मागल्या चार-पाच महिन्यांत कोरोनाचे थैमान व अव्यवस्था गलथान कारभार, यावर कोणी भाष्य करायला हवे होते? ते पत्रकारितेचे कर्तव्य विरोधी नेते पार पाडत होते आणि पत्रकार-संपादक मात्र सत्ताधारी बेफिकीरीचे गुणगान करण्यात रममाण झालेले होते. एक प्रकारची राजकीय भूमिकेची गुंगी बहुतांश संपादक-माध्यमांना चढलेली होती आणि त्यामुळे समोरचे सत्य दिसत नव्हते की, त्यावर बोलण्याची इच्छा होत नव्हती. ती सगळी गुंगी वा झिंग पांडुरंग रायकरच्या धक्कादायक मृत्यूने उतरवली आणि मराठी पत्रकारिता खडबडून जागी झाली आहे.
Read More
६ जानेवारी १८३१ रोजी बाळशास्त्री जांभेकर यांनी 'दर्पण' हे पहिले मराठी वृत्तपत्र चालू केले. या पार्श्वभूमीवर ६ जानेवारी हा दिवस राज्य शासनातर्फे ‘पत्रकार दिन’ म्हणून साजरा केला जातो.