Sambhal उत्तर प्रदेशातील संभलमध्ये १९७८ साली झालेल्या दंगलीची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. तत्कालीन मुलायम सिंह यादव यांच्या सरकारने संभल दंगलीच्या संबंधित एकूण आठ खटले मागे घेण्यास सांगितले होते, अशातच आता सोशल मीडियावर एक पत्र व्हायरल झाले आहे. यामुळे आता या प्रकरणाला आणखी फांद्या फुटू लागल्या आहेत.
Read More
समाजवादी पक्षाचा (सपा) बालेकिल्ला असलेल्या मैनपुरी मतदारसंघातून भाजपने उत्तर प्रदेश सरकारचे पर्यटन आणि संस्कृती मंत्री जयवीरसिंह ठाकूर यांना उमेदवारी दिली आहे. सपा संस्थापक आणि राज्यातील दिग्गज नेते म्हणून दिवंगत मुलायसिंह यादव यांची ओळख होती. ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते, तसेच त्यांनी लोकसभेतही पक्षाचे प्रतिनिधीत्व केले होते.
थोडे पुढे रस्त्याच्यावरील भागातील मंदिरातील आवारात रक्तबंबाळ अशोक सिंघल यांचा फोटो काढून थोडा पुढे गेलो असता, रस्त्याच्या डावीकडे ‘जय श्रीराम’, ‘भारतमाता की जय’च्या घोषणा कानी पडल्याने, पाहतो तो काय, विवादित ढाँच्याच्या तिन्ही घुमटांचा कारसेवकांनी ताबा घेऊन उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांनी ‘परिंदा भी पर नही मार सकता’ ही दर्पोक्ती खोटी, मातीमोल केली होती, माझ्यासाठी मर्मबंदातील ठेव होती.
जसजशी राममंदिराच्या लोकार्पणाची पवित्र घटिका समीप येत आहे, तसतसे काँग्रेससह ‘इंडी’ आघाडीतील पक्षांच्या पायाखालची वाळू सरकताना दिसते. ठाकरे आणि राऊत हे महाराष्ट्रातील बेताल बडबडेही त्याला अपवाद नाही. पण, प्रभू श्रीरामांचा, राममंदिराचा आणि आता कारसेवकांच्या बलिदानाला अपमानित करणार्या या राजकीय पक्षांचे मतपेटीतून लंकादहन केल्याशिवाय आता रामभक्त स्वस्थ बसणार नाहीत!
उबाठा गटाचे खासदार संजय राऊत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सतत चर्चेत असतात. यातच आता पुन्हा एकदा त्यांनी राम मंदिरावरून एक विधान केले आहे. उत्तर प्रदेशचे तत्कालिन मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांचेही राम मंदिरात योगदान असल्याचे त्यांनी म्हटले आहे. राऊतांच्या या वक्तव्याचा सगळीकडून विरोध करण्यात येत आहे.
वाराणसीच्या राष्ट्रीय हिंदू दलाने उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचा पुतळा अयोध्येतील धन्नीपूर येथे बांधण्यात येत असलेल्या मशिदीत बसवण्याची घोषणा केली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी पत्र पाठवून अखिलेश यादव यांना मुलायम यांचा पुतळा मशिदीत बसवण्याच्या वेळी उपस्थित राहण्याची विनंती केली आहे.
‘मुस्लीम मतांसाठी मुलायम सिंह यादव यांनी १९९०मध्ये अयोध्येत कारसेवकांवर गोळीबार केला. त्यावेळी काँग्रेस फक्त बघत राहिली', असा खुलासा कारसेवकांवर करण्यात आलेल्या गोळीबारादरम्यान प्रत्यक्षदर्शी राहिलेल्या महिलेने केला आहे. त्या म्हणाल्या, मुलायम सिंह यादव यांनी मुस्लिम मतांसाठी हे केले. कारसेवक काही करत नव्हते, ते फक्त 'जय राम-श्री राम' म्हणत बसले होते. आणि हिंदू-मुस्लिमचा प्रश्नच नव्हता," असेही त्या यावेळी म्हणाले.
समाजवादी पक्षाचे नेते आणि आमदार स्वामी प्रसाद मौर्य हे हिंदू धर्माबाबत आक्षेपार्ह विधाने करत असतात. आता कारसेवकांबाबतच्या वादग्रस्त विधानामुळे ते चर्चेत आहेत. यावेळी त्यांनी कारसेवकांना 'अराजक घटक' म्हणून संबोधले आणि तत्कालीन मुलायमसिंह सरकारच्या कारवाईचे समर्थन केले.
समाजवादी पक्षासोबत हातमिळवणी केल्याने उद्धव ठाकरेंच्या हाताला रामभक्तांच्या, कारसेवकांच्या खुनाचं रक्त लागलं आहे, असा घणाघात मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केला आहे. तसेच ठाकरेंचा उबाठा गट जागांसाठी देशभर सरपटत आहे, असेही ते म्हणाले आहेत. मंगळवारी पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
उत्तर प्रदेशातील हरदोई नगरपालिकेने दि.२६ सप्टेंबर रोजी समाजवादी पक्षाचे दिवंगत नेते मुलायम सिंह यादव यांचा पुतळा समाजवादी पक्षाच्या कार्यालयातून हटवला आहे. हा सहा फूट उंचीचा पुतळा विनापरवाना बसवण्यात आल्याचे कारण असल्याचे पालिकेने म्हटले आहे. त्याचवेळी सपाच्या जिल्हाध्यक्षांनीही ते हटवण्याबाबत आपली भूमिका मांडली आहे.
कृष्ण-कर्ण संवाद मोरोपंतांनी काव्यातून मांडला आहे. कर्णाच्या रथाचे चाक जमिनीत रुतलेले आहे आणि अर्जुनाच्या हातात ताणलेला धनुष्य आहे. त्यावेळी कर्ण आपण निःशस्त्र असल्याचे अर्जुनाला सांगतो आणि धर्मानुसार तू माझ्यावर हल्ला करू शकत नाहीस असे म्हणतो. तेव्हा अर्जुन संभ्रमात पडतो; पण कृष्ण कर्णाला सरळ वेक प्रश्न विचारतो. आता भाजपवर केंद्रीय तपास यंत्रणांच्या गैरवापराचा आरोप करणार्या विशेषतः काँग्रेसने आपल्या काळात ‘सीबीआय’ला कोणत्या प्रकारची स्वायत्तता दिली, कोणते स्वातंत्र्य दिले हे प्रश्न अस्थानी नाहीत. कृष्णाने
बिहार सरकारमधील मंत्री लालू प्रसाद यादव यांचा मोठा तेज प्रताप यादव पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी तेज प्रताप यांनी दि.२२ मार्च रोजी ट्विटर अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला या व्हिडिओत त्यांना भगवान श्रीकृष्णाचे दर्शन स्वप्नात झाले , असा दावा करण्यात आलेला आहे. तसेच स्वप्नात श्रीकृष्णाचे विशाल रूप पाहून तेज प्रताप यांना धक्का बसतो आणि ते जागे होत असल्याचे पाहायला मिळते.
नितीश कुमार यांनी ही नवी आघाडी केली की त्यांची स्थिती बरोबर उद्धव ठाकरेंसारखी होईल. त्यांची वाटचालही आता त्याच दिशेने सुरू आहे.
आम आदमी पार्टीने बुधवारी सांगितले की त्यांनी उत्तर प्रदेशातील २०२२ च्या विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटप करारावर स्वाक्षरी करण्यासाठी समाजवादी पक्षाशी बोलणी सुरू केली आहेत.आपचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी लखनऊमध्ये सपा प्रमुख अखिलेश यादव यांची भेट घेतल्यानंतर ही घोषणा केली. याआधीही दोघांमध्ये बैठका झाल्या आहेत पण संभाव्य युतीची चर्चा गुंडाळून ठेवण्यात आली होती.
'समाजवादा'च्या नावाखाली 'माजवादा'ची ही परंपरा समूळ नष्ट व्हायला हवी आणि त्यासाठी आझम खानसारखे विखारी सर्प सर्वप्रथम ठेचायला हवेत.
‘महागठबंधन’ यंदा भाजपच्या चौखूर उधळलेल्या अश्वाला लगाम घालणार, अशी हवा तयार करण्यात आली. या हवेनं ‘महागठबंधना’चा फुगा जोरदार फुगवला खरा, परंतु २३ मे रोजी निवडणूक निकालांची टाचणी लागताच फाटकन हा महाकाय फुगा फुटला आणि अक्षरशः नाहीसाच झाला. त्यानंतर आता ‘महागठबंधना’तील घटकपक्षांनी स्वबळाचे नारे देत या नष्ट झालेल्या फुग्याचं ‘तेरावं’ घालण्याचं कामदेखील सुरू केलं आहे.
चोवीस वर्षानंतर मुलायम आणि मायावती एकाच व्यासपीठावर
मुलगा वडिलांच्या नावाने मतं मागतो आहे आणि वडील मुलासह स्वपक्षावर रोज नव्याने टीका करताहेत, त्यांच्या मित्रपक्षावरही ते नाराज आहेत. दुसरीकडे विरोधी पक्षाच्या प्रमुखाची जाहीर स्तुती थेट लोकसभेत करत आहेत, अशी काहीशी विचित्र परिस्थिती उत्तर प्रदेशच्या राजकारणात निर्माण झाली आहे.
आपल्या प्रभावक्षेत्रात काँग्रेस बलशाली होण्यापेक्षा भाजप अधिक ताकदीने निवडून आल्यास हवी आहे. लोकसभेच्या अखेरच्या बैठकीपुर्वी उत्तर प्रदेशात काँग्रेसने प्रियांका गांधींचा नवा पत्ता फेकलेला आहे आणि तो भाजपपेक्षाही आपल्याला त्रासदायक ठरू शकतो, हे ओळखूनच मुलायमसिंग यांनी अखेरच्या भाषणात काँग्रेसला अपशकून केला आहे. ते आशीर्वाद खोटे नसून वास्तविक आहेत. त्यातून मुलायमना आपल्यासारख्या विविध विरोधी पक्षांना सुचवायचे आहे, की आपली रणनिती भाजपच्या विरोधातली असतानाही काँग्रेसला पुरक असता कामा नये. तो अशा छोट्या पक्षांसा
मुलायमसिंग यांचे वक्तव्य म्हणजे भाजपला समर्थन, म्हणजे समाजवादी पक्षाचे समर्थन, असा या वक्तव्याचा अर्थ करता येत नाही.
नरेंद्र मोदी पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान व्हावेत, अशा शुभेच्छा समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव यांनी लोकसभेत बोलताना दिल्या आहेत. यामुळे मोदी सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस मोठा चर्चेचा ठरला.
भाजपविरोधी सगळ्यांबरोबर ममत्व वाढविण्याचे ममतांचे उद्योग एका भाबड्या समजुतीतून आहेत. लोकसभेनंतर लगेचच बंगालची विधानसभा निवडणूक असेल, पण विरोधकांचा हा अमिबा निवडणूक रंजक करेल, यात शंका नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भरधाव निघालेला भाजपचा विजय रथ अडवण्याची ताकद आपल्यात नाही, याची जाणीव काँग्रेसला झाली आहे.
लोकांच्या नजरेत भरेल असे कोणतेही शाश्वत, चिरंतन कार्य करण्याची पात्रता अंगी नसली की, मग भडक वक्तव्ये करत चर्चेत राहण्याची थेरं केली जातात. मणिशंकर अय्यर हे या जमातीचे प्रतिनिधीत्व करणारे मुकुटमणी!