मुंबई : ‘माय होम इंडिया’ आयोजित ‘जनजातीय युवा गौरव पुरस्कार’ ( Tribal Youth ) सोहळा शनिवार, दि. ३० नोव्हेंबर रोजी बजाज इमेराल्ड, अंधेरी पूर्व येथे संपन्न झाला. यावेळी, जनजातीय समाजासाठी कार्य करणार्या दहा प्रख्यात समाजसेवकांना सुविख्यात मल्लखांब प्रशिक्षक पद्मश्री उदय देशपांडे यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले. हे पुरस्कारार्थी स्वतः जनजातीय समुदायातील असून, आज ते आपल्याच समाजाच्या कल्याणाकरिता काम करत आहेत. कार्यक्रमादरम्यान व्यासपीठावर उदय देशपांडेंसह अंधेरी पूर्व मतदारसंघाचे नवनिर्वाचित आ. मुरजी पटे
Read More
डोंबार्याचा खेळ करतो म्हणून हेटाळणी झाली. परंतु, तरीही त्यांनी जिद्दीने पेटून मर्दानी खेळांसह मल्लखांबाचे धडे देण्याचे कार्य सुरूच ठेवले. जाणून घेऊया मल्लखांब प्रशिक्षक संतोष टेकाळे यांच्याविषयी...
विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी मुंबई महानगरपालिकेकडून विद्यार्थ्यांसाठी नेहमीच शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा तसेच अन्य विविध विषयांच्या अनुषंगाने अभिनव उपक्रमांचे आयोजन केले जाते. या उपक्रमांमधून विद्यार्थ्यांना उत्तम ज्ञान, शिक्षण, प्रशिक्षण मिळावे आणि त्यातून उत्तम नागरिक घडावा, हा यामागील उद्देश असतो.
‘भारताचा प्राचीन खेळ’ अशी ओळख असलेल्या मल्लखांबच्या प्रसारासाठी कार्यरत असलेल्या नाशिक येथील संतोष भालेराव यांच्याविषयी...
२०१९ मध्ये मुंबईत झालेल्या मल्लखांबाच्यापहिल्या विश्व अजिंक्यपद स्पर्धेत भारताबाहेरील १५ देशांच्या खेळाडूंनी भाग घेतला होता आणि समारोपाच्या वेळेस विश्व मल्लखांब संघटनेचा ध्वज पुढच्या स्पर्धेसाठी मल्लखांब फेडरेशन यू. एस्. ए. चे प्रतिनिधी ओंकार देशपांडे यांच्या हाती सुपूर्द करण्यात आला होता. दर दोन वर्षांनी होणार असलेली मल्लखांबाची ही विश्व अजिंक्यपद स्पर्धा अमेरिकेत खरं तर २०२१ साली होणार होती, पण अकस्मात उद्भवलेल्या कोरोनाच्या वैश्विक महामारीमुळे ही स्पर्धा आता नियोजित वेळेपेक्षा एका वर्षानी पुढे म्हणजे सप्
मल्लखांबसह, गटका, कलरीपायूट्टू आणि थांग-ता या स्वदेशी खेळांचा समावेश आता 'खेलो इंडिया युवा क्रीडा' स्पर्धेत होणार आहे. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने रविवार दि. २० डिसेंबर रोजी या चार स्वदेशी खेळांना अधिकृतरित्या मान्यता देण्यात आली. केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजीजू यांनी ट्विटरवरून ही माहीती दिली.
राज्यपाल सी. विद्यासागर राव यांचा विश्वास
मानाचा समजला जाणारा ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाल्यापासून देशपांडे यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तथापि, स्वतः उदय देशपांडे यांनी मात्र, हा पुरस्कार प्रत्यक्षात मला मिळालेला नसून मल्लखांब या इथल्या मातीतील, अस्सल भारतीय अशा खेळाला मिळालेला पुरस्कार असल्याची भावना व्यक्त केली.