अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय-बच्चन यांच्या नात्यात दुरावा आला असल्याच्या चर्चा वर्षभरापासू सुरु होत्या. मात्र, काही दिवसांपूर्वीच आराध्याच्या शाळेत एका कार्यक्रमादरम्यान संपूर्ण बच्चन कुटुंब एकत्र दिसल्यानंतर या सर्व चर्चांना पुर्णविराम लागला. परंतु, या मधल्या काळात ऐश्वर्या आणि अभिषेक ग्रे डिव्हॉर्स घेणार आहेत, वेगळे राहात आहेत अशा असंख्य गोष्टी बोलल्या गेल्या. मात्र, आता २०२५ या नव्या वर्षात आराध्या, अभिषेक आणि ऐश्वर्या राय-बच्चन यांना एकत्र पाहून चाहते खुश झाले आहेत. शिवाय यावेळी ऐश्वर्याने मराठीत असं क
Read More
गेल्या काही महिन्यांपासून अभिषेक बचच्न आणि ऐश्वर्या राय-बच्चन यांच्या नात्यात दुरावा आला आहे अशा बातम्या जोर धरत होत्या. अनेक कार्यक्रमांना ते दोघे एकत्रित उपस्थित राहात नसल्यामुळे त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. पण नुकताच आराध्या अभिषेक बच्चनच्या शाळेत झालेल्या एका कार्यक्रमाला अभिषेक, ऐश्वर्य़ा आणि अमिताभ बच्चन यांनी हजेरी लावून या चर्चांना काहीही न बोलता पुर्णविराम दिला आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक चित्रपटांनी इतिहास रचला आणि याच इतिहासात मोलाचा वाटा उचलला तो स्वदेस या चित्रपटाने. आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित आणि शाहरुख खान अभिनित स्वदेस हा चित्रपट २००४ मध्ये प्रदर्शित झाला होता. पण आजही २०२४ मध्ये चित्रपटाची कथा, गाणी कालबाह्य वाटत नाहीत. या चित्रपटातील एक गाणं आजही खुप लोकप्रिय आहे ते म्हणजे 'ये जो देस है तेरा'. याच गाण्यावर शाहरुखच्या मुलाने अबराम याने उत्तम नृत्य केले आहे. अबरामच्या शाळेतील मुलांनी डान्स केला तेव्हा शाहरुखची प्रतिक्रिया कॅमेऱ्यात कैद झाली असून सध्या हा व्हि
अभिषेक बच्चन सध्या त्याच्या चित्रपटांपेक्षा वैयक्तिक आयुष्यात घडणाऱ्या घडामोडींमुळे अधिक चर्चेत आहे. आजवर त्याने अनेक चित्रपटांतून विविधांगी बूमिका साकारल्या. मात्र, अमिताभ बच्चन यांचा मुलगा असूनही त्यांच्यासारखी अभिननय कला त्याचा अंगी नाही असे टोमणे त्याला बऱ्याचदा ऐकून घ्यावे लागले. अभिषेकने नुकत्याच एका मुलाखतीत आपल्या अभिनयाच्या क्षमतेवर शंका घेत इंडस्ट्री सोडण्याच्या घेतलेल्या निर्णयावर बातचीत केली होती. आणि त्यावेळी वडिल म्हणून अमिताभ बच्चन यांनी कसा आधार दिला होता त्याबद्दलही अभिषेक या मुलाखतीत व्यक्
गेल्या अनेक दिवसांपासून अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय-बच्चन यांच्यात घटस्फोट झाला आहे अशा चर्चा सुरु आहेत. अशात आता अभिषेक आणि ऐश्वर्या एकत्र एका चित्रपटात काम करणार अशा चर्चा रंगल्या आहेत. दिग्दर्शक मणिरत्नमच्या गुरु चित्रपटात एकत्र काम केल्यानंतर आता हे दोघं मणिरत्न यांच्या आणखी एका हिंदी चित्रपटात दिसणार अशी माहिती समोर येत आहे.
मनोरंजनसृष्टीत गेले काही दिवस अभिषेक बच्चनबद्दल बऱ्याच चर्चा होत आहेत. ऐश्वर्या आणि अभिषेकच्या घटस्फोटाबद्दल एकीकडे चर्चा सुरु असताना दुसरीकडे त्याच्या I Want To Talk या चित्रपटाच्या कथेबद्दल बोललं जात आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचं एक पोस्टर समोर आलं होतं ज्यात अभिषेकचं पोट वाढलं होतं आणि त्याला काहीतरी सांगायचं आहे असा आर्विभाव त्याच्या चेहऱ्यावर होता. आता याच चित्रपटाचा भावूक करणारा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी म्हणजे अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय-बच्चन गेल्या अनेक दिवसांपासून विशेष चर्चेत आहे. त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्या सगळीकडे सुरु असून दुसरीकडे अभिषेक बच्चन याने १-२ नव्हे तर चक्क १० फ्लॅट विकत घेतले आहेत. या त्याच्या गुंतवणूकीत अमिताभ बच्चन यांचाही सहभाग असून या दोघांनीही रिअल इस्टेटमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. बच्चन कुटुंबाची ही आलिशान मालमत्ता ओबेरॉय रिॲलिटी प्रोजेक्टमध्ये असून यात ३ बीएचके आणि ४ बीएचके अपार्टमेंट आहेत. त्यांनी असे एकूण १० अपार्टमेंट्स खरेद
हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांची लग्न होणं आणि लग्न मोडणं या बातम्या सातत्याने समोर येत असतात. गेल्या अनेक दिवसांपासून अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय-बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चा चांगल्याच रंगल्या आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, त्यांचा घटस्फोट होणार असल्याची चर्चा असून अभिषेकने ऐश्वर्याला धोका दिल्याची सध्या सोशल मीडियावर बोललं जात आहे. अभिषेक दुसऱ्याच एका अभिनेत्रीच्या प्रेमात पडल्याने ऐश्वर्या आणि अभिषेकचं नातं तुटल्याचं देखील म्हटलं गेलं. या संबंधित अनेक पोस्टही सोशल मीडियावर व्हायरल झाल्या. पण आता यावर
हिंदी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय जोडी म्हणजे अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय-बच्चन यांच्या घटस्फोटाबाबत गेले अनेक महिने चर्चा सुरु होती. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नात अभिषेक आणि ऐश्वर्या यांनी एकत्रित एन्ट्री न घेतल्यामुळे या चर्चा अधिकच भक्कम होत गेल्या. मात्र, आता स्वत: अभिषेक बच्चन याने या चर्चांवर उत्तर दिले आहे.
कलाकारांची लग्न किंवा त्यांचा घटस्फोट या चर्चांना कायमच उधाण आलेला असतो. गेल्या काही काळापासून अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांच्या नात्यात नेमकं काय सुरू आहे? याबद्दल तर्क वितर्क लावले जात होते. त्यांचा घटस्फोट झाला आहे किंवा होणार असे देखील म्हटले जात होते. पण या दोघांच्या नात्याबद्दल सोशल मीडियावर सुरु असलेल्या उलटसुलट चर्चांना स्वत: अभिषेक बच्चन याने पुर्णविराम दिला आहे.