Market

ठाणे जिल्ह्यात २४ तास अखंडित वीजपुरवठ्यासाठी ४ हजार ५०० कोटींचा आराखडा!

ठाणे जिल्ह्यातील संपूर्ण वीज यंत्रणेचे आधुनिकीकरण व बळकटीकरण करून २४ तास अखंड वीजपुरवठा करण्यासाठी ४ हजार ५०० कोटी रुपयांचा आराखडा करण्यात येत आहे. या आराखड्यासाठी केंद्र सरकारकडून ६० टक्के अनुदान दिले जाणार आहे. केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी जिल्हा विद्युत समितीच्या बैठकीत आराखड्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. या आराखड्यात अन्य लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा समावेश करून केंद्र सरकारकडे पाठविण्यात येईल, असे निर्देश कपिल पाटील यांनी दिले.

Read More

मुंबई महापालिकेत सत्ता आल्यास भाजपचा महापौर आणि आरपीआयचा पहिला उपमहापौर : केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप आरपीआय शिवसेना महायुतीचा विजय निश्चित आहे.मुंबई महापालिकेवर सत्ता आल्यास भाजप चा महापौर आणि आरपीआय चा उपमहापौर होईल. ५ वर्षात पहिला अडीज वर्ष टर्म उपमहापौर आरपीआय चा आणि दुसरा टर्म उपमहापौर शिवसेना शिंदे गटाचा होईल असा विश्वास रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी यावेळी व्यक्त केला. आगामी मुंबई मनपा निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना शिंदे गट यांच्या उमेदवारांना आरपीआय च्या कार्यकर्त्यांनी निवडून आणायचे असून भाजप शिवसेनेने आरपीआय

Read More

केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या जनआशिर्वाद यात्रेचा श्रीगणेशा

पूर्वद्रुतगती महामार्गावर भाजपचा शिस्तबद्ध जल्लोष

Read More

रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे निधन

पंतप्रधानांसह मान्यवरांनी अर्पण केली श्रद्धांजली

Read More

राज्यातील कृषी खातं झोपलं आहे का ? : बच्चू कडू

राज्यमंत्री बच्चू कडूंचा राज्य सरकारला घरचा आहेर

Read More

पार्ल्यात राशन दुकानांत मोफत धान्य पोहोचलेच नाही !

करोना विषाणू विरोधातील या लढ्यात पुकारलेल्या लॉकडाउनला विशेषतः गरीब वर्ग ज्या धैर्याने सामोरे जात आहे त्यात त्यांच्या मूलभूत गरजा सरकारने भागवण्याची गरज आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केली आहे.केंद्र सरकारने प्रधान मंत्री गरीब कल्याण पॅकेज घोषित करून त्यासाठी १.७१ लाख कोटी रुपयांची तरतूद करत पुढाकार घेतला आहे. यास पूरक म्हणून अनेक राज्य सरकारांनी स्वतःची पॅकेज जाहीर केली आहेत. महाराष्टात सुद्धा राज्य सरकारने असा निधी देण्याची तरतूद करणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. एका बाजूने करोना विरोधातील लढ्यात नागरिक सर

Read More

कोरोना विषाणू : सरकारी आदेश मोडत भूजबळांतर्फे शाळेचे उद्घाटन

राज्यात कोरोना व्हायरसचे जिथे सर्वात जास्त रुग्ण आढळले आहेत, त्या पुण्यात सार्वजनिक कार्यक्रम घेत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सरकारच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. पुण्यातील ससाणे एज्युकेशन सोसायटीतील संस्था चालकांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. भुजबळांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. यावेळी हजारो पालक आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. जिथे राज्य सरकारकडून सार्वजनिक ठिकाणी गरज नसल्यास न जाण्याचे आवाहन केले जात आहे, अशातच मंत्र्यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून सर्वसामान्या

Read More

शेतकरी कर्जमाफीवरून बच्चू कडूंनी केलेली टीका सत्ताधाऱ्यांच्या जिव्हारी

राज्यमंत्री आणि शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांचा बच्चू कडूंना सरकारमधून बाहेर पडण्याचा इशारा

Read More

महाराष्ट्र मंत्रीमंडळ खातेवाटप : कुणाला कोणतं मंत्रीपद ? वाचा सविस्तर

महाराष्ट्र मंत्रिमंडळातील मंत्र्यांचे खातेवाटप

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121