चीन हा आशियामध्ये सैन्य कारवाईची तयारी करत असल्याचा इशारा अमेरिकेच्या संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी दिला आहे. त्याचबरोबर आशियामधील अमेरिकेच्या भागीदारांनी संरक्षण खर्चात वाढ करून संरक्षण सिद्धता राखण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. शनिवार, दि. 31 मे रोजी सिंगापूरमधील शांग्री-ला परिषदेत संबोधित करताना अमेरिकेच्या इंडो-प्रशांत भूभागातील अमेरिकेच्या बदलत्या रणनीतीविषयी बोलताना चीनच्या वाढत्या धोक्याविषयी भाष्य केले.
Read More
China, Turkey, Azerbaijan stood behind Pakistan even provided military assistance to Pakistan पहलगामच्या हल्ल्यानंतर भारताने राबविलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे पाकचा दहशतवादी चेहरा जगासमोर आला. तरीही चीन, तुर्कीए, अजरबैजानसारखे काही देश पाकिस्तानच्या मागे उभे राहिले. त्यांनी पाकला लष्करी मदतही केली. त्यामुळे साहजिकच या देशांविरोधात भारतातही संतापाची लाट उसळली असून, या देशांशी व्यापार-पर्यटनावरील बंदीची मागणी तीव्र झाली आहे.
Operation Sindoor confirms that India is the best military force in Asia ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे भारत ही आशियातील सर्वश्रेष्ठ लष्करी ताकद आहे, यावर शिक्कामोर्तब झाले. भारताने आपल्या जबरदस्त लष्करी सामर्थ्याने पाकिस्तानची लंका करून टाकली. त्यामुळे मोदींच्या पोलादी नेतृत्वाचा डंका जगभर वाजत आहे. भारतासारख्या एका अण्वस्त्रसज्ज देशाने पाकिस्तानसारख्या दुसर्या अण्वस्त्रसज्ज देशावर हल्ला करून केवळ तीन दिवसांत त्याची हवाई ताकद नष्ट करण्याची अभूतपूर्व कामगिरी केली. याद्वारे पाकिस्तान आपल्या अण्वस्त्रांचे भांडवल करून क
(India VS Pakistan) 'भारताच्या कोणत्याही लष्करी कारवाईला त्वरित जोरदार प्रत्युत्तर दिलं जाईल', पाकिस्तान लष्कर प्रमुख असीम मुनीर यांनी म्हटले आहे. मुनीर यांनी गुरुवारी १ मे रोजी झेलममधील टिल्ला फायरिंग रेंजमध्ये सुरु असलेल्या प्रशिक्षण सरावाला भेट दिली.
मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शेकडो निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. या हल्ल्यातील सूत्रधार तहव्वूर राणा याला अमेरिकन पोलिसांनी अटक केली होती. त्याच्या अटकेनंतर भारताने त्याचे प्रत्यार्पण व्हावे यासाठी अनेक प्रयत्न केले होते. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचा दौरा केला, त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्याच्या प्रत्यार्पणास हिरवा कंदिल दाखवला होता. मात्र तहव्वूर राणाकडून प्रत्यार्पण टाळण्यासाठी वारंवार प्रयत्न केले जात होते. त्याने अम
जगाच्या पाठीवर आपले प्रभुत्व आणि एकूणच दरार्यातून दादागिरी दाखविण्यासाठी सैन्यशक्तीची चढाओढ ही तशी शतकानुशतके सुरू आहे. अगदी महायुद्धपूर्व काळापासून ते आजच्या आधुनिक युगातही, कित्येक साम्राज्यांचा उदयास्त झाला, तरी ही पराकोटीची सामरिक स्पर्धा तसूभरही शमलेली नाही आणि भविष्यातही ती शमणे नाही. उलट तंत्रज्ञानाने जशी कूस बदलली, तसाच सैन्यदलाच्या आधुनिकीकरणानेही प्रचंड वेग धारण केला. म्हणूनच आता पारंपरिक भूदल, नौदल आणि वायुदलाच्या पलीकडे अंतराळ दल, सायबर सुरक्षा दल अशी काळाची पाऊले ओळखून, आधुनिक सैन्यबळाकडे प्रत
बांगलादेशचे ( Bangladesh ) काळजीवाहू पंतप्रधान मोहम्मद युनूस यांनी बांगलादेशच्या सैन्याला लष्करी कारवाईसाठी सज्ज राहण्याचे फर्मान सोडले आहे. त्यांच्या या वक्तव्याने बांगलादेशच्या भूमिकेबाबत अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. एकीकडे बांगलादेशची अर्थव्यवस्था गटांगळ्या खात असून, दुसरीकडे सामाजिक सलोखादेखील विस्कळीत झाला आहे. त्यात भरीसभर म्हणून बांगलादेशला आंतरराष्ट्रीय संबंधांच्या आघाडीवरही तणाव सहन करावा लागत आहे. अशी बिकट परिस्थिती असताना युनूस यांचे युद्धसज्जतेचे विधान सर्वांच्याच भुवया उंचवणारे आहे. युद्ध ही
नवी दिल्ली : आजच्या सतत बदलणाऱ्या काळात लष्करी तंत्रज्ञानावर प्रभुत्व मिळवणे ही काळाची गरज आहे. भविष्यातील आव्हानांना तोंड देण्यासाठी आपल्या सैनिकांना सुसज्ज आणि सज्ज करण्यात लष्करी प्रशिक्षण केंद्रे महत्त्वाची भूमिका बजावत आहे, असे प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह ( Rajnath Singh ) यांनी मध्य प्रदेशातील महू येथील आर्मी वॉर कॉलेजमधील अधिकाऱ्यांना संबोधित करताना केले आहे.
नवी दिल्ली : भारत-मलेशिया संयुक्त लष्करी सराव ( Joint War ) हरिमाऊ शक्तीच्या चौथ्या आवृत्तीला सोमवारी मलेशियाच्या पहांग जिल्ह्यातील बेंटॉन्ग कॅम्पमध्ये सुरुवात झाली. हा सराव २ डिसेंबर ते १५ डिसेंबर २०२४ या कालावधीत होणार आहे.
भारत – कझाकस्तानच्या आठव्या संयुक्त सरावास उत्तराखंडमधील औली येथील सूर्या फॉरेन ट्रेनिंग नोड येथे प्रारंभ झाला आहे.
Indian Railway मध्य प्रदेशातील नेपानगर येथे लष्करांची रेल्वे काश्मीरहून कर्नाटक येथे जात होती. यावेळी ही रेल्र्वे मध्यप्रदेशाच्या नेपानगर येथे पोहोचली असता, रेल्वेरूळावर डिटोनेर ठेवण्यात आले होते. ही घटना १८ सप्टेंबर रोजी घडली आहे. यावेळी लष्करांच्या ट्रेनशी संबंधित एक मोठा कट उघड झाला असल्याची माहिती आढळून आली आहे.
तुर्कीचे राष्ट्रपती एर्दोगन यांनी इस्राईल विरोधात लष्करी कारवाई करण्याची धमकी दिली आहे. इस्राईल हमास संघर्ष सुरु असतानाच, हिजबुल्लाहनंतर तुर्कीने इस्राईलविरोधात आघाडी उघडण्याचे संकेत दिले आहेत. मात्र तुर्कीच्या धमकीचा इस्राईलवर काहीही परिणाम झालेला नसून, तुर्कीचे राष्ट्रपती एर्दोगन यांची अवस्था नक्कीच सद्दाम हुसैनसारखी होईल अशी धमकी इस्राईलने दिली आहे.
युरोपात वाढत्या संरक्षण समस्यांनंतर आता डेन्मार्कनेही सावध पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. डेन्मार्क सैन्यामध्ये आता महिलांची देखील भरती करण्याचे सुतोवाच पंतप्रधान मेटे फ्रेडरिकसन यांनी केले. फ्रेडरिकसन यांनी पत्रकार परिषदेत आम्ही युद्ध हवे आहे म्हणून नाही, तर युद्ध टाळायचे आहे म्हणून स्वतःला सज्ज करत असल्याचे सांगितले. युरोपियन देश डेन्मार्क आपल्या सैन्यामध्ये महिलांचा समावेश करण्याच्या दिशेने पावले उचलत आहे. युरोपमधील बदलती परिस्थिती पाहता, डेन्मार्क सैन्य भरती करणार आहे. त्यासाठी दोन मोठे निर्णयदेखील घे
भारत-चीन सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमध्ये पुन्हा एकदा उच्चस्तरीय लष्करी चर्चा झाली. पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ (एलएसी) झालेल्या लष्करी चर्चेत भारत आणि चीनने अनेक मुद्द्यांवर सहमती दर्शवली आहे.
‘दि डिक्शनरी ऑफ मिलिटरी कोटेशन्स’ नावाचा हा कोश चांगला पावणेसहाशे पानांचा असून, प्राचीन काळातल्या ट्रॉयच्या युद्धापासून ते १९७३च्या अरब-इस्रायल युद्धापर्यंतचा भाग त्यात आहे. अलेक्झांडर, हनिबाल, फ्रेडरिक द ग्रेट, नेपोलियन, क्लाउझ्वित्झ, ड्युक ऑफ वेलिंग्टन, जनरल कँब्रा, जनरल पॅटन, जनरव मार्शल, विन्स्टन चर्चिल, गोल्डा मायर अशा अनेकानेक अव्वल सेनानींचे आणि युद्धनेत्यांचे उद्गार यात संग्रहित करण्यात आले आहेत.
अमेरिका अगदी प्रारंभीपासूनच ‘बिग ब्रदर’च्या भूमिकेत जगभरात मिरवत आली. आता ‘मोठा भाऊ’ होण्यात म्हणा गैर काहीच नाही; पण या भूमिकेत उतरून अमेरिकेने केवळ जगावर एकहाती वर्चस्व गाजवण्याचेच उद्योग केले. त्याला कोणताही अमेरिकन राष्ट्राध्यक्ष अपवाद ठरू नये. यासाठी अमेरिकेने अवलंबला, तो लोकशाहीचा निकष! स्वतःला जगातील सर्वात जुन्या लोकशाहीचा पुरस्कर्ता मिरवणार्या अमेरिकेने आपणहूनच जगातील लोकशाही संरक्षणाचा ठेका घेतला. म्हणजे जगाच्या कानाकोपर्यात जिथे लोकशाहीवर अन्याय होईल, तिथे लोकशाहीच्या संरक्षणार्थ मैदानात उतरणार
भारत-कझाकस्तान संयुक्त लष्करी सराव ‘काझिंद-२०२३' च्या ७व्या आवृत्तीत भाग घेण्यासाठी भारतीय लष्कर आणि हवाई दलाच्या १२० कर्मचाऱ्यांचा समावेश असलेली तुकडी कझाकस्तानला रवाना झाली. हा संयुक्त लष्करी सराव कझाकस्तानातील ओटार येथे ३० ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शनिवारी इंडियन मिलिटरी हेरिटेज फेस्टिव्हलच्या पहिल्या आवृत्तीचे उद्घाटन केले. दोन दिवस चालणाऱ्या या महोत्सवाचा उद्देश भारताची समृद्ध लष्करी संस्कृती आणि शतकानुशतके विकसित झालेला वारसा भाषणे, कला, नृत्य, नाटक, नृत्यनाट्य आणि प्रदर्शनांच्या माध्यमातून साजरे करणे हा आहे.
भोसला मिलिटरी स्कूलला नागपूर येथे जमीन देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. नागपूर येथे मौजा चक्कीखापा येथील स.क्र. ६४/१, आराजी २१.१९ हे.आर. ही जमीन ३० वर्षाच्या भाडेपट्टयाने देण्यात येईल. भोसला मिलिटरी स्कूल हे नाशिक येथील सेंट्रल हिंदू एज्युकेशन सोसायटी मार्फत चालविण्यात येत असून अतिविशिष्ट गुणवत्ताधारक आणि ख्यातनाम संस्था म्हणून या संस्थेस जागा देण्याचा निर्णय झाला आहे. या ठिकाणी भारतीय प्रशासनीक पूर्व सेवा तयारी प्रशिक्षण वर्ग न
माणसाने आता अश्वविद्या आणि अक्षविद्या यांचा मिलाफ घडवून जुगाराचा एक नवा प्रकार जन्माला घातला आहे. साजुक भाषेत त्याला म्हणतात ‘अश्वशर्यती’ तर सामान्य माणसांच्या रोखठोक भाषेत म्हणतात - ‘घोडा लावणे’.
G-20 शिखर परिषद ९ आणि १० सप्टेंबर २०२३ रोजी दिल्लीत होणार आहे. त्यावेळी सुरक्षेसाठी राफेल, सुखोई आणि इतर लढाऊ विमाने तैनात करण्यात आली आहेत. भारताने अमेरिकेला ३१ हंटर किलर ड्रोनची देण्याची विनंतीही केली आहे.
भारतीय सैन्य मजबूत स्थितीत असल्यामुळेच लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर ‘जैसे थे’ स्थिती राखण्याचा निर्णय चीनला घ्यावा लागतो. जागतिक राजकारणात भारताचा दबदबा वाढत असून, आर्थिक आघाडीवर भारताचा विकासाचा वारू चौखूर धावत आहे. भारताला अडचणीत आणण्याची संधीच सापडत नसल्याने राजनैतिक क्षेत्रात अडवणूक आणि असहकाराचे धोरण चिनी राज्यकर्त्यांनी स्वीकारलेले दिसते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातर्फे ८ व्या रोजगार मेळाव्याचे सादरीकरण आज पार पडले. पीएम मोदी यांच्या दृकश्राव्य उपस्थितीत ही नियुक्ती पत्रे प्रदान करण्यात आली. आज भारतात विकासाचे सामर्थ्य असून यावेळी देशात तरुणांचे भविष्य उज्ज्वल आहे. या विकासयात्रेत प्रत्येक औद्योगिक सेक्टरमधील प्रगती ही देशाला पुढे नेणार आहे. असे पंतप्रधान मोदींनी नवनियुक्तांना याप्रसंगी बोलताना सांगितले.
जम्मू-काश्मीरच्या पूंछमध्ये लष्कराच्या वाहनावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षादलांनी बाटा-डोरिया परिसरातील घनदाट जंगलात मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू केली आहे.
कोणताही देश संकटात असेल तर त्याला प्रथम शेजारी देशाकडून मदतीची अपेक्षा असते. शेजारी देशासोबत चांगले संबंध असल्यास मदत मिळण्यात फार अडचणी येत नाही. परंतु, ज्या देशांचे शेजारील राष्ट्राशी संबंध चांगले नसतील तर त्यांच्यात कायम तणावाचे वातावरण पाहायला मिळते. असेच काहीसे झाले आहे, पश्चिम आशियातील अझरबैजान आणि इराण या दोन देशांचे.
‘’कौसल्याराणि हळूं उघडि लोचनें दिपुन जाय माय स्वतः पुत्र-दर्शनें ओघळले आंसु, सुखे कंठ दाटलाराम जन्मला ग सखे राम जन्मला...!“ प्रभू सियावर रामचंद्र की जयच्या जयघोषात गुरुवारी नाशिक श्रीरामनगरीत जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील काळाराम मंदिरासह इतर रामाच्या मंदिरात भाविकांची मोठ्या संख्यने गर्दी दिसून आली. तर सायंकाळी नाशिकरोड परिसरात भव्य रथयात्रा, शोभायात्रा काढून राम जन्मोत्सव भक्तीभावाने साजरा झाला.प्रभूरामचंद्रांचा पदस्पर्श लाभलेल्या नाशिक नगरीत आठवडाभरापासून जय्यत तयारी सुरु होती. गुढीप
मुंबई महापालिकेकडून दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी चौकांच्या सुशोभीकरणासाठी खर्च करण्यात येतात. मागील 20 ते 25 वर्ष मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. मात्र, ज्या शिवसेना पक्षाची स्थापना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी केली, त्याच कुटुंबातील एका नावाला मुंबई महापालिकेकडून विरोध करण्यात येत असल्याची धक्कादायक बाब अंधेरीमधून उघडकीस येत आहे. अंधेरीतील प्रभाग क्र. 75 येथील ‘मिलिटरी रोड’ येथील चौकाचे 2004 साली ‘ज्येष्ठ संगीतकार श्रीकांत प्रबोधनकार ठाकरे’ असे नामांतर करण्यात आले आहे.
आधुनिक काळात लढले जाणारे युद्ध हे केवळ युद्धक्षेत्र किंवा युद्धात सहभागी देशांपुरतेच मर्यादित राहत नाही. त्याची झळ संपूर्ण जगाला सोसावी लागत असते. नुकतेच याचे उदाहरण म्हणून आपण रशिया आणि युक्रेन संघर्षाकडे पाहू शकतो. रशिया आणि युक्रेन संघर्षाची गाथा संपते न संपते तोच आता तैवानच्या मुद्द्यावरून चीन आणि अमेरिका यांच्यात वादास प्रारंभ झाला आहे
काश्मीरच्या कुलगाममधील रेडवानी भागात शुक्रवारी दि. ५ ऑगस्ट रोजी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. दहशतवाद्यांची माहिती मिळाल्यावर सैन्य दल आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. या चकमकीत लष्कराचा एक जवान आणि एक नागरिक जखमी झाल्याचे पोलिसांनी नमूद केले. परिसरात अजूनही शोध सुरू आहे.
सध्या ‘अग्निपथ’ या सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या योजनेबाबत बरीच उलटसुलट चर्चा, देशातील काही ठिकाणी हिंसक आंदोलनं सुरु आहेत. तसेच सर्व माध्यमांवर याच विषयाची चर्चादेखील आहे. चार वर्षांनंतर या योजनेत सहभागी झालेल्या युवकांचे पुढे भविष्य काय? एवढ्या मोठ्या प्रमाणावर युवकांची भरती झाली, तर सैन्यदलाच्या गुणवत्तेचं काय? चार वर्ष पूर्ण झाल्यावर अनेक बेरोजगार निर्माण होतील वगैरे वगैरे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केले गेले. परंतु, एक नागरिक या नात्याने या योजनेचा अभ्यास करून मूल्यमापन करण्याचा मी प्रयत्न केला, तेव
गलवानसारखी परिस्थिती उद्भवल्यास चिन्यांना फोडून काढायलाही भारत मागे-पुढे पाहत नाही, उलट जास्तच दणक्यात उत्तर देतो. पण, तेवढा संघर्ष निवळल्यानंतर भारत चर्चा, मुत्सद्देगिरी व समन्वयालाच प्राधान्य देतो. कारण, भारत विकसनशील देश असून भारताला विकासाचा मोठा पल्ला गाठायचा आहे. अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी शांतता व स्थैर्य आणि शस्त्रबळही आवश्यक असते.
देशातील हिंसाचार आणि त्यावरील पक्षपाती राजकारणावर देशातील विविध क्षेत्रातील १९७ माजी अधिकार्यांनी पंतप्रधान मोदींना खुले पत्र लिहिले आहे.
कर्झनच्या सूचनेला अनुसरून तत्कालीन भारतीय (इंग्रजी) सैन्यप्रमुख जनरल किचनेर याने भारतीय सैन्यात बर्याच सुधारणा केल्या. भारतीय सैनिकांची स्थिती बरीच सुधारली. पण अधिकारी श्रेणीत बढती? छे! तुच्छ काळा भारतीय सिपॉय आमच्या सैन्यात अधिकारी होणार? आणि आमचे गोरे सैनिक त्याला सॅल्यूट ठोकणार? अशक्य!! सैन्यप्रमुख जनरल किचनेर आणि भारतमंत्री जॉन मोर्ले यांना कल्पनासुद्धा सहन होत नव्हती.
सध्या ज्या पद्धतीने अमेरिकेने युक्रेनमध्ये नाटो सैन्य तैनात करण्यास सुरुवात केली आहे, ती पश्चिम आशियापेक्षाही अमेरिकेची मोठी धोरणात्मक चूक ठरण्याची शक्यता आहे. युक्रेन हे पूर्वीच्या सोव्हिएत युनियनचे प्रजासत्ताक होते. ते १९९१ मध्ये मुक्त झाले. मात्र, ते अमेरिकेची एक छावणी म्हणून त्यानंतर उदयास आले. अमेरिकेच्या नेतृत्वाखालील नाटो सैन्याच्या तैनातीचे केंद्र अशीच युक्रेनची ओळख झाली. मात्र, युक्रेनचा अशाप्रकारे होणारा वापर हा रशियन नेतृत्वाला न रुचणारा होता.
चिनी सैन्याने (पीपल्स लिबरेशन आर्मी – पीएलए) अपहरण केलेल्या अरुणाचल प्रदेशातील मूळचा १७ वर्षीय भारतीय तरुण मिराम तारोन नुकताच घरी परतला आहे. त्याने आता खुलासा केला आहे की, अपहरण केल्यानंतर चिनी सैन्याने आपल्यावर अत्याचार केले. 'पीएलए'ने मला मारहाण केली आणि विजेचे शॉक दिल्याचे तारोन म्हणाले.
४/५ गोरखा रायफल्स (फ्रंटियर फोर्स) च्या प्रतिनिधीत्वाने भारतीय सैन्याने "ऑलिम्पिक ऑफ मिलिटरी पेट्रोलिंग" या यूकेमधील सैनिकी अभ्यासात सुवर्णपदक मिळवले आहे.
केरळ राज्यामध्ये ‘इसिस’शी संबंधित ३२०० छुपे गट कार्यरत आहेत. एका गटामध्ये दहा जण कार्यरत असल्याचे लक्षात घेता, अशा गटातील सदस्यांची संख्या ३२ हजार इतकी होते. एवढ्या मोठ्या संख्येने या छुप्या गटातील सदस्य अंतिम ‘जिहाद’ची तयारी करीत आहेत.
पश्चिम आफ्रिकेतील यशस्वी लष्करी बंडानंतर गिनीच्या राष्ट्राध्यक्षांना ताब्यात घेण्यात आले आहे.गिनीच्या विशेष दलाचे प्रमुख कर्नल मॅमाडी डौम्बौया यांच्या नेतृत्वाखाली विशेष सैन्य दलांनी हे बंड केले होते.लष्कराने सरकारच्या इतर अनेक उच्च पदाधिकाऱ्यांनाही ताब्यात घेतले आहे. तात्काळ प्रभावाने सरकार आणि राष्ट्रीय विधानसभा बरखास्त करण्याची घोषणा करण्यासाठी कूप नेते टीव्हीवर हजर झाले. त्यांनी संविधान निलंबित केले आहे
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी तालिबान्यांनी अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर एक निवेदन जारी केले आहे. या निवदेनामध्ये त्यांनी तालिबानच्या हालचालींवर लक्ष ठेवून असल्याचे म्हटलंय. तसेच अमेरिकेत घडलेल्या ९/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील गुन्हेगारांना पकडण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानातमध्ये कसा प्रवेश केला, याची आठवण त्यांनी केली. जेणेकरून अल-कायदा अमेरिकेच्या विरोधात अफगाणिस्तानची जमीन वापरू शकणार नाही.
भारताचे एकूण लसीकरण १४.१९ कोटीच्या पुढे, गेल्या २४ तासात २.१९ लाखाहून अधिक रुग्ण झाले बरे. पाच राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये गेल्या २४ तासांत एकाही कोविड १९ मृत्यूची नोंद नाही
अद्ययावत तंत्रज्ञानाने परिपूर्ण लष्करी नेतृत्व घडवले जावे
पुन्हा एकदा रशियाविरोधात युक्रेन आणि अमेरिका असा तणाव निर्माण झाला आहे. यावेळी त्यासाठी कारण आहे रशिया आणि जर्मनीदरम्यानचा ‘नॉर्ड स्ट्रीम’ हा गॅस पाईपलाईन प्रकल्प.
भारत-पाकिस्तान सीमेला लागून असलेल्या सीमा भागात बुधवारी मध्यरात्री रात्री मोठा अपघात झाला. रात्री तीनच्या सुमारास सैन्याच्या जिप्सीला आग लागली. यात सैन्य दलाच्या तीन जवानांचा मृत्यू झाला असून ५ जवानांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.
‘मिलिटरी डायरेक्ट’ वेबसाइटने केलेल्या अध्ययनानुसार जगात सर्वांत सामर्थ्यवान लष्करामध्ये चीनचा प्रथम क्रमांक आहे, तर भारतीय लष्कर या क्रमावारीत चौथ्या स्थानी आहे.
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांना पदोन्नती मिळाली आहे. याबाबतची माहिती त्यांनी स्वत: सोशल मीडियाद्वारे दिली आहे. हे प्रमोशन राजकारणातील नाही तर प्रादेशिक सैन्यातील म्हणजेच टेरिटोरियल आर्मीमधील आहे. अनुराग ठाकूर हे २०१६मध्ये प्रादेशिक सैन्याशी जोडले गेले आहेत.
आपल्या नापाक कृत्यांना पूर्ण करण्यासाठी भारतीय भूमीचा वापर केला. यात सर्वात जास्त आघाडीवर चीन आणि पाकिस्तान ही दोन राष्ट्रे होती. कदाचित पुढील काळातदेखील असतील. मात्र, आताच्या नव्या भारताने आपली कणखर ओळख जगाला दाखवून दिली आहे. त्यामुळे जगाच्या पाठीवर भारताची ओळख ही एक सक्षम आणि जबाबदार राष्ट्र म्हणून निर्माण होण्यास मदत झाली आहे.
राष्ट्रनेत्या आंग सान सू यांना अटक
‘मिलिटरी डिप्लोमसी’चा वापर करून सर्व देशांशी आपले संरक्षण संबंध, सामरिक संबंध मजबूत करणे फायद्याचे आहे. नेमके हेच जनरल नरवणे यांच्या वेगवेगळ्या देशांना झालेल्या भेटीमध्ये साध्य झाले.सध्या पाकिस्तान, चीन आणि अनेक इतर देशांमध्ये एक मोठा दुरावा आलेला आहे. नेमका याचाच फायदा घेऊन जनरल नरवणे वेगवेगळ्या देशांना भेटी देत आहेत.
चीन त्याच्या लष्करी सैनिकांची जैविक क्षमता वाढवण्याच्या प्रयत्नांत आहे. त्यामुळे संपूर्ण जगाला धोका निर्माण होऊ शकतो, अशी शक्यता अमेरिकेने वर्तवली आहे. चीनने जैविक क्षमता वाढवण्यासाठी अनेक जैविक चाचण्या या त्यांच्या सैनिकांवर केल्या आहेत. त्यामधून ‘सुपर सोल्जर्स’ तयार केले जात असावेत, अशी माहिती अमेरिकेचे ‘नॅशनल इंटेलिजन्स’चे संचालक जॉन रॅटक्लिफ यांनी दिली आहे. त्यांची ही माहिती अमेरिकेच्या ‘वॉलस्ट्रीट जर्नल’ या प्रख्यात पत्रिकेत प्रकाशित झाली आहे. अजून अनेक चाचण्या चीन करत आहे, ज्यामुळे चीन सैनिकांची लढण्य
भारतीय वायुदलाचा नेटफ्लिक्सच्या चित्रपटावर आक्षेप