Match-Fixing Row

मोतीलाल नगर वसाहतीच्या पुनर्विकास प्रकल्पाला गती

म्हाडा व अदानी समूह यांच्यात प्रकल्प अंमलबजावणीसाठी करार १६०० चौरस फुटांच्या अत्याधुनिक सदनिकेत रहिवाशांचे होणार पुनर्वसन गोरेगाव (पश्चिम) येथील मोतीलाल नगर १, २ व ३ या म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकास प्रकल्पाला गती मिळाली असून महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण आणि कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट एजन्सी म्हणून नियुक्ती करण्यात आलेल्या अदाणी समूह यांच्यात मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी सोमवार,दि.७ रोजी करार करण्यात आला.म्हाडा मुख्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला 'म्हाडा'चे उपाध्यक्

Read More

कर्नाळादेवी तलाव ते गौरीपाडा दत्तमंदिर पर्यंत सिमेंट रस्त्याच्या काँक्रीटच्या कामाचे भूमिपूजन संपन्न...

गौरीपाडा या प्रभागातील स्थानिक नागरिकांच्या मागणी नुसार भाजपा विधानसभा संयोजक अर्जुन म्हात्रे यांच्या प्रयत्नांतुन आमदार विश्वनाथ भोईर यांच्या आमदार निधीतून कर्नाळादेवी तलाव ते गौरीपाडा दत्तमंदिर पर्यंतचा रस्ता बनवण्यात येणार आहे. या कामाकरिता आमदार विश्वनाथ भोईर यांनी १ कोटी निधी उपलब्ध करून दिला असून त्याद्वारे ह्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याचे काम केले जाणार आहे. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून नागरिकांनी आमदार भोईर यांचे आभार मानले आहेत.

Read More

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये लोटला भक्तीचा महासागर!

आषाढी एकादशीनिमित्त चंद्रभागेच्या तीरावर लाखो वारकऱ्यांचा महासागर आज दि. ६ जुलै रोजी बघायाला मिळाला. टाळ मृदुंगाचा गजर करत, हरी नामाच्या भक्तीरसात तल्लीन होऊन ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या गजरात वारकऱ्यांमुळे अवघा परिसर भक्तीमय झाला. तुकाराम महाराजांच्या आणि संत ज्ञानेश्वरांच्या पालख्या पंढरपूरात दाखल झाल्यानंतर भाविकांनी पंढरपूरात एकच गर्दी केली. प्रशासनाने माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार या वर्षी सुमारे १५ लाखांहून अधिक भाविक पंढरपूरमध्ये दाखल झाले. वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त, नियंत्रण कक

Read More

बाजीराव पेशवे यांच्या युद्धनिती अंगिकारल्यास देशाच्या सीमा भविष्यातही सुरक्षित : अमित शहा एनडीएमध्ये श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या भव्य अश्वारूप पुतळ्याचे अनावरण

"छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराजाची स्थापना केली त्यातून स्वराज्याचे संस्कार पेरले. ही ज्योत छत्रपती संभाजी महाराज, महाराणी ताराबाई, धनाजी, संताजी, तानाजी यांनी तेवत ठेवली. हीच परंपरा पुढे चालवत थोरले बाजीराव पेशवे यांनी स्वराज्याची मशाल पेटती ठेवली. युद्ध कौशल्याच्या माध्यमातून स्वराज्याची सीमा विस्तारण्याचे मोठे कार्य पेशवे यांनी केले आहे. मातृभूमी, धर्मभूमी आणि स्वराज्यासाठी सातत्याने युद्ध करणारे ते एकमेव अजेय आणि पराक्रमी योद्धा आहेत, असे गौरवोद्गार केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांन

Read More

शिक्षक परिषदेचे कार्य महाराष्ट्रात अविरतपणे सुरू राहणार; शिक्षक परिषदेच्या प्रांत बैठकीत भिखाभाई पटेल यांचे प्रतिपादन

शिक्षक परिषदेचे कार्य महाराष्ट्रात आता न थांबता अविरतपणे सुरू राहणार, असे प्रतिपादन शिक्षक परिषदेचे अ.भा राष्ट्रीय उपाध्यक्ष भिखाभाई पटेल यांनी केले.

Read More

तारीख ठरली! तब्बल दोन वर्षानंतर धनुष्यबाण चिन्हावर सुनावणी होणार,राष्ट्रवादी काँग्रेस प्रमाणे दिलासा मिळण्याची ठाकरेंना अपेक्षा

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला अधिकृत शिवसेना म्हणून साल २०२३ मध्ये निवडणूक आयोगाने मान्यता देण्याचा आणि त्यांना 'धनुष्यबाण' हे निवडणूक चिन्ह देण्याचा निर्णय घेतला होता. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला उबाठा गटाने आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेवर तात्काळ सुनावणी करण्याची विनंती उबाठा गटाचे वकील देवदत्त कामत यांनी बुधवार दि. २ जुलै रोजी केली असता, न्यायालयाने १४ जुलै रोजी सुनावणी घेण्यास सहमती दर्शवली.

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121