"मी मलाला युसूफझाई कधीच होणार नाही, पण मलालाने माझ्या देशाची, माझ्या मातृभूमीला शोषित म्हणवून बदनाम केल्याबद्दल मला आक्षेप आहे. मी सोशल मीडिया आणि आंतरराष्ट्रीय मीडियाच्या अशा सर्व टूलकिट सदस्यांना आक्षेप घेते ज्यांनी कधीही भारतीय काश्मीरला जाण्याची तसदी घेतली नाही. परंतु काश्मीरच्या बाबतीत भारताला बदनाम करण्याचे काम केले." असा आरोप काश्मिरी कार्यकर्त्या आणि पत्रकार याना मीर यांनी नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसूफझाई आणि टूलकिट गँगवर केला.
Read More
इस्रायल-‘हमास’च्या संघर्षात गाझा पट्टीचा उत्तर भाग जवळपास उद्ध्वस्त झाला. इमारतींचे भग्नावशेष आणि धुळीचे साम्राज्य असे सध्या गाझा पट्टीचे विदारक चित्र. त्यातच इस्रायलने सर्वार्थाने गाझाची कोंडी केल्याने अन्नपाण्यापासून ते इंधनापर्यंत गाझामध्ये सगळ्याच वस्तूंची भीषण टंचाई निर्माण झाली. पण, आता संयुक्त राष्ट्र, अमेरिकेसह इतरही देशांमधून गाझा पट्टीकडे जीवनावश्यक वस्तूंच्या मदतीचा ओघ सुरू झालेला दिसतो. गाझाच्या इजिप्तला लागून असलेल्या राफा सीमेनजीक सध्या अनेक जीवनावश्यक सामग्री असलेले ट्रक्स गाझामध्ये प्रवेशाच्
दहा वर्षांचा कामरान आणि सहा वर्षांचा रिझवान यांना त्यांच्या वडिलाने इमरानने अबुल हसनच्या घरी घरकामाला होते. मात्र, नुकतेच अबुलने कामरान आणि रिझवान या छोट्या मुलांना इतके मारले की, त्यात कामरानचा मृत्यू झाला. अबुलने या दोन भावंडांना का मारले? तर या दोन भावंडांनी अबुलच्या म्हणण्याला विरोध केला. अबुल हा डेरा गाजी खान येथे राहत असलेल्या एका वृद्ध पीरकडे जात असे.
अफगाणिस्तानमधील मलाला नावाच्या मुलीला चंदीगडमधील मुलाशी लग्न करण्याच्या धमक्या येत आहेत. रिपोर्ट्सनुसार, या जोडप्याला तालिबानची भीती वाटते. त्यांना पाकिस्तान, इराण, इराक आणि अरब देशांतून धमकीचे फोन येत आहेत. तक्रार आल्यानंतर चंदिगड पोलिसांनी त्यांना सुरक्षा पुरवली आहे.
हिजाबवरून कर्नाटकमध्ये सुरु असलेल्या वादाच्या संदर्भात नोबेल शांती पुरस्कार विजेती आणि पाकिस्तानची सामाजिक कार्यकर्ता मलाला युसुफजईने या वादाविषयी आपलं मतं ट्विट केले आहे.
पाकिस्तानी कार्यकर्त्या आणि नोबेल शांतता पुरस्कार विजेती मलाला युसुफझाई (२४) हिने ब्रिटनमध्ये लग्न केले आहे. मलालाने असर नावाच्या व्यक्तीशी लग्न केले आहे. मलालाने तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात तिचे पालकही दिसत आहेत.मलालने लिहिले - आज माझ्या आयुष्यातील एक मौल्यवान दिवस आहे. असर आणि मी एकमेकांना आयुष्यभर साथ देण्यासाठी गाठ बांधली आहे. आम्ही बर्मिंगहॅम येथील आमच्या घरी माझ्या कुटुंबासोबत एक छोटा निकाह सोहळा केला. पुढच्या प्रवासासाठी आम्ही पुढे जाण्यास उत्सुक आहोत. आम्हाला तुमच्या शुभेच्
लग्नाच्या विषयांवर मलालाने नाक मुरडलं. स्वतःच्याच नव्हे, तर संपूर्ण समाजव्यवस्थेबद्दल तिचा आक्षेप आहे. तिचे म्हणणे आहे की, “जर एखाद्याला जीवनसाथीच मानायचे असेल तर लोक लग्न का करतात. कागदावर या गोष्टींची नोंद ठेवण्याची गरज काय, ही एक भागीदारी का, असू शकत नाही.” मलालाचे हे विचार कदाचित पाकिस्तानातील नागरिकांना रुचले नाहीत. पाकिस्तानच्या प्रसिद्धी माध्यमांनीही मलालाचा समाचार घेतला.
अफगाणिस्तानच्या मलाला मैवाद या पत्रकार महिलेचा दि. १० डिसेंबर रोजी खून झाला. तिच्या गाडीवर अंधाधुंद गोळीबार करण्यात आला. ती अफगाणिस्तानच्या ‘इनिकास टीव्ही’ आणि रेडिओसाठी काम करायची. आपल्या वार्तांकनामध्ये, निवेदनामध्ये सामाजिक आशय, मानवी मूल्ये अधोरेखित करण्याचा ती प्रयत्न करायची. २०२०च्या ऑगस्ट महिन्यापासून अफगाणिस्तानमध्ये अनेक पत्रकारांवर, कलाकारांवर आणि विचारवंतांवर असेच हल्ले झाले.
अल्लाहच्या मदतीने मी कैदेतून निसटण्यात यशस्वी ठरलो असे म्हणत व्हायरल केली ऑडिओ क्लीप
ज्या देशांत मुलींचा शिक्षणासाठी उंबरठा ओलांडणे तालिबान्यांमुळे जीवावर बेतू शकते, त्या देशाने काश्मीरमधील मुलींच्या शिक्षणाची चिंता वाहण्याची कदापि गरज नाहीच. मलाला युसुफझाईला जर मुलींच्या शिक्षणाची एवढी चिंता सतावत असेल, तर तिने आता पुन्हा मायदेशी परतावे आणि गावाखेड्यात स्त्रीशिक्षणाचा सक्रिय प्रचार-प्रसार करावा.
छोट्या पडद्यावरची ही अभिनेत्री दिसणार मुख्य भूमिकेत
‘ग्रेटा’ की ‘मलाला’, अशा स्वरूपातील कलही घेण्यात आले. बर्याचजणांनी यांना लहान वयात मिळालेल्या प्रसिद्धीसंदर्भातही भाष्य केले. मुळात म्हणजे, या दोघी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या, त्यांना एका तराजूत तोलणे तसे कठीणच. मात्र, त्यांनी नाण्याची दुसरी बाजूही पाहायला हवी, अशा प्रतिक्रियाही जनमानसात उमटू लागल्या आहेत.
भारताशी स्पर्धा करताना मलालाने आपल्या देशाचा आर्थिक, सामाजिक, राजकीय, धार्मिक आणि भौगोलिक दृष्टीनेही विचार करायला हवा होता. ६० सेकंदांच्या प्रतिकात्मक खेळात भारताची माघार झाली असेल. पण, जगाच्या व्यासपीठावर वास्तवरूपात सर्वच आघाड्यांवर भारत हा नेहमीच प्रगतिपथावर राहिला आहे.
पाकिस्तानातल्या दोन हिंदू मुलींचे अपहरण, धर्मांतर आणि बळजबरीने निकाह लावण्याचा धक्कादायक विषय समोर आला, तेव्हापासून मलालाची दातखीळ बसल्याचे पाहायला मिळाले. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने घटनेची दखल घेतली तरी मलालाच्या तोंडातून या घटनेविरोधात एक शब्दही फुटला नाही.
पख्तुनांच्या इतक्या मोठ्या असंतोषाला कारण म्हणजे त्यांच्या सांस्कृतिक व भाषिक अस्मितेची गळचेपी व दहशतवादाच्या नावाखाली त्यांचे केले जाणारे एन्काऊंटर. हा रोष वाढतच जाणार, यात काही शंका नाही. आपल्याकडे ‘आझादी’ मागणा-यांचा आणि त्यांच्या मागण्यांना न्याय्य मानणा-यांचा एक कंपू आहे. भारतापासून ‘आझादी’ मिळवून पाकिस्तानात जाण्याची स्वप्ने पाहणा-यांनी आणि ती स्वप्ने दाखवून फितविणा-यांनी पाकिस्तानातली ही स्थिती डोळे उघडून पाहावी.