‘विद्यापीठ अनुदान आयोग’ (युजीसी)ने देशात सुरू असणार्या, ‘एम.फील’ अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ नये, असे आदेश नुकतेच दिल्याने, देशभरातील या संशोधन अभ्यासक्रमाला टाळे लागणार, हे आता स्पष्ट झाले आहे. त्याचवेळी असे प्रवेश देणार्या महाविद्यालयांना देखील आयोगाने सुनावले आहे. अर्थात, काही विद्यापीठांनी प्रवेश प्रक्रिया सुरू केली असल्याने, प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे काय होणार, हा प्रश्न आहे. त्यानिमित्ताने ‘युजीसी’च्या निर्णयाची कारणमीमांसा करणारा हा लेख...
Read More