बुद्धिमत्तेचे मापदंड गेल्या काही दशकांत बदलले. भारताची सांस्कृतिक विविधता आणि तिच्यातील अंतर्गत जटिलता उत्तमरितीने मांडली जाऊ लागली. अशाच एका हिर्याला प्रकाशात आणलं, ते विजया मेहतांनी. त्यांनी आपल्या उमेदीच्या काळात अनेक उत्तम नाटके केली. मुळातच रसिक असलेल्या मराठी माणसाने त्यांना उदंड प्रतिसाद दिला; पण कलेला काळाची बंधने, तसं झालं! काळ प्रवाही असतो. त्याचा तुकडा मुठीत पकडून वाहत्या काळासोबत पुढे जायचं नसतं. त्या एवढ्याशा तुकड्यातून आकाश पाहायचं नसतं.
Read More
“आशाताईंचे साहित्य निर्मळ गंगेइतकी पवित्र आहे. त्यांच्या जगण्याला जसे आध्यात्मिक अधिष्ठान आहे, तसेच त्यांच्या लिखाणातही संत वाङ्मयाचे, अध्यात्माचे भक्कम अधिष्ठान आहे. आशाताईंनी लिहिलेले साहित्य केवळ विरंगुळा म्हणून नव्हे, तर अत्यंत जबाबदारीने वाचण्याचे साहित्य आहे. वाचकांनी त्यासाठी आधी स्वत:च्या मनाची तयारी करून वाचल्यास त्याचा अर्थगर्भ समजतो. त्यासाठी भारतीय तत्वज्ञान, अध्यात्म याची तोंडओळख वाचकाला असावी लागते, तेव्हाच आशाताईंचे साहित्य सुंदर जीवनानुभूती देते,” असे प्रतिपादन ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार