डमधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी सर्व आरोपींवर मोक्का लावण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. एसआयटीकडून याप्रकरणाचा तपास होत असून सर्व आरोपींवर मोक्का लावण्याचा निर्णय घेतला आहे.
Read More
मिलिंद एकबोटेंना मोक्का लावला जाणार होता. मात्र, तत्कालीन सरकारला तसे करण्यापासून शरद पवारांनी रोखले, असा खळबळजनक आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. आता ही वस्तुस्थिती असेल तर मिलिंद एकबोटे किंवा शरद पवार यांच्या आधी संशयाचे मळभ प्रकाश आंबेडकरांभोवतीच निर्माण होते. २००१ ते २०१८ म्हणजेच जवळजवळ १७ वर्षे हे तथ्य प्रकाश आंबेडकरांनी का दडवून ठेवले?