जीवनाची वाट वेडी ती कधी ना संपते! थांबतो थोडा प्रवासी, वाट कुठली थांबते? या गीतातील बोल सर्वार्थाने ‘जीवनप्रवास’ ही भावना शब्दबद्ध करतात. आपल्या जीवनप्रवासाची वाटही अशीच नागमोडी आणि वेडीवाकडी. कधी या वाटेवर सुखाचा वर्षाव होतो, तर कधी दु:खांच्या संकटांनी ही वाट आसवांनीच गच्च भिजून जाते. एकूणच आपल्या जीवनावर सामाजिक, पर्यावरणीय अशा कित्येक घटकांचे परिणाम प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे जाणवत असतात. मग अशावेळी जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन नेमका कसा असावा, यासंबंधीच्या ‘मनोवाटा’ धुंडाळणारा हा लेख...
Read More
कोणत्याही मानसिक आरोग्याच्या समस्येवर सकारात्मक मानसिकता हा सर्वोत्तम उपाय आहे. जर तुम्ही सकारात्मक विचार केला, तर तुम्हाला मानसिक आरोग्य समस्या येण्याची शक्यता कमी आहे.
केंद्रामध्ये मोदी सरकार आल्याने सध्या हिंदूंची ओळख पुन्हा एकदा नव्याने उजळू लागली. नुसती उजळत नसून, तर पुन्हा हिंदू धर्माला आणि सोनेरी दिवस पाहण्याची संधी मिळू लागली आहे. मात्र, यातही हिंदूद्वेष्ट्या राज्यकर्त्यांबरोबरच पुरोगामी पत्रकारितेच्या मशाली मिरवणार्या दैनिकांना हिंदू धर्मावर टिंगलटवाळी करण्याचे दिवास्वप्न पडू लागले
मंदिरावर नुकताच हल्ला चढवला. या मंदिराचे मुख्य पुजारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आहेत. मंदिराच्या सुरक्षा जवानांनी अहमदला पकडले. पण, एका उच्चशिक्षित व्यक्तीने असा दहशतवादी हल्ला चढवल्यामुळे समाजाला धक्का बसला. अर्थात, यामुळे दहशतवाद्यांनी त्यांचे ध्येय गाठण्यात काहीअंशी यश मिळवले आहे. कारण, समाजात आणि प्रसारमाध्यमांत जास्तीत जास्त चर्चा व्हावी, समाजाला मानसिक धक्का बसावा, हेच या दहशतवाद्यांचे उद्दिष्ट. इतकी सुशिक्षित असणारी व्यक्ती अशी दहशतवादी हल्ला कसा करू शकते? काय असते यामागची मानसिकता? स
कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर शाळा नऊ महिने बंद होत्या, टाळेबंदी नंतर ऑनलाईन शिक्षण सुरू झाले, त्याचे फायदे-तोटे विचारात घेता मुलांचे भावविश्व बदलून अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत, त्या जाणून मुलांच्या मानसिकतेचा वेध घेण्याचा प्रयत्न राज्यभर एक अभियान राबवून आणि सर्वेक्षण करणार आहेत.
काही वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांचा मुख्य हेतू हाच असतो की, लोकांमध्ये भयगंड तयार करणे. कोरोना व्हायरसच्या या साथीचा अशा संधीसाधू लोकांनी स्वतःसाठी भरपूर फायदा करून घेतलेला दिसतो.