“सतीप्रथा, बालविवाह यांसारख्या कुप्रथा या धर्ममान्य असल्या, तरी काळानुसार नवीन कायदे बनवून त्या बंद करण्यात आल्या. तशाच कुप्रथा इस्लाम धर्मातूनही काढून टाकण्यात आल्या पाहिजेत,” असे परखड मत ‘मुस्लीम सत्यशोधक मंडळा’चे अध्यक्ष डॉ. शमसुद्दीन तांबोळी यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’चे वेब पोर्टल ‘महा एमटीबी’ला दिलेल्या विशेष मुलाखतीदरम्यान मांडले.
Read More