MNS

९ वर्षांची सत्ता गमावली! बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या पॅनेलचा मोठा पराभव, २१ जागांवर भोपळाही फोडता आलेला नाही

(Mumbai BEST Election Results) मुंबईतील 'दी बेस्ट एम्प्लॉइज को. ऑप. क्रेडिट सोसायटी'ची निवडणूक सोमवारी १८ ऑगस्ट रोजी पार पडली. मनसेप्रमुख राज ठाकरे आणि उबाठाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याने प्रतिष्ठेची ठरलेल्या या निवडणुकीचा बहुप्रतिक्षित निकाल अखेर जाहीर झाला आहे. या निकालाने ठाकरे बंधूंना मोठा धक्का बसला आहे. या निवडणुकीत प्रचंड चर्चा असलेल्या ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनेलला २१ पैकी एकही जागा जिंकण्यात यश आलेले नाही. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक एकत्र लढण्याच्या विचारात असलेल्या ठाकरे गट आणि

Read More

"महाराष्ट्रात ठाकरे ब्रँडला नाही तर हिंदुत्वाच्या स्टँडला स्थान आहे"; बेस्ट निवडणुकीतील पराभवानंतर नवनाथ बन यांचा ठाकरे बंधूंवर निशाणा

(Navnath Ban On BEST Elections) राजकीय वर्तुळात चर्चेत असलेल्या मुंबईतील 'दी बेस्ट एम्प्लॉइज को. ऑप. क्रेडिट सोसायटी'ची निवडणूक सोमवारी १८ ऑगस्ट रोजी पार पडली. या निवडणूकीत मनसेप्रमुख राज ठाकरे आणि उबाठाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकत्र येऊन लढवलेल्या उत्कर्ष पॅनेलला एकही जागा मिळवता आलेली नाही. या पराभवामुळे ठाकरे गटाने बेस्ट पतपेढीतील तब्बल ९ वर्षांची सत्ता गमावली आहे. दुसरीकडे भाजप आणि शशांक राव यांच्या नेतृत्वातील पॅनलने मिळवलेल्या दणदणीत विजयानंतर भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी मंगळवार दि. २० ऑगस्ट रोजी भ

Read More

बेस्ट निवडणुकीतील ठाकरे बंधूंच्या पराभवानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, "या छोट्या निवडणुका..."

(Sanjay Raut on Best Election Result) मुंबई महापालिका निवडणुकांपूर्वी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीची रंगीत तालीम समजल्या जाणाऱ्या मुंबईतील 'दी बेस्ट एम्प्लॉइज को. ऑप. क्रेडिट सोसायटी'च्या पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल लागला आहे. या निवडणुकीत ठाकरे गटाच्या नेतृत्वातील उत्कृष्ट पॅनेलचा दारुण पराभव झाला आहे. यासह बेस्ट पतपेढीतील ९ वर्षांची सत्ता ठाकरे गटाने गमावली आहे. याविषयी पत्रकारांनी विचारणा केली असता खासदार संजय राऊत यांनी आपल्याला निकालाची माहिती नसल्याची प्रतिक्रिया दिली.

Read More

"...तर त्यांना असे भोपळेच मिळणार"; बेस्ट निवडणुकीतील विजयानंतर शशांक राव यांचा ठाकरे बंधूंना सणसणीत टोला!

(Shashank Rao On BEST Election) मुंबईतील 'द बेस्ट एम्प्लॉइज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी'च्या निवडणुकीत शशांक राव यांच्या बेस्ट वर्कर्स युनियन पुरस्कृत पॅनलने १४ जागा जिंकत एकहाती यश मिळवले. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या 'उत्कर्ष' पॅनलला २१ पैकी एकही जागा मिळवता आली नाही. या निकालानंतर शशांक राव यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी ठाकरे गटावर टीका केली. तसेच "कोणी कितीही एकत्र आले आणि त्यांनी कामगारांचे हित पाहिले नाही तर भोपळाच मिळणार ना", असा टोला शशांक राव यांनी लगावला.

Read More

अन्य पक्षातील कार्यकर्त्यांचा भाजपकडे वाढला ओढा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत जोरदार इनकमिंग , मनसेसह काँग्रेसला 'दे धक्का'

डोंबिवलीत कॉग्रेस आणि मनसे ला खिंडार पडले असून विधानसभा निवडणूकीत सगळ्य़ात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपात अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे. त्यामुळे निवडणूकीचे बिगुल वाजयला सुरूवात झाली असून भाजपात जोरदार इनकमिंग सुरू झाल्याची चर्चा शहरात रंगली आहे. कॉग्रेस, मनसे यांच्यासह विविध मंडळातील कार्यकर्ते, शेकडो नागरिकांसह त्यांनी रविवारी भाजपात प्रवेश केला आहे. भाजपा प्रदेश अध्यक्ष आणि डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली हा प्रवेश करण्यात आला आहे.

Read More

"...त्यांच्यासोबत जो जाणार तोही राजकारणातून संपणार"; मनोज तिवारी यांचा राज ठाकरेंवर निशाणा

(Manoj Tiwari On Raj Thackeray) महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मराठी आणि हिंदीच्या मुद्यावरून वाद चांगलाच पेटला आहे. मिरा-भाईंदर येथे व्यापाऱ्यांनी काढलेल्या मोर्चानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मराठीचा मुद्दा उचलून सभा घेतली. या सभेत त्यांनी सरकारवर निशाणा साधला. दरम्यान, मराठीच्या मुद्द्यावरुन अभिनेता, भाजप खासदार मनोज तिवारी यांनी राज ठाकरेंना चांगलेच सुनावले आहे. "राज ठाकरे यांच्यासोबत जो जाईल तोही संपणार", असे खासदार तिवारी यांनी थेट राज ठाकरे यांचे नाव घेऊन म्हटले आहे

Read More

"काय अवस्था झालीये महाराष्ट्राची?"; विधानभवनातील हाणामारीवरुन राज ठाकरेंचा उद्विग्न सवाल

(Raj Thackeray) राज्यात सुरु असलेल्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये सभागृहात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात घमासान पाहायला मिळाले. दरम्यान, गुरुवारी १७ जुलैला विधीमंडळ परिसरात आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीचे राज्यभर तीव्र पडसाद उमटत आहेत. या घटनेवर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये 'काय अवस्था झालीये आपल्या महाराष्ट्राची?' असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे.

Read More

राज ठाकरेंचा युतीबद्दल 'वेट अँड वॉच', उबाठा मात्र, सेलिब्रेशनमध्ये व्यस्त! मुलाखतीत म्हणाले, "आता राज पण..."

(Uddhav Thackeray Saamana Interview) उबाठा खासदार संजय राऊत यांनी उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीचा टीझर नुकताच जारी करण्यात आला आहे. ‘सामना’तून ही उद्धव ठाकरे यांची व्हिडिओ मुलाखत येत्या १९ आणि २० जुलै रोजी दोन भागांमध्ये प्रसारित होणार आहे. मुलाखतीला ‘ब्रँड ठाकरे’ अशी टॅगलाईन देण्यात आली आहे. यासंदर्भात संजय राऊत यांनी एक्सवर टीझर पोस्ट करुन माहिती दिली आहे. १९ आणि २० जुलैला सर्व प्रश्नांची रोखठोक उत्तरे मिळणार, असेही या टीझरमधून सांगितले जात आहे.

Read More

मनसेला झटका! अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई

(Avinash Jadhav) मीरा-भाईंदर शहरात गेल्या काही दिवसांपासून मराठीवरुन वातावरण चांगलेच तापले आहे. अमराठी व्यापाऱ्यांनी केलेल्या शक्तीप्रदर्शनाला प्रत्युत्तर म्हणून मीरा-भाईंदर शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आज (८ जुलै) मोर्चा काढण्यात येणार आहे. मात्र, पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारत प्रतिबंधात्मक कारवाईला सुरूवात केली आहे. सोमवारपासून पोलिसांनी मनसे आणि उबाठाच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यास सुरुवात केली होती. मंगळवारी पहाटे पोलिसांनी आणखी कठोर पाऊल उचलत मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाप्रमुख अविनाश जाधव

Read More

राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, "मला विचारल्याशिवाय..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक ठाम आणि स्पष्ट आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, "पक्षातील कोणताही नेता, कार्यकर्ता, प्रतिनिधी यांनी कोणत्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी किंवा डिजिटल माध्यमांशी संपर्क साधू नये. तसेच, स्वतःचे मत व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करणेही थांबवावे." याशिवाय, त्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते यांनाही इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, "ज्यांना अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय क

Read More

‘बिहार’च्या धसक्यामुळे काँग्रेसची ठाकरेंच्या मेळाव्याकडे पाठ ; ‘वंचित’ची गैरहजेरी; हिंदुत्ववादी राज ठाकरेंना करावे लागले कम्युनिस्टांचे स्वागत

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी वरळीच्या डोम मैदानात झालेला मेळावा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला. या मेळाव्याला भाकपचे प्रकाश रेड्डी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार गट) सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, माकपचे अजित नवले, रासपचे महादेव जानकर, विनोद निकोले आणि भालचंद्र मुणगेकर यांनी हजेरी लावली. मात्र, काँग्रेसने या मेळाव्यापासून जाणीवपूर्वक अंतर राखले. राज ठाकरेंच्या याआधीच्या आक्रमक भूमिकेमुळे बिहारमधील आगामी विधानसभा निवडणुकीत उत्तर भारतीय मतदार नाराज होण्याची भीती काँग्रे

Read More

उबाठा-मनसे यूतीचं घोडं नेमकं कुठे अडलंय?

उबाठा-मनसे यूतीचं घोडं नेमकं कुठे अडलंय?

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121