मुंबईकरांच्या पैशांतून कंत्राटदारांचे खिसे भरण्याचे उद्योग..
समुद्रात बोट बुडाल्याने १६ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. या बोटीमध्ये २२ प्रवासी होते.
मुंबई-पुणे महामार्गावरील अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
दसऱ्यानिमित्त रेल्वे रुळावर उभे राहून रावण दहन पाहणाऱ्या नागरिकांचा अपघातात मृत्यू झाला आहे.
या भूकंपाचा केंद्र बिंदू हा लोमबोकमध्येच असून त्याची तीव्रता ७ रिश्टर इतकी मोजण्यात आली आहे
गेल्या दोन आठवड्यांमध्ये एकूण चार जणांना अशाप्रकारे आपला जीव गमवावा लागला आहे.
ज्वालामुखीच्या स्फोटामुळे तब्बल २५ नागरिकांचा मृत्यू झाला असून ३०० हून अधिक जण जखमी झाले आहेत.
दक्षिण काबुलमध्ये असलेल्या दश्त-ए-बरची याठिकाणी हा आत्मघातकी हल्ला करण्यात आला आहे.