मुंबई : १२ डिसेंबर हा ‘राष्ट्रीय छात्र सेना’ दिवस (NCC ) म्हणून ओळखला जातो. या दिवसाचे औचित्य साधून साठये महाविद्यालय आणि पार्ले टिळक विद्यालयाच्या विद्यार्थांनी हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला. शिस्तबद्ध पद्धतीने कवायती, प्रात्यक्षिके आणि त्यासोबत सांस्कृतिक कार्यक्रमाचे देखील आयोजन यामध्ये करण्यात आले. साठये महाविद्यालयाच्या नौदल आणि वायुदलाचे विद्यार्थी आणि सहकारी यांचा देखील या कार्यक्रमात सहभाग होता. यासोबतच डिफेन्स स्टडीज विभागातर्फे सैनिकी उपकरणांचे प्रदर्शन देखील भरवण्यात आले होते.
Read More
नाशिक : जिल्ह्यातील धान्य साठवण ( Grain Storage ) क्षमता वाढविण्यासाठी लवकरच करार करण्यात येणार आहे. त्याअंतर्गत जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात विविध तालुक्यांतील सात सहकारी संस्थांसोबत ‘धान्य साठवण योजनें’तर्गत ‘नॅशनल को-ऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशन’ (एनसीसीएफ) या भारत सरकारच्या धान्य खरेदी संस्थेकडून पुढील सात वर्षांसाठी कराराला लवकरच मंजुरी दिली जाणार आहे. केंद्रात स्वतंत्र सहकार खाते सुरू झाल्यानंतर विविध योजना सुरू करण्यात आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर देशभरात अन्न धान्य साठवण क्षमता वाढविण्यासाठी सहकार
नवी दिल्ली : “जेव्हा आपण ‘एनसीसी’चे ( NCC ) नाव ऐकतो, तेव्हा आपल्याला आपले शाळा आणि महाविद्यालयाचे दिवस आठवतात. मी स्वतः ‘एनसीसी’ कॅडेट आहे. त्यामुळे मी पूर्ण आत्मविश्वासाने सांगू शकतो की, यातून मिळालेले अनुभव माझ्यासाठी अमूल्य आहेत,” असे पंतप्रधान नरेंद्र मोेदी यांनी सांगितले. “एनसीसी’ तरुणांमध्ये शिस्त, नेतृत्व आणि सेवेची भावना विकसित करते,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
महिलांच्या न्याय व हक्कासाठी तत्परतेने धावून जाणारी दुर्गा म्हणून सुवर्णा कदम गेल्या १२ वर्षांपासून अविरतपणे कार्यरत आहेत. त्यांच्या कार्याचा थोडक्यात घेतलेला धांडोळा...
कांदा उत्पादन, खरेदी तसेच विक्री दराविषयी १४० कोटी जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नसल्याचे आश्वासन केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांनी दिल्याची माहिती राज्याचे पणनमंत्री अब्दुल सत्तार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ठाण्यातील बांदोडकर आणि जोशी बेडेकर महाविद्यालयात एनसीसीच्या विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण होत असल्याचा व्हिडीओ वायरल झाला आहे. या व्हायरल व्हीडीओ मध्ये एनसीसी युनिट हेड विद्यार्थ्याकडुन कनिष्ठ विद्यार्थ्याना प्लास्टिक रॉडने बेदम मारहाण केल्याचे दिसत आहे. या चित्रणामुळे विद्यार्थी आणि पालक क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
रवी चौधरीने छत्रपती संभाजीनगरसह देशातील अनेक शहरांत चार लाखांहून अधिक वृक्षांची केवळ लागवडच केली नाही, तर ती जगवलीसुद्धा. अशा या ‘ट्री मॅन’ रवी चौधरीच्या हरित स्वप्नपूर्तीचा हा प्रवास...
‘माझ्यासाठी नाही तर तुमच्यासाठी’ या ब्रीदवाक्यानुसार समाजसेवेसोबत शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणारे आणि ‘एनएसएस’च्या माध्यमातून विद्यार्थी घडवणार्या प्रा. भिमराव पेटकर यांचा जीवनप्रवास...
“स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, हे खरे पुरोगामी आणि धर्मनिरपेक्ष होते. त्यांनी केवळ हिंदूंच्या अयोग्य रुढींवरच नव्हे, तर मुस्लीम-ख्रिश्चन या धर्माचा अभ्यास करून त्यांच्या कुप्रथांवरही प्रहार केले. ते श्रेष्ठ मानवतावादी होते,” असे प्रतिपादन मुंबई भाजपचे प्रभारी आणि आ. अतुल भातखळकर यांनी नुकतेच केले. तसेच, “ज्या काळात देशाला स्वातंत्र्य मिळाले पाहिजे, असा ठराव करणेही अवघड होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी दिल्लीतील करिअप्पा मैदानावर सुरू असलेल्या एनसीसी रॅलीत सहभागी झाले होते. यादरम्यान त्यांची स्टाइल चर्चेत राहिली. मोदी पंजाबी पगडी आणि काळ्या चष्म्यात दिसले आणि त्यांना एनसीसी कॅडेट्सनी गार्ड ऑफ ऑनर दिला.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्या ७४व्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा!
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पाकला इशारा
‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत दिनांक 01 ते 31 ऑगस्ट, 2018 या कालावधीत शहरामध्ये “घाण आणि अस्वच्छतेपासून स्वातंत्र्य” (Independence from filth and insanitation) या संकल्पनेच्या आधारे विद्यार्थी व युवक यांच्या सहभागाने विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.
राहुल गांधी या न त्या कारणांनी नेहमीच चर्चेत असतात. त्यांच्या अनेक विधानांमुळे समाज माध्यमांवर त्यांच्याविषयी नाना प्रकारच्या चर्चा करण्यात येतात. त्याचप्रमाणे आज देखील त्यांच्या एका वक्तव्यामुळे समाज माध्यमांवर वादळ उठले आहे. कर्नाटक येथे झालेल्या एका कार्यक्रमात राहुल गांधी यांनी नॅशनल कॅडेट कोर' अर्थात 'एनसीसी' बद्दल असलेले अज्ञान उघड केले, आणि त्यावर समाज माध्यमांवरुन मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली.