इंदिरा संत यांचे गीत आणि गिरीश जोशी यांचे संगीत लाभलेल्या वरील काव्यपंक्ती. परंतु, दुर्दैवाने जगभरातील लाखो दाम्पत्यांच्या अंगणात बाळ उतरल्यानंतरही ते अल्पायुषी ठरते. मग मातृत्व-पितृत्वाचे सुख क्षणभंगुरतेने भंगते. क्षणार्धात भरलेली ओंजळ अगदी दुसर्या क्षणी रिती होते. पण, याच संदर्भात नुकतीच एक सकारात्मक आणि आशादायक माहिती समोर आली आहे. ’ United Nations Inter-agency Group for Child Mortality Estimation (UN IGME)' च्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार, पाच वर्षांखालील बालमृत्यूच्या दरात मोठी घट नोंद
Read More
मुंबईलगत असलेल्या ठाणे शहरात नागरीकरण वाढुन लोकसंख्या २५ लाखाच्या घरात पोहचली आहे.
‘बालमृत्युदर आणि ट्रेंड रिपोर्ट - २०२०’ मध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, १९९०मध्ये भारतात पाच वर्षांच्या आतील मुलांच्या मृत्यूची संख्या साधारण सव्वा लाखांच्या आसपास होती. २०१९मध्ये या संख्येत कमालीची घट झालेली दिसून आली. ही संख्या या घटून ५२ हजारांच्या जवळपास पोहोचली आहे.
सोमवारी १८१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू; तर नव्या ५२५७ नवे रुग्ण
दिलासादायक बाब म्हणजे भारतात कोरोनाचा मृत्युदर ३.३ टक्के इतकाच आहे, म्हणजे १०० बाधितांपैकी चारा जणांचा मृत्यू झाला किंवा प्रति एक लाखामागे ०.०९ व्यक्तींचा मृत्यू झाला. लोकसंख्येच्या मानाने भारत सर्वात चांगल्या स्थितीत असून कोरोना संक्रमण रोखण्यावरुन कौतुक केल्या जाणाऱ्या दक्षिण कोरियालाही मृत्युदराबाबत भारताने मागे टाकले आहे.
अहवालातील आकडेवारीचे बारकाईने अध्ययन केल्यास मुंबईच्या मृत्यूचे प्रमाण कमी झाल्याचा सकारात्मक पैलू समोर येतो.
मृत्यूचे प्रमाण वर्षाला १०० वरून १६५ वर; चालकाच्या आकस्मिक मृत्यूमुळे ५० वर्षात प्रथमच सभा तहकूब
मुख्यमंत्री शिशू स्वागत किट योजना म्हणून ही योजना ओळखली जाईल. प्रजासत्ताक दिनापासून राज्यात ही योजना राबविण्यास सुरुवात झाली असून शासकीय रुग्णालयात होणाऱ्या कोणत्याही महिलेच्या पहिल्या प्रसूतीवेळी मुलांच्या संगोपनासाठी राज्य शासनामार्फत हे किट मोफत देण्यात येणार आहे.