मुस्लिम महिलेला तलाकच्या खुला (तलाक) पध्दतीद्वारे तलाक करण्याचा पूर्ण अधिकार पतीच्या सहमतीविना आहे, असा निर्वाळा तेलंगणा उच्च न्यायालयाने मंगळवार दि. २४ जून रोजी दिला. मोहम्मद आरिफ अली विरुद्ध श्रीमती अफसरुननिसा या खटलात एका मुस्लीम पुरूषाने त्याच्या पत्नीने तलाक घेतल्याच्या संदर्भात उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली.
Read More
जगात कुराण शरीफपेक्षा मोठा ग्रंथ नाही. त्यामुळे एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमात त्याचा समावेश करावा, असे उत्तर प्रदेशातील संभल येथील समाजवादी पक्षाचे खासदार शफीकुर रहमान बर्क यांनी म्हटले आहे. शालेय अभ्यासक्रमात रामायण आणि महाभारताचा समावेश करण्याला विरोध करताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
स्वीडन आणि डेन्मार्कनंतर आता इस्लामिक देश बांगलादेशमध्ये कुराणच्या प्रती जाळण्यात आल्या आहेत. नूरूर रहमान आणि मेहबूब आलम नावाच्या दोघांनी मिळून ही घटना घडवली. ही माहिती समोर आल्यानंतर सुमारे १० हजार लोकांनी रस्त्यावर निदर्शने केली. तसेच दोन्ही आरोपींना जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेत भारताने पाकिस्तानच्या एका प्रस्तावाचे नुकतेच समर्थन केले. पाकिस्तानने स्वीडनमध्ये वारंवार कुराण जाळण्याविरोधात ‘युएनएचआरसी’मध्ये एक प्रस्ताव मांडला होता. त्यावर मतदानादरम्यान भारताने पाकिस्तानच्या बाजूने मतदान केले. ’युएनएचआरसी’मध्ये एकूण ४७ सदस्य असून, त्यात ‘ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन’चे (जखउ) १९ देशही समाविष्ट आहेत. या सर्वांनीच या प्रस्तावाला पाठिंबा दिला.
नुकतेच सलमान मोमिका याने स्वीडनमध्ये कुराण जाळले. या घटनेचा निषेधच. पण, यानिमित्ताने जगभरातले ५७ मुस्लीम देश एकत्र आले. इतकेच काय आपल्या संविधानाने सांगितलेल्या निधर्मी भारतातही अनेक ठिकाणी मुस्लीम समाज एकत्र आला. संघटन कधीही चांगलेच. जीवंत हिंदू बांधवांच्या जगण्यासाठी आणि अस्तित्वासाठी आता आणि भविष्यातही अनेक प्रश्न उभे राहणार आहेत. भारतातल्याच नव्हे, तर जगभरातल्या हिंदूंच्या अस्तित्व आणि कल्याणासाठी आता एकच पर्याय शिल्लक ‘हिन्दव: सोदरा: सर्वे, न हिन्दू पतितो भवेत्’
"कुराण हे ईश्वर निर्मीत आहे, त्यामुळे त्यामध्ये दिलेल्या सर्वच गोष्टी या पाळल्याच पाहिजेत, त्यांना नाही म्हणताच येणार नाही" असे दावे केले आहेत युपीए सरकारच्या काळाला परराष्ट्र मंत्रीपद भूषविलेल्या सलमान खुर्शीद यांनी
हशतवादाचे बदलते स्वरूप जागतिक पातळीवर दहशतवादाचे स्वरूप झपाट्याने बदललेले दिसते. आता केवळ बॉम्बस्फोट घडवून आणणे म्हणजे दहशतवाद इतका दहशतवाद हा मुद्दा सीमित नाही.
गेल्या रविवारी, दि. १३ फेब्रुवारी रोजी ‘हिजाब’ या विषयाचे काही धार्मिक पैलू उलगडणारा लेख दै. ‘मुंबई तरुण भारत’मध्ये प्रसिद्ध झाला होता. आता त्याला एक आठवडा उलटला तरी अजूनही देशभरात ‘हिजाब’वरून रणकंदन सुरुच आहे. ‘हिजाब’बद्दल कुराणातील अर्थांसंदर्भात ‘हिजाब’ म्हणजे महिलेला नखशिखांत झाकणारा बुरखा नव्हे, या मुद्द्याला मागील लेखात स्पर्श केला होता. पण, हा विषय अधिक खोलात जाऊन धर्मग्रथांच्या आधारे त्याची चिकित्सा करणे अधिक क्रमप्राप्त ठरावे.
उत्तर प्रदेश शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष राहिलेले वसीम रिझवी उर्फ जितेंद्र नारायण त्यागी यांच्या अडचणी वाढू शकतात. प्रेषित मुहम्मद आणि कुराण विषयी वक्तव्य करण्यापासून रोखण्यासाठी अलाहाबाद उच्च न्यायालयात त्याच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. इस्लाम आणि प्रेषित मोहम्मद यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य करून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत असल्याचे याचिकेत म्हटले आहे.
‘...यासाठी हा लेखनप्रपंच’ हा रमेश पतंगे यांनी लिहिलेला लेख दि. २१ ऑक्टोबर रोजी दै. ‘मुंबई तरुण भारत’मध्ये प्रकाशित करण्यात आला होता. त्यातील मुद्द्यांना प्रतिवाद करणारा अनिरुद्ध खोले यांचा लेख देत असून रमेश पतंगे यांच्या लेखातील मुद्दे आणि अनिरुद्ध खोले यांच्या प्रतिक्रियेतील मुद्दे यासंबंधीची भूमिका स्पष्ट करणारा दै. ‘मुंबई तरुण भारत’चे प्रबंध संपादक दिलीप करंबेळकर यांचा लेख प्रकाशित करत आहोत.
कुराणातील द्वेषमूलक भाग वगळून टाकावा यासाठी याचिका दाखल करावीशी वाटली, हे महत्त्वाचे. परंतु, ती याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली तेदेखील रास्तच! कारण, त्यामुळे कुराणचे महत्त्व आधुनिक व्यवस्थेत एका सर्वसामान्य पुस्तकापेक्षा जास्त नाही, हेच अधोरेखित होते.
मुस्लीम महिलांच्या अधिकारांचे रक्षण करणार्या कायद्याला स्वतःला 'धर्मनिरपेक्ष', 'पुरोगामी' म्हणवणार्या मंडळींनी विरोध केला. पती कारागृहात गेल्यास, पत्नीला पोटगी कोण देणार? असा तर्क ते लावत आहेत. कायद्याचा अन्वयार्थ लावल्यास त्यांना मुस्लीम मतांच्या पोटगीची चिंता आहे, हे स्पष्ट होतं.
फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी झारखंडमधील न्यायालयाने एका तरुणीला ‘कुराण’च्या पाच प्रती वाटण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाच्या या आदेशाचे पालन करण्यास रिचा भारती या तरुणीने नकार दिला असून न्यायालयाचा हा निर्णय अयोग्य असल्याचे तिने म्हटले आहे. सोशल मिडियावरही न्यायालयाच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त होत आहे.
सुप्रिया सुळेही त्याच रांगेतल्या, ज्यांना हिंदू पूजाविधींवर टीका करता येते, पण इतरांवर टीका करण्याची वेळ आली की, मातीत चोच खुपसावीशी वाटते. त्यामुळेच अशा लोकांना काही गोष्टी सांगणे अगत्याचे ठरते.