महाराष्ट्राने महायुती सरकारला दिलेल्या बहुमतामुळे आता राज्यातील विकासकाम ( Development Work ) आणि प्रकल्पांची वाट अधिक सुकर झालीये. ही विधानसभा निवडणूक राजकीय दृष्टिकोनातून जशी महत्वाच्या होती तशीच अनेक विकास प्रकल्पांच्या भविष्यासाठीही महत्वाची होती. राज्यात कोणकोणत्या प्रकल्पांचा मार्ग मतदारांनी मोकळा केलाय याचा आढावा आजच्या व्हिडिओतून घेऊया.
Read More
आसाममध्ये सामान्यरित्या लोकसंख्याशास्त्रीय बदल झालेला नाही. हा बदल घुसखोरीचा परिणाम आहे. बंगाललाही या समस्येने ग्रासले आहे, असे विधान बंगाल भाजपचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री सुकांत मजुमदार यांनी केले. त्यांना पत्रकारांनी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या विधानावर प्रश्न विचारला होता. तेव्हा त्यांनी सरमा यांच्या विधानाचे समर्थन केले.
राज्यातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. सलग दोन आठवडे ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या वकिलांनी युक्तिवाद केला. अनेक मुद्दे कोर्टासमोर मांडण्यात आले. ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात जोडपत्रं सादर केलं आहे. या जोडपत्रातून त्यांनी पाच मुद्द्यांवर कोर्टाचं लक्ष वेधलं आहे. कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंच मोठं वक्तव्य केलं आहे. 90 टक्के शक्यता आहे हे प्रकरण पुन्हा विधानसभा अध्यक्षांकडे पाठवणार. राहुल नार्वेकरांकडे पुन्हा हे प्रकरण जाईल असं सरोदे म्हणाले.
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने बहुमताचा आकडा गाठलाय हे सिद्ध झालंय. सोमवारची बहुमत चाचणी ही निव्वळ औपचारिकताच राहिली आहे
" माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घ्यायला मातोश्रीवर कधी जाणार हे वेळ आल्यावरच समजेल " अशी सूचक प्रतिक्रिया देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणात नवाच ट्विस्ट आणला आहे
मनोज कोटक यांच्या पत्राला आयुक्तांचा सकारात्मक प्रतिसाद लसीकरणाचा सुरू असलेला गोंधळ आणि तुटवडा तसेच लसीकरण केंद्रांवर पोहोचण्यासाठी मुंबईकरांना करावी लागणारी कसरत टाळावी म्हणून खासदार मनोज कोटक यांनी महापालिका आयुक्तांकडे घरपोच लस मिळावी यासाठी पत्रव्यवहार केला होता. आयुक्त इक्बालसिंह चहल यांनीही त्यांच्या पत्राला सकारात्मक प्रतिसाद देत सोसायट्या व वस्त्यांवर लसीकरण मोहिमेची तयारी दर्शवली आहे. लसीकरण मोहिम आणखी तीव्र व्हावी यासाठी महापालिका प्रयत्नशील असल्याचेही चहल यांनी आपल्या पत्रकात म्हटले आहे.
कोरोनानंतरचा राज्याचा हा पहिला अर्थसंकल्प सादर करण्यात आला. उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यातील महत्वाचे मुद्दे पुढील प्रमाणे...
कोरोनाने जगभरात थैमान घातले असून आखाती देशातून २६ हजार भारतीयांना मुंबईत आणले जर आहे. महापालिकेतर्फे त्याची राहण्याची व्यवस्था क्वारंटाइनमध्ये करण्यात येणार आहे. देशभरात कोरोनाच्या संसर्गाने थैमान घातले असून सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. हा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने महत्वाची पावले उचलली आहेत. या पार्श्वभूमीवर संयुक्त अरब अमिराती, कुवेत तसेच ओमानसारख्या आखाती देशात अनेक भारतीय कामानिमित्त आखाती देशांमध्ये वास्तव्यास आहेत. येथील तब्बल २६ हजार भारतीय नागरिक ३१ मार्चपर्यंत मुंबईत दाखल होणार
कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने युद्ध पातळीवर उपाययोजना सुरू केल्य़ा असताना आता पालिकांनीही विशेष दक्षता घेण्याची सुरुवात केली आहे. ठाणे महापालिका हद्दीतील सर्व पानपट्ट्या त्वरित बंद करण्याचा निर्णय पालिकेकडून घेतला जाऊ शकतो. दक्षतेमुळे रस्त्यावर थुंकणाऱ्यांविरोधातही आता कठोर कारवाई केली जाणार आहे. पान, तंबाखु, गुटखा खाऊन भींती रंगवणाऱ्यांना चाप लावण्यासाठी पालिका हा निर्णय घेऊ शकते. मुंबई महापालिकेने पान खाऊन थुंकणाऱ्यांवर कारवाई करत दंडाची रक्कम पाच पटींनी वाढवली आहे. आता थुंकणाऱ्
सरकारचा विश्वासदर्शक ठराव आज विधानसभेत मांडला जाणार आहे.
बेळगावच्या डायसिसच्या बिशप डेरेक फर्नांडिस यांनी धारण केलेली हिंदू संतसादृश्य वेशभूषा. हिंदू वेशभूषा, राहणीमान धारण करून डेरेक यांना काय साध्य करायचे होते? अर्थात, त्यांच्या बचावाला नेहमीप्रमाणे त्यांचा गोतावळा आलाच. त्यांचे म्हणणे आहे की, स्थानिक लोकांनुसार डेरेक यांनी वेशभूषा केली. त्यात काय झाले? उलट, स्थानिक लोकांच्या धर्मभावनेचा आदरच केला. आता यातले सत्य आणि तथ्य काय असेल हे उघड गुपित आहे.