कोणत्याही फळाची अपेक्षा न करता कर्म करीत राहा, हा भगवद्गीतेतील उपदेश. पण, बरेचदा प्रत्यक्षात कर्म न करताही फळाची चव चाखण्याची आणि जबाबदारी न स्वीकारण्याची मानवी वृत्ती दिसून येते. म्हणूनच आपण केलेल्या कर्मांपासून ते आपण घेतलेल्या प्रत्येक निर्णयासाठी आपणच सर्वस्वी जबाबदार आहोत, ही भावना स्वीकारणे हे निकडीचे. हे नेमके कसे करावे? त्यामागचे मानसशास्त्र काय सांगते? याचा आढावा घेणारा हा लेख...
Read More