राष्ट्रमातेवर आलेली सर्व संकटे दूर करण्यासाठी तिच्या पुत्रांनी सर्व प्रकारचे बलिदान देण्यास तयार राहावे - वयं तुभ्यं बलिहृत: स्याम। हे मातेे, आम्ही तुझ्या रक्षणासाठी स्वतःचे प्राणार्पण करण्यास सदैव तत्पर राहू! तुझे उपकार आम्ही कधीही विसरणार नाहीत. या मंत्रांशातून भूमिमातेच्या रक्षणासाठी बलिदानाची परंपरा अगदी वैदिक काळापासून असल्याचे निदर्शनास येते.
Read More