एका बाजूला मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, या मुद्द्यवरून आपापसात भांडणार्या नेत्यांच्या वादात दुसरीकडे मात्र मराठीकडे साफ दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे
Read More
राज्यात ५ ठिकाणी उर्दू घर निर्मितीचे काम प्रगतीपथावर असल्याचे राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले. यावरूनच 'शिवसेनेच्या राज्यात आता मराठीचा मुद्दा मागे पडला' असे म्हणत भाजप मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी महाविकास आघडी सरकारच्या या निर्णयावर टीका केली आहे.
इंग्रजी माध्यमाकडे पालकांचा कल असताना जळगावसारख्या ठिकाणी वातानुकूलित मराठी शाळा सुरू करणाऱ्या अॅड. जयप्रकाश बाविस्कर यांच्या कार्याचा आज मराठी राजभाषा दिनानिमित्ताने घेतलेला हा विशेष आढावा....