बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. विशेषतः एक्स या प्लॅटफॉर्मवर ते दररोज रात्री आपली दिवसाची सांगता खास "T-" या क्रमांकासह ट्विट करतात. त्यांच्या या खास ट्विटसचा एक वेगळा फॅनबेस आहे. पण अमिताभ बच्चन गेल्या २० दिवसांपासून दररोज एक ट्विट करत आहेत, पण हे ट्विट पूर्णपणे रिकामं असतं – फक्त "T-" असा क्रमांक असतो आणि त्याशिवाय काहीही नाही.
Read More
“माझा देश हा विनाकारण पुरावे नसताना भरडला जात आहे. इथल्या नागरिकांवर बेछुट हल्ले केले जात आहेत. माझ्या देशावर अन्याय होत असेल तर मी बोलणारच. मला माझ्या देशावर अभिमान आहे. पाकिस्तानला विनाकारण पुरावे नसताना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाते.”, अशी गरळ पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान हिने ओकली आहे.
धकाधकीच्या आणि डिजिटल युगात माणसे जरी एकमेकांच्या संपर्कात असली, तरी मनाने दूर जात असल्याचे चित्र समाजात दिसून येत आहे. मोबाईल आणि सोशल मीडियाच्या सततच्या वापरामुळे प्रत्यक्ष संवाद कमी होत चालला आहे. त्यामुळे डिजिटल युगात संवाद महत्त्वाचा आहे. धावपळीच्या जीवनात संघर्षांवर यशस्वीरित्या मात करण्यासाठी तणावमुक्त जीवनशैली आत्मसात करणे, ही काळाची गरज असल्याचे मत प्रेरणादायी वक्ते आणि लेखक प्रभू गौर गोपाल दास यांनी व्यक्त केले.
भारताने पाकिस्तानविरोधात आणखी एक डिजिटल स्ट्राइक केला, पाकिस्तानी कलाकारांच्या सोशल मीडियावर बंदी घातली आहे. काही दिवसांपूर्वीच भारत सरकारने पाकिस्तानमधील १६ युट्युब चॅनल्स बंद केले होते. आता त्या बरोबरच भारतातील युजर्ससाठी काही पाकिस्तानी कलाकारांची इन्स्टाग्राम अकाउंट्स बंद करण्यात आली आहेत.
फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप यांसारख्या अॅप्सची मातृत्व संस्था असलेल्या ‘मेटा’ या कंपनीला दि. 14 एप्रिल रोजी अमेरिकेत न्यायालयाचा दणका बसला. ‘अमेरिकन फेडरल ट्रेड कमिशन’तर्फे ‘मेटा’ आणि संस्थापक मार्क झुकरबर्गविरोधात समाजमाध्यमांवरील एकाधिकाराचा गैरफायदा घेतल्याचा आरोप केला. याचमुळे कंपनी दुभंगण्याची शक्यता आहे त्याविषयी...
दि. १८ एप्रिल रोजी ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ हा मराठी चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार असून, या चित्रपटात ज्ञानेश्वरांसह त्यांच्या भावंडाना त्रास देणार्या विसोबा खेचर यांची भूमिका अभिनेते योगेश सोमण यांनी साकारली आहे. त्यांच्या या आगामी चित्रपटाबरोबरच, सावरकरांवरील वेबसीरिज, ओटीटी माध्यमांविषयी योगेश सोमण यांची भूमिका दै. ‘मुंबई तरुण भारत’ने जाणून घेतली.
‘क्रिएटर्स इकोनॉमी’ला एक अब्ज डॉलर्स इतका निधी देणार असल्याची घोषणा नुकतीच केंद्र सरकारने केली खरी. पण, हे ‘क्रिएटर्स इकोनॉमी’ क्षेत्र म्हणजे नेमके काय? त्याचा आवाका तरी किती? याचा जागतिक पटलावर भारताला कसा फायदा होईल? याविषयीचे हे आकलन...
Unnav उत्तर प्रदेशातील उन्नवमध्ये होळी दरम्यान रंग फेकण्यावरून झालेल्या वादातून मशिदीत जाताना मारहाणीत ४८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे पोलीस आपल्या पथकांसोबत घटनास्थळी आले आणि त्यांनी पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. मात्र, संबंधित मृत व्यक्तीच्या शवविच्छेदन तपासणीच्या अहवालातून मोठी माहिती समोर आली आहे.
याच आठवड्यात घडलेली कानपूर येथील घटना. हुसैन आणि अजहर यांनी, त्यांच्या परिचयातील १३ वर्षांच्या बालकाचे अपहरण केले. त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले आणि त्याला क्रूरपणे मारून टाकले. गुन्हेगारांना पोलिसांनी पकडले. अत्याचाराचा खुलासा करताना हुसैनने सांगितले, रमजानचा पवित्र महिना सुरू आहे. त्यामुळे बिबीसोबत लैंगिक संबंध ठेवणे, हे हराम असल्याचे बिबीने सांगितले. बिबीच्या नकारामुळे त्यांनी हे कृत्य केले. काय म्हणावे? प्रत्येक धर्माच्या व्यक्तीसाठी, आपआपल्या श्रद्धा महत्त्वाच्या असतात. मात्र रमजानदरम्यान पत्नीशी लैं
Shri Ram उत्तर प्रदेशातील बिजनौरमधील धामपूरमध्ये एका कट्टरपंथी मुस्लिम समाजाच्या युवकाने प्रभू श्री राम आणि माता सितेबाबत गरळ ओकत पायरी सोडली आहे. संबंधित देवदेवतांचे फोटो शेअर करत त्याबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केली आहे. शुक्रवारी दुरापी ही परिस्थिती पाहता ग्रामस्थांमध्ये संताप पसरला आहे. अनेक गावकऱ्यांनी पोलीस ठाणे गाठले आणि पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
सोशल मीडिया, डिजिटल मीडिया आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर सध्या अश्लिलतेचा कहर सुरु आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली रोज नविन बेताल वक्तव्य केली जात आहेत. अशा घटनांमुळे भारतीय संस्कृती बदनाम होत आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या प्रसिद्धीकरिता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या योजनेच्या जाहीरात प्रसिद्धीकरिता सरकारकडून ३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. बुधवार, ५ फेब्रुवारी रोजी याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला.
समाजात अलीकडील काळात मोबाईल फोन हाती आल्यानंतर जे वाट्टेल तसे अभिव्यक्त होण्याचे ‘फॅड’ आले आहे, ते पाहता यातील बहुतांश प्रमाणात समाजातील संवेदनशून्यताच दुर्देवाने अधिक प्रभावी ठरू पाहत आहे. जसे इलेक्ट्रॉनिक्स माध्यमे ( Insensitive ) आणि युट्यूबवरून नको असलेली व्हिडिओ आणि छायाचित्र प्रसारित केली जातात, तसेच आजकाल रिल्सच्या माध्यमातून तर भयंकर प्रकार उजेडात आणण्याचे प्रमाण वाढले आहे. यातून केवळ समाजातील मानसिकता आणि संवेदनशून्यता प्रकर्षाने जाणवत असली, तरी त्यावर बंधने आणण्याची व्यवस्थाच कूचकामी असल्याचे देखी
Minor girl raped एका नऊ वर्षीय मुलाने अवघ्या तीन वर्षीय मुलीवर केलेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेने पुण्यातील कोंढवा परिसर रविवारी हादरुन गेला. पण, त्याहीपेक्षा धक्कादायक बाब म्हणजे, सोशल मीडियाच्या प्रभावाखाली हे दुष्कृत्य केल्याची त्या इयत्ता तिसरीत शिकणार्या मुलाने दिलेली कबुली! यानिमित्ताने मुलांकडून होणारा सोशल मीडियाचा गैरवापर आणि कठोर निर्बंधांची आवश्यकता पुनश्च अधोरेखित झाली आहे.
(Social Media) सोशल मीडिया आणि ओटीटी प्लॅटफॉर्मचे नियमन करणारे सध्याचे कायदे मजबूत करण्याची नितांत गरज आहे, असे केंद्रीय माहिती आणि प्रसारण, रेल्वे आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेतील एका प्रश्नाच्या उत्तरात नमूद केले.
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा सोमवार, दि. १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी थंडावल्या. मात्र, सोशल मीडियात ( Social Media ) प्रचाराचा धुरळा उडणार असल्याने येथील अपप्रचार आणि चुकीच्या प्रचारावर प्रशासनाची २४x७ करडी नजर असणार आहे.
मागील काही दिवसांत विमानात बॉम्ब असल्याच्या खोट्या धमक्यांना पेव फुटले होते. या खोट्या धमक्यांचा समाज माध्यमांवरून होणारा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. समाज माध्यमांनी विहीत कालमर्यादेत अफवा हटवाव्यात, धमक्यांबाबत तपशीलवार कळवावे आणि यंत्रणांना सहकार्य करण्याचे निर्देश सरकारने मार्गदर्शक सूचनांच्या द्वारे संबंधितांना दिले आहेत.
तेलंगणातील हैदराबादमध्ये कट्टरपंथीयांनी पुन्हा एकदा गोंधळ घातला. कट्टरपंथी जमावाने सोशल मीडियावर इस्लामविरोधी कथित पोस्टच्या निषेधार्थ जमला होता. जमावाने हैदराबादमध्ये रात्रभर प्रक्षोभक घोषणाबाजी करत सोशल मीडिया पोस्ट करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्याची मागणी केली. यावेळी पोलीसही मोठ्या संख्येने घटनास्थळी हजर असल्याचे पाहायला मिळाले.
Hindu उत्तर प्रदेशात सुलतानपूर जिल्ह्यात एका विद्यार्थ्याने सोशल मीडियावर हिंदू धर्माबाबत एक व्हिडिओ शेअर केला होता. यासोबत त्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. शाहिद कुरेशी, अयान अहमद, हसनैन आणि आणखी एकावर मारहाणीचा आरोप करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या आईने याप्रकरणात पोलिसांनी बुधवारी २ ऑक्टोबर रोजी एफआरआय दाखल करण्यात आली असून याप्रकरणीचा पुढील तपास सुरू आहे.
Social Media ऑस्ट्रेलियात १३-१४ वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी आणण्यासाठी कायदेशीर हालचालींना वेग आला आहे. त्यासंबंधीचे सूतोवाच पंतप्रधान अॅन्थोनी अल्बानीस यांनी नुकतेच केले. पण, केवळ सोशल मीडियावरील बंदीने आजच्या डिजिटल विश्वातील सगळेच प्रश्न सुटतील का? यासंबंधीचे चिंतन...
आजच्या काळात मानवी जीवनात समाजमाध्यमांनी एक विलक्षण पगडा निर्माण केला आहे. मुक्तपणे आपले विचार मांडण्याचे हक्काचे व्यासपीठ म्हणजे ही समाजमाध्यमे. पण, काही समाजमाध्यमे अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली समाजविघातक मजकुरालाही समर्थन देताना दिसतात.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्याच्या डिजीटस मीडिया धोरणास मंजुरी दिली असून त्याअंतर्गत देशविरोधी मजकुरासाठी जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्याची तरतूद करण्यात आली आहे.
Bangladesh Attack बांगलादेशात सुरू असलेल्या अराजकतेनंतर दुसरी लढाई सोशल मीडियावर सुरू झाली आहे. बांगलादेशात अल्पसंख्यांक असलेल्या हिंदूंविरोधात अमानुषपणे अत्याचार केल्याच्या व्हिडिओंचा महापूर आला आहे. कधी दुकानांची तोडफोड तर कधी घरात घुसण्याचा प्रयत्न, कट्टरपंथींनी कुणाच्या घरात मुली आहेत का याचा ठावठिकाणा शोधत असल्याच्याही अनेक पोस्ट व्हायरल झाल्या आहेत. या सोबत त्यांनी पुराव्यादाखल व्हिडिओही प्रकाशित केले आहेत. मात्र, भारतातील अल्ट न्यूजचा फाउंडर जो स्वतःला कथित फॅक्ट चेकर म्हणवून घेतो त्याने केलेला कारना
लेखक आणि गीतकार जावेद अख्तर कायमच चर्चेचा भाग असतात. याशिवाय सोशल मीडियावरही बऱ्यापैकी ते सक्रिय असतात. विविध विषयांवर ते आपली मतं सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडत असतात. पण आता त्यांची सोशल मिडियावर व्यक्त होण्याची पंचायत झाली असून त्यांचं एक्स अकाऊंट हॅक झाल्याची माहिती मिळत आहे. मुळात जावेद यांनी स्वत:च त्यांचं सोशल मिडिया अकाऊंट हॅक झाल्याची माहिती दिली.
गेल्या काही काळात जितकी हिंदी सेलिब्रिटींची चर्चा होत नाही त्याहून जास्त चर्चेत ओरहान अवत्रामणी म्हणजे ऑरी असतो. प्रत्येक सेलिब्रिटीसोबत त्याचे फोटो असल्यामुळे तो सगळ्यांनाच कसा ओळखतो अशी चर्चा कायम चंदेरी दुनियेतील वर्तुळात रंगलेली असते. दरम्यान, नुकत्याच झालेल्या अनंत आणि राधिकाच्या लग्न सोहळ्यातील सर्व कार्यक्रमातील त्याची उपस्थिती देखील लक्षणीय होती. मात्र, आता ऑरीला जरा नेटकऱ्यांच्या रागीट सुराचा सामना करावा लागणार आहे. कारण, ऑरीने नवीन हेअरस्टाइलचा फोटो शेअर करत त्यातील कॅप्शनमध्ये ९-५ काम करणाऱ्या चा
कांदिवली पूर्व मतदारसंघातील आमदार अतुल भातखळकर यांची भाजपच्या माध्यम विभागाच्या केंद्रीय समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवार, दि. 23 जुलै रोजी याबाबत माहिती दिली. नुकत्याच पुण्यात झालेल्या भाजपच्या अधिवेशनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना “सडेतोड भूमिका व्यक्त करा, विरोधकांना ठोकून काढा,” अशी परवानगी दिली. त्या पार्श्वभूमीवर, परखड मते मांडणार्या आ. भातखळकर यांची निवड महत्त्वाची मानली जात आहे. बावनकुळे यांनी मंगळवारी
अमेरिकेतील ओक्लाहोमा शहरातील एका पार्किंगमध्ये भारतीयाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ओक्लाहोमा येथील पार्किंगमध्ये भारतीय-अमेरिकन मोटेल मॅनेजरचा अज्ञात इसमाकडून करण्यात आलेल्या हिंसक हल्ल्यात मृत्यू झाला आहे. ही घटना २२ जून रोजी रात्री घडली असून मृत व्यक्तीचे नाव हेमंत शांतीलाल मिस्त्री(५९) असे आहे.
नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या. निवडणूक काळातील देशभरातील प्रचाराचा धुरळा आणि त्यानंतरचे कवित्व यावर सर्वदूर मंथन होत आहे. आधी दैनिकांमधून ते होत होते, मग इलेक्ट्रॉनिक्स माध्यमे आली, आता तर सोशल मीडियावर देखील याची धूम आहे. प्रत्येकजण आपापल्यापरीने लोकसभा निवडणुकीच्या निकालांचे विश्लेषण करीत आहे.
कलाकारांना सोशल मिडियावर कोणत्याही कारणाने ट्रोल करणं सुरुच असतं. कधी त्यांच्या राजकीय, सामाजिक मतांवरुन तर कधी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींवरुन त्यांना कायम टार्गेट केलं जातं. सध्या अभिनेते अविनाश नारकर यांना नेटकऱ्याने त्यांच्या डान्सवरुन ट्रोल केले आहे. अविनाश नारकर त्यांच्या पत्नी ऐश्वर्या नारकर सोबत सोशल मीडियावरील ट्रेण्ड फॉलो करताना दिसत असतात. नुकताच अविनाश यांनी एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला होता. ज्यावर एका नेटकऱ्याने असभ्य भाषेत प्रतिक्रिया दिली असून नारकरांनी सडेतोड उत्तर दिलं.
उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यात रिहान नावाच्या तरुणावर सोशल मीडियाच्या माध्यमातून मुलींना फसवल्याची घटना समोर आली आहे. रिहान मुलींना युट्युबवर प्रसिद्ध करण्यासाठी आमिष दाखवत असे. सोमवार, दि. २० मे २०२४ आरोपी अल्पवयीन मुलीसह फरार झाला तेव्हा हे प्रकरण उघडकीस आले. यानंतर पीडितेच्या वडिलांनी हिंदू संघटनेच्या सदस्यांची भेट घेतली आणि पोलीस ठाण्यात जाऊन एफआयआर दाखल केला.
भारतीय रेल्वेच्या 'वंदे भारत एक्स्प्रेस'चे जाळे विस्तारण्याची तयारी जोरात सुरू आहे. याच क्रमात नुकताच 'वंदे भारत मेट्रो'ची पहिली ट्रेन मुंबईच्या दिशेने येण्यासाठी तयार असल्याची पहिली झलक दाखवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. यामध्ये ट्रेनला हिरवा झेंडा दाखविण्यात आला असून ही ट्रेन मुंबईच्या दिशेने रवाना होण्यासाठी तयार असल्याचे दिसून येते आहे. या व्हिडिओला युजर्सनी उत्तम प्रतिसाद दिल्याचे दिसून आले.
सोशल मिडियावर एकीकडे कलाकारांना ट्रोल करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून दुसरीकडे कलाकारांना धमक्या देण्याचेही प्रकार घडताना दिसत आहेत. अभिनेत्री जुई गडकरी (Jui Gadkari) हिने तिच्या सोबत घडलेला एक प्रसंग सोशल मिडियावर शेअर करत थेट एका युजरला पोलिस स्टेशनमध्ये भेटू असे म्हटले आहे. त्याचं कारणंही तसंच आहे. एका युजरने जुई तु आम्हाला इन्स्टाग्रामवर फॉलो बॅक कर नाहीतर तुला पोलिसात टाकेन अशी धमकी दिली आहे. यावर जुईने (Jui Gadkari) देखील त्या युजरचा चांगलाच समाचार घेतला आहे.
आज तरुणाईपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच समाज माध्यमांचं आकर्षण आहे. हेच ओळखून आजच्या डिजिटल युगात सर्व प्रशासकीय विभाग, मंत्री, राजकीय पक्ष आणि नेते, कार्यकर्ते समाजमाध्यमांमध्ये आपला आवाका वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. याच माध्यमातून अनेक प्राधिकरण आणि सरकारी कार्यालये नागरिकांच्या तक्रारी आणि समस्या थेट हाताळत आहे. याच पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र क्षेत्रविकास आणि गृहनिर्माण प्राधिकरण (म्हाडा)ने देखील समाजमाध्यमांवर झळकण्यासाठी मैदानात उडी घेतली आहे. नागरिकांना थेट सोशलमिडीयाच्या माध्यमातून म्हाडाशी
अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक अशा तीनही जबाबदाऱ्या लिलया पेलणारे चिन्मय मांडलकेर (Chinmay Mandalekar) यांनी आजवर ६ चित्रपटांतून साकारलेली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका प्रेक्षकांच्या डोळ्यांसमोर आहे. परंतु, सोशल मिडियावर चिन्मय यांच्या मुलाचे नाव जहांगीर का आहे? यावरुन झालेल्या ट्रोलिंगमुळे चिन्मय मांडलेकर यांनी मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे ते छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार नसल्याचा निर्णय त्यांनी घेतला असून त्यासंदर्भात स्पष्टीकरण देणारा व्हिडिओ देखील त्यांनी (Chinmay Mandalekar) सोशल मिडियावर
अभिनेते चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandalekar) यांना त्यांच्या मुलाचे नाव जहांगीर ठेवल्यामुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागला. यामुळे त्यांनी मोठा निर्णय घेत यापुढे कधीच छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार नाही असे जाहिर केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीतूनही त्यांचे समर्थन अनेकांकडून (Chinmay Mandalekar) केले जात आहे. दिग्दर्शक रवी जाधव यांनी एक विशेष पोस्ट करत महाराष्ट्र सरकारकडे ट्रोलर्स विरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने नुकतेच एका प्रकरणाचा निकाल देताना, माध्यम स्वातंत्र्यालाही मर्यादा असल्याची आठवण करुन दिली, ते योग्यच. कारण, माध्यम स्वातंत्र्याच्या नावाखाली एखाद्याच्या हेतुपुरस्सर बदनामीचा आणि देशद्रोही शक्तींना पाठिंब्याचा हा स्वैराचार सर्वस्वी धोकादायकच!
एकीकडे पाश्चिमात्त्य देशांमध्ये मुद्रित माध्यमे आणि खासकरुन वृत्तपत्रांच्या खपाचे आकडे वेगाने गडगडत असताना, भारतात मात्र याबाबतचे चित्र प्रचंड आशादायी आहे. भारतात केवळ वृत्तपत्रांचा खपच वाढलेला नसून, वृत्तपत्रीय जाहिरातींचे प्रमाणही वाढल्याचे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्यानिमित्ताने वृत्तपत्रातील जाहिरात व्यवसायवृद्धीची कारणमीमांसा करणारा हा लेख...
एनएसई मुख्य कार्यकारी अधिकारी व कार्यकारी संचालक आशिषकुमार चौहान यांचे सोशल मीडियावरील व्हिडिओ 'डीपफेक' असल्याचे सांगण्यात आले आहे. सोशल मीडियावर फिरणारे व्हिडिओत आशिष कुमार चौहान यांच्या चेहऱ्याचा वापर करत हुबेहूब हातवारे करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाला होता.
बिग बॉस १६ चा विजेता एम सी स्टॅन (MC Stan) त्याच्या रॅप मुळे प्रसिद्ध आहे. त्याचे देशभरात अनेक चाहते आहेत ते याच रॅपमुळे. पण एम सी स्टॅनच्या (MC Stan) चाहत्यांना आता एक धक्का बसला आहे. कारण त्याने पोस्ट करत रॅप सोडणार असी एक पोस्ट त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन केली. पण काही वेळाने त्याने ती स्टोरी डिलीट देखील केली. त्यामुळे नेमकी काय झालं याचं उत्तर सध्या त्याचे चाहते शोधत आहेत.
दामोदर शिरवाळे यांच्या लोेकगीताचे हे सुप्रसिद्ध बोल. ‘राहू कशी बाई याच्या संगतीला’ असा प्रश्न त्या गीतातील वधूला तिच्या म्हातार्या नवरदेवामुळे पडला. अशीच अवस्था सध्या घानातील एका १२ वर्षीय वधूची. कारण, त्या नववधूच्या पदरीही पडलाय, तो तब्बल ६३ वर्षांचा म्हातारा नवरदेव. सोशल मीडियावर या बालविवाहाचे फोटो व्हायरल होताच, घानासह जगभरात हा चर्चेचा आणि टीकेचाही विषय ठरला.
मुद्रित माध्यमांमध्ये पुस्तके आणि वृत्तपत्रांची छपाई आणि प्रकाशनाचा परवाना देणारा ब्रिटिशकालीन असलेला १८६७चा ‘प्रेस अॅण्ड रजिस्ट्रेशन ऑफ बुक्स अॅक्ट’ (PRB Act, १८६७) नुकताच केंद्र सरकारने पूर्णपणे रद्द केला आहे. डिसेंबर २०२३ मध्ये संसदेने हा ‘पीआरबी अॅक्ट’ रद्द करून, त्याजागी ‘प्रेस अॅण्ड रजिस्ट्रेशन ऑफ पिरीऑडिकल्स अॅक्ट’ (PRP Act, २०२३) आणला आहे. या नवीन कायद्याची आणि त्याच्या नियमांची अंमलबजावणी दि. १ मार्च २०२४ पासून देशभर सुरू झाली आहे. वृत्तपत्रांच्या जागी आता ‘नियतकालिके’ (Periodicals) शब्दाचा सम
लोकसभा निवडणुकीमध्ये समाजमाध्यमांवर प्रसारित होणाऱ्या फेक न्यूजवर ‘इंडियन साइबर क्राइम कंट्रोल अँड कार्डिनेशन विंग’ अर्थात ‘आयसी४’ लक्ष ठेवणार आहे. कोणताही खोटा मजकूर असल्याचे दिसल्यास तो ताबडतोब हटविण्याचे अधिकार ‘आयसी४’ ला देण्यात आले आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने याबाबत अधिसूचनाही जारी केली आहे.
उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमधील एक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका तरुणाचे हात पाय दोरीने बांधलेले असून त्याच्या आजूबाजूला अनेक लोक दिसत आहेत. दरम्यान एका पीडित महिलेचा मदतीचा आक्रोश येत आहे. तसेच या व्हिडिओत मुस्लिम तरुणाला जमावाने मारहाण केल्याचे चित्र रंगवले जात आहे.इस्लामिक नावांसह ट्विटर अकाउंट्वर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. "४ मार्च रोजी यूपीच्या मुझफ्फरनगरमध्ये जमावाने नदीम नावाच्या मुस्लिम तरुणाला बेदम मारहाण केली आणि त्याचे हात पाय दोरीने बांधले. 'आ
डॉ. प्रा. उज्ज्वला जाधव... आंबेडकरी चळवळीतले एक अग्रणी नाव. उज्ज्वला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनुसार समाजप्रबोधन करतात. त्यांचा जीवनकार्याचा घेतलेला मागोवा.
सोशल मीडिया युजर्सना आज निराशेला समोरे जावे लागले आहे. कारण दि. ५ मार्च रोजी फेसबुक आणि इन्स्टाग्राम डाऊन झालेले आहे. तरी फेसबुक वापरण्यासाठी अॅप ओपन केल्यावर आपोआप फेसबुक अकाऊंट लॉगआऊट होते आहे. तरी काही तांत्रिक कारणामुळे ही समस्या येत असल्याचं बोलल जात आहे. या परिस्थितीमुळे लाखो युजर्सना कोट्यावधींचा तोटा झालेला आहे. तरी युजर्सकडून फेसबुक पुर्ववत चालू होण्याची वाट पाहिली जात आहे.
आर के स्वामी कंपनीचा आयपीओ (इनिशियल पब्लिक ऑफर) हा गुंतवणूकदारांसाठी मार्च ४, २०२४ ला शेअर बाजारात खुला होणार आहे. आयपीओत ५ रूपये प्रत्येकी दर्शनी मूल्यावर इक्विटी समभाग विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. या आयपीओची प्राईज बँड हा २७० ते २८८ रूपये प्रति समभाग (शेअर्स) इतका कंपनीकडून जाहीर करण्यात आला आहे. हे समभाग खरेदी करण्यासाठी किमान ५० इक्विटी समभाग खरेदी करण्याची अट ठेवण्यात आली आहे. त्याहून अधिक खरेदी करण्यासाठी ५० समभागात प्रमाणे खरेदी करावी लागणार आहे. अँकर गुंतवणूकदारांसाठी आयपीओ पूर्व गुंतवणूकीची तारीख १
सर्व कम्युनिस्ट देशांनी आपली दुष्कृत्ये झाकण्यासाठी अपप्रचार तंत्राचा अगदी खुबीने वापर केला. दुर्दैवाची गोष्ट अशी की, अनेक लोकशाहीवादी देशांमधील लोकांनीच कम्युनिस्ट सरकारांचे सत्य ठाऊक असतानाही त्यांच्या अमानुष अत्याचारांवर पांघरूण घालून या पाशवी राजवटीचे समर्थन केलेले दिसते. आता सोशल मीडियाच्या माध्यमांतून हे चिनी हस्तक आपला प्रचार करीत असले, तरी आजच्या माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात असा खोटा प्रचार फार काळ टिकत नाही.
फेसबुक’चे (मेटा कंपनीचे) सर्वेसर्वा मार्क झुकेरबर्ग म्हणाले होते की, “When you give everyone a voice and give people power, the system usually ends up in a really good place.” पण, झुकेरबर्ग यांनी सोशल मीडियाबद्दल व्यक्त केलेला हा आशावाद एकांगीच ठरला. कारण, सोशल मीडियाने प्रत्येकाला ‘व्हॉईस’ची ‘पॉवर’ दिली खरी. पण, त्यापैकीच काही ‘व्हॉईस’ने एक वाईट, काळीकुट्ट आभासी दुनियादेखील निर्माण केली. आज या दुनियेतील छळ, कपट, अन्याय, अत्याचाराला लहान मुलांपासून ते तरूणवर्ग मोठ्या संख्येने बळी पडताना दिसतो. हे चित्र पाश्
भारताचा माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरचा डीप फेक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. याआधी अभिनेत्री रश्मिका मंदानाचा डीप फेक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आता सचिन तेंडूलकरचा डीप फेक व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे पुन्हा एकदा प्रगत तंत्रज्ञानाच्या वापराबाबत प्रश्चचिन्ह निर्माण झाला आहे. सचिनने यासंदर्भात "X"वर पोस्ट करत डीपफेकचा गैरवापर थांबवता यावा यासाठी ठोस भूमिका घेणे खूप महत्त्वाचे आहे, असे म्हटले आहे.