मनोबोधाच्या पहिल्या श्लोकात गणेश व शारदा यांना नमन करून, स्वामींनी ‘राघवाचा पंथ’ सांगायला सुरुवात केली. स्वामी म्हणतात, ‘गमू पंथ आनंत या राघवाचा.’ राघवाचा पंथ, राघवाचे वर्णन हे परमात्म स्वरूपाचे वर्णन आहे. परमात्म स्वरूप जाणण्याचा तो पंथ आहे. परमात्मस्वरूप आकाशाप्रमाणे व्यापक आहे, असे स्वामींनी यापूर्वीच वर्णन केले आहे. वस्तूचे व्यापकत्व त्याच्या स्थूल सूक्ष्मतेवर अवलंबून असते. स्थूल वस्तूची व्यापकता त्याच्या आकारावरून ठरते. सूक्ष्म वस्तू स्थूल वस्तूपेक्षा अधिक व्यापक असते. परमेश्वर तत्त्व सूक्ष्मतिसूक्ष्म
Read More
Shree Ram मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये जॉय स्कूलचे संचालक अखिलेश मेबनना केरळातून अटक करण्यात आली आहे. आरोपीने त्याच्या व्हॅट्सअॅप स्टेट्सवर रक्त रंजीत हिंदू रामाची हरामी मुले असे आक्षेपार्ह अपशब्द लिहिण्यात आले. यामुळे आता शहरात संतापाची लाट उसळली आहे. धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असून आता हिंदू संघटनांना याचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. त्यानंतर पोलिसांना निवेदन सादर करत आरोपींना अटक करण्याची मागणी केली होती.
(Matoshree Ramabai Ambedkar Maternity Hospital) मुंबईतील चेंबूर पूर्व येथे असणाऱ्या मातोश्री रमाबाई आंबेडकर प्रसुतीगृहाची तज्ञांच्या समितीमार्फत पाहणी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. मात्र, एक वर्ष उलटूनही अद्याप कोणतीही पाहणी झालेली नाही. यासंदर्भात माजी नगरसेविका आणि सुधारणा समितीच्या सदस्या आशा मराठे यांनी आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पत्र लिहून तातडीने पाहणी करुन अहवाल उच्च न्यायालयाला सादर करण्याची विनंती केली आहे.
Lord Shri Ram रामायण ही केवळ कथा नाही, तर तो एक प्रवाह आहे. प्रवाह संस्कृतींना जोडणारा, काळाच्या मर्यादा ओलांडणारा. प्रभू रामचंद्रांची चरणरज भारतभूमीत पडली असली, तरीही त्यांच्या कर्तृत्वाने आणि मर्यादेच्या मोहिनीने सारे विश्वच मोहित झाले. रामनवमीनिमित्ताने ‘रामायणाचा जागतिक वारसा’ या विशेषांकात आपण रामकथेच्या या जागतिक प्रवासाचा वेध घेत आहोत. विशेषांकात रामकथेच्या प्रवासाची सुरुवात भारताच्या सीमेलगतच्या देशांपासून केली असून, मग हा प्रवास आग्नेय आशियाच्या समृद्ध संस्कृतींपर्यंत कसा पोहोचला, त्याचे विविध लेखा
Lord Shree Ram रामायण हे केवळ एक महाकाव्य नसून, संपूर्ण दक्षिण आशियाच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाचे प्रतीक आहे. नेपाळमध्ये या रामकथेचे विशेष स्थान. नेपाळमधील जनकपूर ही माता सीतेची जन्मभूमी मानली जाते, तर भानुभक्त आचार्यांनी वाल्मिकी रामायणाचे नेपाळी भाषांतर करून ते रामायण नेपाळमधील घराघरांत पोहोचविले. त्यांच्या साहित्यामुळे रामायण केवळ एक धर्मग्रंथ न राहता, नेपाळी जनतेच्या जीवनशैलीचा भाग झाले. नेपाळमधील रामकथेची ही परंपरा भारताशी सांस्कृतिक संबंध दृढ करत असून, रामायणातील मूल्यांचा प्रसार देखील सर्वदू
Ram Navami 2025 तिबेटी पर्वतरांगांमध्ये गुंजणार्या वार्याच्या सुरांत एक वेगळीच रामायणगाथा गुंफलेली आहे. येथे ‘राम’ होतो ‘रामन’, जो शौर्य आणि करुणेचे साक्षात मूर्तिमंत उदाहरण आहे. सीता म्हणजे ‘पृथ्वीची कन्या’, जी नांगरलेल्या भूमीतून प्रकटते, ती प्रतीक आहे निर्मळतेचं. कथेच्या शेवटी धर्माचं तेज तिबेटी हिमालयाच्या शिखरांवर अखंड प्रज्वलित राहतं, अशा एका सनातन, नव्या स्वरांनी झंकारलेल्या या कथेचा घेतलेला मागोवा...
Ramnavami 2025 वाल्मिकी ऋषींची गेली हजारो वर्षे मानवी मनाला शांत करणारी रसाळ मधुकथा म्हणजेच रामकथा. राम आणि सीतेची ही सुंदर कथा खूप प्राचीन. काळाची पाऊले जशी पुढे पडायला लागली, तशी ही कथा केवळ भारताची राहिली नाही, तर ती देशांच्या सीमा ओलांडून हिमालयापारही गेली. देशोदेशीचे राजकीय संबंध बदलत राहिले, नवीन सामाजिक परिस्थिती आकाराला आली आणि माणसाच्या एकूणच राहणीमान, जीवनमानातील स्थित्यंतरांनी प्रगतीचा आलेख गाठला. पण, या सगळ्या बदलांना तोंड देत, ही मधुर कथा देशविदेशातील विद्वानांच्या आणि रसिकांच्याही मुखात रुळली.
Ramnavami 2025 रामायणाचे खोतानी स्वरुपखोतान राज्याच्या भूमीत, भारतीय परंपरेतील रामायण एका वेगळ्या रूपात साकारलेले आजही पाहायला मिळते. भाषा वेगळी, परंपरांची वळणं वेगळी, पण कथा तीच; धर्म, सत्य आणि आदर्शाचं तेज जपणारी! वेळ बदलली, ठिकाण बदलले, पण ही कथा आजही लोकांच्या मनांत त्याच श्रद्धेने घर करून आहे. खोतानी रामायण वाचताना, एका वेगळ्या विश्वात पाऊल ठेवल्याचा भास आपल्याला होतो, जिथे परंपरा आणि श्रद्धांच्या अतूट धाग्यांनी विणलेली ही रामायणाची नक्षी नव्या अर्थांनी समोर येते.
Shree Ram भारत आणि इंडोनेशिया यांचे संबंध केवळ भौगोलिक सीमांपुरते मर्यादित नाहीत, तर ते सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि ऐतिहासिक बंधांनीही घट्ट विणलेले आहेत. निळ्याशार हिंद महासागराच्या लाटांइतक्याच खोल आणि अनंत या दोन्ही देशांच्या परंपरा आहेत. भारतीय संस्कृतीचा सुगंध इंडोनेशियाच्या निसर्गसंपन्न द्वीपसमूहात दरवळतो आणि तेथे रामायणाची गाथा आजही जिवंत आहे. हिंदुस्थानात जन्मलेल्या या महाकाव्याने इंडोनेशियात नवीन अर्थ, नवे रंग स्वरुप धारण केले. स्थानिक लोककला, नृत्य आणि नाट्याच्या माध्यमातून रामायणाच्या पाऊलखुणा इंडो
Ram Navami 2025 फिलीपाईन्सच्या ‘महारादिय लावण’ या महाकाव्यात रामकथेचा अद्भुत परिपाठ, स्थानिक संस्कृतीच्या आविष्कारातून अनुभवायला मिळतो. येथे रामचंद्र ‘रादिय मंगनदिरी’ या रूपात तेजस्वी नायक आहेत, तर रावण ‘महारादिय लावण’ म्हणून शक्तिशाली, पण गर्विष्ठ राजकुमार दिसतो. सीतेचे प्रतीक असलेली ‘मलैला’ ही सौंदर्य आणि सद्गुणांची प्रतिमा आहे. अपहरण, संघर्ष आणि धर्म-अधर्म यांच्यातील युद्ध, हे घटनाक्रम या महाकाव्यात विलक्षण लयीत उलगडतात. स्थानिक परंपरा आणि भारतीय पुराणकथांचा अनोखा संगम येथे दिसून येतो, जो सांस्कृतिक भारत
Ram Navami 2025 मालदीव... भारताच्या नैऋत्येकडील द्वीपराष्ट्र. ज्याप्रमाणे आग्नेय आशियात रामकथेचा सुगंध तेथील कणाकणांत दरवळलेला दिसतो, तसे चित्र इस्लामिक मालदीवमध्ये नाही. पण, अगदी रामाचे गुरु असलेल्या अगस्ती ऋषींनी मालदीव पादाक्रांत केले होते. एवढेच नाही, तर रामायणातील लंका ही आजची श्रीलंका नसून, श्रीलंकेच्या दक्षिणेला मूळात मालदीवजवळचेच एक द्वीप असल्याचाही दावा केले जातात. त्याचबरोबर मालदीवच्या लोककथांमध्ये राम आणि सीतेशी साधर्म्य साधणारी धोन हियाल आणि अली फुल्हूची कथा आजही गायली जाते. त्याचाचा मागोवा घेण
नितेश तिवारी दिग्दर्शित रामायण या चित्रपटाची गेल्या अनेक काळापासून चर्चा आहे. या चित्रपटात रणबीर कपूर प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत असून दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी सीता मातेची भूमिका साकारताना दिसणार आहे. दरम्यान, सीतेच्या भूमिकेसाठी साई पल्लवीने मासांहार सोडल्याच्या चर्चा सध्या सोशल मिडियावर रंगल्या आहेत. यावर आता साई पल्लवीनेच प्रतिक्रिया दिली आहे.
नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहे. या चित्रपटात नेमके कोणते कलाकार कोणती भूमिका सादर करणार यावरुन रंगणारी चर्चा आता पुर्णविरामापर्यंत आली आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. 'रामायण' या चित्रपटात प्रभू श्रीरामांची भूमिका रणबीर कपूर, सीता मातेची भूमिका साई पल्लवी साकारणार यावर फार आधीच शिक्कामोर्तब झाला आहे.
Shree ram Yatra श्रीराम विवाह यात्रेवर बिहार येथील दरभंगा येथे काही कट्टरपंथींनी दगडफेक केल्याची घटना घडली आहे. यात्रा जशी मशिदीजवळ पोहोचली, तसे तिथे शोभायात्रेत सहभागी झालेल्या लोकांवर ही दगडफेक करण्यात आली होती. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. या हल्ल्यामध्ये अनेक लोक जखमी झाले आहेत. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अशातच घटनास्थळी पोलीस तैनात झाले असल्याचे वृत्त आहे.
नितेश तिवारी दिग्दर्शित रामायण हा चित्रपट गेल्या अनेक काळापासून प्रतिक्षेत आहे. या चित्रपटात रणबीर कपूर प्रभू श्री राम यांची तर साई पल्लवी सीता मातेची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात कोणते कलाकार कोणती भूमिका साकारणार याबद्दल विविध माहिती समोर येत असताना लक्ष्मणच्या भूमिकेत अभिनेता रवी दुबे दिसणार असे म्हटले जात होते. आता, स्वत: रवी याने याबद्दल खुलासा केला आहे.
नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ या चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे. अभिनेता रणबीर कपूर या चित्रपटात प्रभू श्रीराम आणि अभिनेत्री साई पल्लवी सीता माता साकारणार आहे. हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार असे प्रश्न विचारले जात होते. मात्र, आता एका पोस्टमधून प्रेक्षकांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाली आहेत. ‘रामायण’ हा चित्रपट दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार असून ते केव्हा प्रदर्शित होणार हे आता अधिकृतरित्या जाहिर करण्यात आले आहे.
राम गोविल आणि दीपिका चिखलिया यांनी साकारलेली प्रभू श्रीरामाची आणि माता सीतेची 'रामायण' मालिकेतील भूमिका आणि ती मालिका कुणी पाहिली नसेल असं शक्यच नाही. अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांनी रामायण या मालिकेला अतिशय श्रद्धेने आपलेसे केले होते. दरम्यान, याच मालिकेदरम्यान दीपिका चिखलिया यांनी ४ वर्ष दिवाळी साजरी केली नव्हती. पण नेमकं त्याचं कारण काय होतं याचा खुलासा त्यांनी केला आहे.
दिवाळीच्या निमित्ताने अनेक नव्या चित्रपटांच्या घोषणा केल्या जात आहेत. अशात प्रशांत वर्मा यांच्या बहुप्रतिक्षित 'जय हनुमान' चित्रपटात ऋषभ शेट्टी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातील त्याचा पहिला लूक समोर आला असून तो हनुमानाच्या अवतारात प्रेक्षकांसमोर येणार आहे. महत्वाचे म्हणजे त्याच्या या लूकला चाहत्यांची विशेष पसंती मिळता आहे. 'जय हनुमान' चित्रपटाच्या प्रोडक्शन हाउस मिथ्री ऑफिशियलने इंस्टाग्रामवर चित्रपटाचे एक अप्रतिम पोस्टर शेअर केले आहे. यामध्ये ऋषभ शेट्टी भगवे कपडे परिधान करून रामाची मूर्ती छातीजवळ
दिवाळीच्या निमित्ताने रोहित शेट्टी दिग्दर्शित सिंघम अगेन या चित्रपटाची टक्कर भूल भूलैल्या ३ या चित्रपटासोबत होणार आहे. १ नोव्हेंबर २०२४ रोजी हे दोन्ही ब्लॉक बस्टर चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. मात्र, अवघ्या दोन दिवसांपूर्वी सेन्सॉर बोर्डाने सिंघम अगेन चित्रपटातील काही दृश्यांवर आक्षेप घेत ते काढून टाकण्यास सांगितले आहे. 'सिंघम अगेन' चित्रपटाचं कथानक यावेळी रामायणाशी जोडण्यात आलं आहे. आणि त्यामुळेच काही आक्षेपार्ह प्रसंग यात दाखवल्यामुळे चित्रपटातून काही सीन वगळण्यास सांगण्यात आले आहे.
शिर्डीचे साईबाबा (इ. स.१८५८ ते १९१८) हे आधुनिक महाराष्ट्रीय संतांपैकी एक विश्वविख्यात संत म्हणून जगभर प्रसिद्ध आहेत. त्यांची विदेशात अनेक मंदिरे भक्ती व सेवा कार्याची सामाजिक सद्भाव केंद्रे आहेत. ब्रिटिश काळातील ‘मॅजिस्ट्रेट’ पदावरून निवृत्त श्री. गो. र. तथा अण्णासाहेब दाभोळकर यांनी साईबाबांच्या हयातीत त्यांच्या संमतीने ‘श्रीसाईसच्चरित’ लिहिले. हे ५३ अध्यायांचे ‘साईसच्चरित’ साईभक्तांचे गीता-भागवत मानले जाते. साईबाबांनी १९११ साली शिर्डीत रामनवमी उत्सव सुरू केला. अनेक भक्तांना रामरूपात दर्शन दिले. ‘सबका मालिक
Prabhu Shree Ram गेल्या सहा महिन्यांत ११ कोटी भक्तांनी अयोध्येत श्रीरामललाचे दर्शन घेतले. यामुळे अयोध्येची पर्यटनक्षेत्र म्हणून नवी ओळख निर्माण झाली आहे. यावर उत्तर प्रदेशातील पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री जयवीर सिंह यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “श्री रामललाचे मंदिर प्रतिष्ठित झाल्यानंतर भाविकांचा आणि पर्यटकांचा ओघ वाढला आहे.
Ayodhya उत्तर प्रदेशातील आयोध्या येथील प्रभू श्रीरामाचे बांधलेले मंदिर उडवण्याची धमकी एका कट्टरपंथी युवकाने दिली आहे. एवढेच नाहीतर त्याने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. ही घटना बिहार येथील भागलपुर येथे १४ जून रोजी घडली होती. उत्तर प्रदेश पोलिसांनी याप्रकऱणात लक्ष घालत आरोपी मोहम्मद मकसूदला अटक केली आहे.
Lord Shree Ram अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिराच्या (Lord Shree Ram) दुसऱ्या मजल्यावर ग्रंथालय उभारण्यात येणार आहे. हा निर्णय सर्वांच्या साक्षीने घेण्यात आला आहे, अशी माहिती तिर्थक्षेत्राचे खजिनदार महंत गोविंद देवगिरी यांनी गुरावारी दिली होती. महंत श्री गिरी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी भारत्मा अशोक सिंघल अयोध्येत आले आहेत. प्रभू श्रीरामाचे चरित्र हे भाविकांना समजावे. त्याचा त्यांनी अभ्यास करावा असा एक हेतू यामागे आहे.
Jay Shree Ram उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यातील एका अंतर्गत महाविद्यालयात हिंदू विद्यार्थ्यांनी आपल्या प्राचार्यांवर आरोप केले आहेत. प्राचार्य मोहसीन अली यांनी हिंदू विद्यार्थ्यांनी गंध लावण्यास विरोध दर्शवला होता. या विद्यार्थ्यांच्या आरोपानुसार, कॉलेजमधील कट्टरपंथी विद्यार्थ्यांना शुक्रवारी नमाजासाठी रात्री १२ वाजताच्या सुमारास बाहेर काढले. याप्रकरणाची माहिती मिळताच 'अखिल भारतीय विद्यार्थी परिषेदेच्या विद्यार्थ्यांनी विरोध दर्शवत मोहसीनवर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी विद्यार्थ्यांनी जय श्रीराम अशी
Jay Shree Ram झारखंड जिल्ह्यातील गढवा येथे श्रावणी सोमवारचा महिना असल्य़ाने हिंदूंनी कलश यात्रेच्या मिरवणुकीचे आयोजन केले होते. या मिरवणुकीत कलश यात्रेत भाविकांनी ‘जय श्री राम’ आणि ‘जय भोलेनाथ’च्या घोषणा दिल्याने त्यांच्यावर दगडफेक कऱण्यात आली. या कलश यात्रेत सातहून अधिक हिंदू दागवले असून घटना सोमवारी १२ ऑगस्ट रोजी घडली आहे. याप्रकरणात ४० ते ५० कट्टरपंथींविरोधात एफआरआय दाखल करण्यात आली आहे.
Jay Shree Ram 'सलाम वालेकूम'ला 'जय श्री राम'ने (Jay Shree Ram) उत्तर देत अभिवादन केले, म्हणून कट्टरपंथी युवकांनी हिंदू कुटूंबियांच्या घरात घुसून मारहाण करत देवघरातील मूर्त्यांची तोडफोड केली. पश्चिम बंगालच्या नमिता पाईकमारा या भागात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
तमिळना़डूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी यांनी श्रीरामाच्या (Shree Ram) अस्तित्वावरच प्रश्न उपस्थित केले आहेत. हिंदू धर्म आणि सनातनी धर्म मलेरियाप्रमाणे नष्ट करण्याचं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. अशातच कर्नाटक राज्याचे परिवहन मंत्री एसएस शिवकुमार यांनी श्रीरामाचा (Shree Ram) इतिहास आणि अस्तित्व असल्याचा कोणताही एक पुरावा नाही.
मान्सूनपूर्व पावसात अयोध्येतील रस्त्यांवर खड्डे पडल्याचे समोर आले आहे. रामपथ येथील रस्ते पाण्याखाली असल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते.
दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या बहुचर्चित ‘रामायण’ चित्रपटाच्या सेटवरुन अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री साई पल्लवी (Sai Pallavi) यांचा प्रभू श्रीराम आणि माता सीतेच्या भूमिकेतील लूक समोर आला आहे. अतिशय प्रभावीपणे या भूमिका सांभाळताना (Sai Pallavi) दिसत असून त्यांचा हा लूक समोर आल्यानंतर आता प्रेक्षकांची उत्सुकता अधिक वाढली आहे.
हिंदी-मराठी मनोरंजनसृष्टीतील एक आदर्श जोडपं म्हणून अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलीया (Ritesh Genelia At Ayodhya) देशमुख यांची ओळख आहे. जितकी चर्चा रितेश-जिनिलायाची असते तितकीच चर्चा त्यांच्या दोन्ही मुलांची असते. रितेशची मुलं कायम मिडियाला पाहून हात जोडून नमस्कार करतात आणि त्यांच्या या कृतीचे कायमच कौतुक केले जाते. आता महाराष्ट्राचं हे लाडकं कपल मुलांसह अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या (Ritesh Genelia At Ayodhya) दर्शनासाठी गेले होते.
देशभरात आज प्रभू श्रीरामाच्या जन्माचा (Ramnavami ) उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे. भक्तिभावाने लोकं प्रभू रामाची पूजा करत आहेत. अशात आजच्या या शुभदिनी गायिका मुग्धा वैशंपायन हिने स्वत: संगीतबद्ध केलेले (Ramnavami) गाणे प्रदर्शित झाले आहे. 'राघवा रघुनंदना' असे हे गाणे असून खास रामनवमीच्या दिनानिमित्त तिने रामभक्तांना ते अर्पित केले आहे.
“राम जन्मला गं सखी.. राम जन्मला”, आज याच गाण्यांच्या ओळी प्रत्येकाच्या मुखी आहेत. रामनवमीच्या (Ramnavami) निमित्ताने लाखो भाविक अयोध्यात प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी गेले आहेत. याच गर्दीत एक चेहरा अधोरेखित झाला. ज्येष्ठ गायिका देवकी पंडित यांनी अयोध्येत रामलललाचे दर्शन घेत प्रभू रामाच्या चरणी गायनसेवा (Ramnavami) देखील केली.
सुप्रिसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी (Anant Ambani Radhika Merchant) यांचे सुपुत्र अनंत अंबानी यांच्या लग्नाआधीचे महत्वपुर्ण विधी अर्थात प्री-वेडिंग कार्यक्रम नुकतेच १ ते ३ मार्च दरम्यान गुजरातमधील जामनगरमध्ये संपन्न झाले.यावेळी संपुर्ण चंदेरी दुनियेतील कलाकार जामनगरमध्ये अवतरले होते. अगदी अमिताभ बच्चन पासून ते सलमान खान पर्यंत सर्वच दिग्गज कलाकार मंडळींनी आवर्जून या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट (Anant Ambani Radhika Merchant) यांच्या प्री-वेडिंग कार्यक्रमाला हजेरी लावत त्यांचा आनंद द्विगुणित
"प्रत्येक व्यक्तीच्या अंतरात्म्यात श्रीरामाची मूल्ये पुन्हा प्रस्थापित करून विहिंप एक सुसंस्कृत, समर्पित आणि सुरक्षित हिंदू समाज निर्माण करेल." असे विश्व हिंदू परिषदे नवनिर्वाचित केंद्रीय महामंत्री बजरंग लाल बागडा यांनी म्हटले. (VHP Press Conference)
देशात सर्वत्र राममय वातावरण झाले आहे. २२ जानेवारीला अयोध्येत प्रभू श्रीराम यांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार असून यासाठी सगळेजण भावूक झाल आहेत. आजवर आपण रामायणावर आधारित अनेक अजरामर कलाकृती पाहिल्या. रामलललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा रसिक प्रेक्षकांना ओटीटी वाहिनीवर घरबसल्या पाहता येणार आहेत.
खासदार राहुल शेवाळे यांच्या मातोश्री जयश्री रमेश शेवाळे यांचे दि. १९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ८ वाजता निधन झाले. त्यावेळी त्या मानखुर्द येथील राहत्या घरात होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठिक नव्हती. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
विश्व हिंदू परिषदेेने चिपळूणच्या पेडांबे गावच्या समाजमंदिरामध्ये बुद्धमूर्ती भेट दिली. दि. 29 मे रोजी समाजमंदिराचे लोकार्पण आणि बुद्धमूर्तीची पूजास्थापना होणार होती. या कार्यात पेडांबे गावचे ग्रामस्थ आणि रा. स्व. संघाचे स्वयंसेवक प्रमोद सावंत आणि सागर भावे यांनी पुढाकार घेतला. लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महर्षी केशव कर्वे यांच्यासारख्या थोर विभूतींची जन्मभूमी रत्नागिरी. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकरांची कर्मभूमीही रत्नागिरी. कार्यक्रमानिमित्त रत्नागिरीला गेले. या थोर विभूतींच्या रत्नागिरीमधील गावख
काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या पुस्तकावरून निर्माण झालेला वाद सुरूच आहे. दरम्यान, काँग्रेसचे आणखी एक नेते रशीद अल्वी यांच्या वक्तव्यावरून गदारोळ सुरू झाला आहे. वास्तविक अल्वी उत्तर प्रदेशातील संभल येथे एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले होते. याठिकाणी बोलताना त्यांनी रामाच्या बहाण्याने भाजपवर निशाणा साधला. रामायणाचा एक प्रसंग सांगताना त्यांनी जय श्री राम म्हणणाऱ्यांची तुलना राक्षसाशी केली.
पुणे: २०१७ च्या निवडणुकीत पुणे महानगरपालिका भाजपने राष्ट्रवादीच्या हातून खेचून आणली; तेव्हा पासून पुणे भाजप मध्ये उत्साहाचे वातावरण आहे. जगातील हिंदूचे प्रेरणास्थान असणाऱ्या अयोध्येतील श्री.राम मंदिराचे भूमिपूजन देशाचे माननीय. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ५ ऑगस्ट २०२० रोजी झाले.
सा. विवेकच्या ‘राममंदिर ते राष्ट्र मंदिर’ ग्रंथानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रजागरण व्याख्यानमालेचे ऑनलाइन सातवे पुष्प शनिवार, दि. ३ ऑक्टोबर २०२० रोजी सायंकाळी सहा वाजता पार पडले.
श्रीराम मंदिराच्या पायाभरणीसमयी सर्वाधिक दिवाळे वाजले ते शिवसेनेचे. कारण, श्रीराम मंदिराच्या पायाभरणीची तारीख निश्चित झाली. पायाभरणीचा सोहळा झाला. तरी शिवसेना जल्लोष साजरा करताना कुठेच दिसली नाही. कदाचित बेईमानीच्या पायावर उभ्या ठाकलेल्या सत्तास्थानावर बसलेल्या उद्धव ठाकरेंना सोनिया गांधी, राहुल गांधी आणि बारामतीकर काकांची यासाठी परवानगी मिळाली नसेल.
असंख्य हिंदू जनांच्या हृदयात विराजमान प्रभू श्रीरामाच्या मंदिरनिर्मितीची घटना पिढ्यान् पिढ्यांच्या दडपशाहीवर मात करणार्या भारतभूच्या स्वत्त्वाचे किंवा कालजयी श्रद्धेचे प्रकटीकरण असून, हे मंदिर हिंदूंच्या ओळख व अस्मितेला चिरंजीवित्त्व देणारे ठरेल. अशा श्रीराम मंदिरनिर्मितीचा मनी आनंद, भुवनी आनंद झाल्याशिवाय राहणार नाही.
राम मंदिर ही एका समुदायाने दुसर्या समुदायावर केलेली कुरघोडी, असा याचा अर्थ काही जण करतात. त्यांच्या जातिवादी आणि धर्मवादी राजकारणासाठी असे करणे त्यांना आवश्यक झालेले आहे. परंतु, आपण हिंदूंना मात्र एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल, ती म्हणजे आता ‘राम’ जगण्याचा कालखंड सुरू होत आहे.
श्रीराम मंदिरनिर्मितीसाठी गेल्या २८ वर्षांपासून निरंतर उपवास करणार्या ८१ वर्षीय आजीबाई उर्मिला चतुर्वेदी यांच्या आयुष्याची कहाणी सांगणारा हा लेख...
सामाजिक आणि राजकीय व्यासपीठावर लढवली गेलेली ही ऐतिहासिक लढाई न्यायालयातही प्रदीर्घ संघर्षाची आहे. रामजन्मभूमी चळवळीच्या न्यायालयीन लढाईचा आणि त्यासंदर्भात विविध खटल्यात आलेल्या न्यायनिर्णयांचा घेतलेला हा आढावा...
भारतात श्रीराम मंदिर आणि बाबरी मशिदीच्या वादात जे मृत्यू झाले त्यातल्या बळींच्या संख्येप्रमाणे इथले मुस्लिम मूलतत्त्ववादी पाकिस्तानकडे बक्षिसी मागतात