तिसरं महायुद्ध पाण्यावरून होईल, असं म्हणतात. ज्याची प्रचिती सध्या कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये कावेरी नदीच्या पाण्यावरून सुरू असलेल्या वादावरून दिसून येते. ‘कावेरी जलव्यवस्थापन मंडळा’ने कर्नाटक सरकारला दि. १५ ऑक्टोबरपर्यंत दररोज तीन हजार क्यूसेक पाणी तामिळनाडूला सोडण्याचे निर्देश दिले होते.
Read More