराप्रमाणे, त्यांच्यावरच उलटणारे ठरेल. याचे धागेदोरे ‘इंडी’ आघाडीतील तेजस्वी यादवांपर्यंत पोहोचले आहेत, इतका संदर्भ पुरे!
दिग्दर्शक संजय लीला भन्साळींच्या 'हीरामंडी : द डायमंड बाजार' या सीरिजची सध्या सगळीकडेच चर्चा आहे. कथानकावर जरी काहींनी टीका केली पण भव्य सेट, आकर्षक कॉस्च्युम, सुंदर गाणी, डायलॉग्समुळे ही सीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस देखील पडली. आता हीरामंडी या वेब सीरीजचा दुसरा सीझन येणार असल्याची अधिकृत घोषणा नेटफ्लिक्सने केली आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रसिद्ध कवितेत उल्लेखल्याप्रमाणे, ‘जे दिव्य दाहक म्हणोनि असावयाचे’ याचा साधा अर्थ आहे की, जर कोणी दिव्य कार्य करण्याचे व्रत घेत असेल, तर ते दाहक असणारच! त्याचे चटकेसुद्धा बसतीलच. पण, ‘सतीचं वाण’ घेतल्यासारखे आम्ही स्वतःहूनच हे व्रत घेतले आहे आणि त्यातून होणारे परिणाम काय असतील, याचीदेखील आम्हाला पूर्ण कल्पना आहे. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी स्वतःच्या जीवनाची आहुती देण्याची सिद्धता ज्यांनी अंगीकारली, त्या ‘नराग्रणीस’ जनतेसमोर मांडायचे, तर त्यासाठी आपल्याकडे असलेली प्रभावी शक्ती म्ह
आयआयटी-जेईई आणि एनईईटी परीक्षांची तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांची खरी कहाणी दाखवणारी कोटा फॅक्टरी ही वेब सीरीज आता तिसरा सीझन घेऊन येत आहे. नुकतीच त्यांनी प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. या सीरिजचा पहिला सीझन २०१९ मध्ये युट्यूबवर आला होता. त्यानंतर या सीरिजची लोकप्रियता लक्षात घेऊन नेटफ्लिक्सने या सीरिजचा दुसरा सीझन प्रदर्शित केला होता. आणि आता या सीरिजचा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज आहे.
लोकप्रिय कार्यक्रम 'द कपिल शर्मा' शो मध्ये काम मिळवून देतो असं खोटं सांगून एका महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नालासोपाऱ्यात ही घटना घडली असून तुळींज पोलिस ठाण्यात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेमुळे मनोरंजनसृष्टी हादरली आहे. सध्या नेटफ्लिक्स या ओटीटी वाहिनीवर द कपिल शर्मा शो सुरु असून यात अनेक हिंदीतील कलाकार येत असतात.
ओएनजीसी (ONGC) कंपनीच्या ३१ मार्च २०२३ मधील निव्वळ नफ्यात ७८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागील वर्षाच्या तिमाहीतील ६४७८.२३ कोटींच्या तुलनेत ११५२६.५३ कोटींपर्यंत वाढ झाली आहे. कंपनीच्या कामकाजातून मिळणाऱ्या महसूलात (Revenue from Operations) मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर मागील वर्षाच्या १.६४ लाख कोटींच्या तुलनेत १.६६ लाख कोटींवर वाढ झाली आहे.
रेल्वे कंपनी आयआरएफसी (IRFC) कंपनीचा चौथ्या तिमाहीचा निकाल जाहीर केला गेला आहे. कंपनीला इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) ३४ टक्क्यांनी वाढ झाली होती. मार्च २०२४ कंपनीला १७१७.३ कोटींचा निव्वळ नफा झाला आहे. तर मागील वर्षाच्या तिमाहीत कंपनीला १२८५.२ कोटींचा निव्वळ नफा झाला होता.