Maratha

कुणबीचे चुकीचे दाखले दिल्यास अधिकारीच जबाबदार!: ओबीसी उपसमिती अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयावरून ओबीसी समाजात निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यात आला असून, बनावट प्रमाणपत्रे देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल आणि त्यांनाच जबाबदार धरले जाईल, असे स्पष्ट आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती महसूलमंत्री व ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. त्याचबरोबर, राज्यातील पूरस्थिती लक्षात घेता १० ऑक्टोबर रोजी होणारा मोर्चा मागे घेण्याची विनंतीही मुख्यमंत्र्यांनी ओबीसी शिष्टमंडळाला केल्याचे त्यांनी सांगितले

Read More

मराठा न्याय हक्काच्या चळवळीकडे कधीही राजकीय चष्म्यातून बघितले नाही: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ; सिडकोच्या घरांबाबत बैठक घेणार

मराठा समाजाने ऐतिहासिकदृष्ट्या मोठे योगदान दिले पण काळाच्या ओघात शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या या समाजाची पिछेहाट झाली. त्यामुळे आर्थिकदृष्ट्याही हा समाज अडचणीत आला आहे. या समाजाला न्याय देण्याकरिता अण्णासाहेबांनी एक लढा उभारला आणि या लढ्यामध्येच त्यांनी बलिदान दिले. त्यांच्या बलिदानातून ही संपूर्ण चळवळ उभी राहिली. त्यामुळेच मराठा आरक्षण आणि मराठा न्याय हक्काच्या चळवळीकडे मी कधीही राजकीय चष्म्यातून बघितले नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

Read More

हैदराबाद आणि सातारा गॅझेट : इतिहास, पुरावे आणि कायदेशीर परिप्रेक्ष्य

महाराष्ट्र शासनाच्या नवीन जीआरनुसार, गावपातळीवरील समित्या कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्जांची पडताळणी करतील. ज्यांच्याकडे जमीन नोंदी उपलब्ध नाहीत, त्यांना शपथपत्र सादर करून १९६७ पूर्वीचे वास्तव्य दाखवावे लागेल. पडताळणी पूर्ण झाल्यावर अशा कुटुंबांना कुणबी प्रमाणपत्र मिळेल आणि त्यानुसार त्यांना ओबीसी आरक्षणाचा लाभ घेता येईल. या निर्णयामुळे हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणात व तरुणांना नोकर्‍यांमध्ये दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. या निर्णयामुळे मराठा समाजात समाधानाचे वातावरण निर्माण झाले असले, तरी अंमलबजावणीत अडचणीही आ

Read More

मनोज जरांगे यांच्या कोणत्या मागण्या मान्य? आणि कोणत्या प्रलंबित?

मनोज जरांगे यांच्या कोणत्या मागण्या मान्य?

Read More

"आंदोलकांकडे कोणतीही परवानगी नाही, दुपारी ३ पर्यंत आझाद मैदान रिकामे करा, अन्यथा..."; जरांगेंना उच्च न्यायालयाकडून निर्वाणीचा इशारा

(Bombay HC's ultimatum to Manoj Jarange over Maratha protest) मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांचे गेल्या पाच दिवसांपासून मुंबईत आमरण उपोषण चालू आहे. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात मंगळवारी पुन्हा सुनावणी झाली. यादरम्यान बेकायदेशीर आंदोलन करणाऱ्या जरांगे यांनी दुपारी ३ पर्यंत आपल्या समर्थकांसह आंदोलनस्थळ रिकामे करावे आणि मुंबई देखील सोडावी. अन्यथा आम्ही कारवाईचे आदेश देऊ, असा इशारा न्यायालयाने जरांगे यांना दिला. आम्हाला संपूर्ण मुंबई पूर्वपदावर आलेली हवी आहे, असेही

Read More

"आंदोलकांनी कार अडवली, अश्लील चाळे अन् घोषणाबाजी... आंदोलनाच्या नावाखाली मुंबई दर्शन सुरु"; अभिनेत्रीने सांगितला भयावह अनुभव! टीकेनंतर पोस्ट हटवली

(Sumona Chakravarti Deleted Post) लोकप्रिय टेलिव्हिजन अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती हिने नुकतेच तिच्यासोबत घडलेल्या घटनेचा खुलासा करणारी पोस्ट सोशल मीडियावर केली . या पोस्टमध्ये मराठा आंदोलकांनी तिच्यासोबत केलेल्या गैरवर्तवणुकीचा अनुभव सांगितला आहे. तिने सांगितले की, रविवारी दक्षिण मुंबईत प्रवास करत असताना अचानक मराठा आंदोलकांनी तिची गाडी अडवली होती. यावेळी आंदोलकांनी जय महाराष्ट्रच्या घोषणा दिल्या, असा दावा तिने केला. ही संपूर्ण घटना अत्यंत अस्वस्थ करणारी होती, असे तिने म्हटले आहे. भरदिवसा मुंबईत स्वत:च्

Read More

जरांगे पाटलांच्या आंदोलनावर उच्च न्यायालयात खडाजंगी! सरकारला आदेश, ४ वाजेपर्यंत दिली मुदत, नेमकं काय घडलं?

( Mumbai High Court On Manoj Jarange Patil Maratha Andolan) मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत २९ ऑगस्टपासून सुरु केलेल्या आंदोलनाविरोधात केलेल्या जनहित याचिकेवर सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात तातडीची सुनावणी पार पडली. याचिकाकर्ते, राज्य सरकार आणि आंदोलनकर्ते या सगळ्यांचे म्हणणे ऐकल्यानंतर आता न्यायालयाने यावर मोठा आदेश दिला आहे. मुंबईतील रस्ते मोकळे करा, आंदोलकांना रस्त्यावरून हटवा, असे आदेश सरकारला दिले आहे. तसेच सुनावणीदरम्यान,  आंदोलकांना मुंबईत येण्यापासून थांबवा, उद्या दुपारी

Read More

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर विरोधकांची दुटप्पी भूमिका? Maha MTB

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर विरोधकांची दुटप्पी भूमिका?

Read More

जागतिक वारसा म्हणजे मराठ्यांच्या इतिहासाचा विश्वव्यापी गौरव! केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांचे प्रतिपादन

" शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्रातील १२ गड-किल्ल्यांना युनेस्कोकडून जागतिक वारसा दर्जा मिळणे म्हणजे मराठ्यांचा इतिहासाचा विश्वव्यापी गौरव आहे." असे प्रतिपादन केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी केले. सह्याद्री अतिथीगृह येथे राज्याला मिळालेल्या १२ गड किल्ल्यांना युनिस्कोने प्रदान केलेल्या जागतिक वारसा मानंकणाच्या निमित्ताने आयोजित कर्तव्यपूर्ती कार्यक्रमात ते बोलत होते. सदर कार्यक्रमात सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री अॅड. आशिष शेलार, सांस्कृतिक विभागाचे

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121