“वानखेडे मैदानाला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. हे एक ‘आयकॉनिक स्टेडियम’ आहे. मागच्या काळात दिवंगत अध्यक्ष अमोल काळे आणि ‘एमसीए’च्या पदाधिकाऱ्यांनी एक लाख प्रेक्षक बसू शकतील, असे मैदान उभारण्याबद्दल चर्चा केली होती. ‘एमसीए’ने प्रस्ताव दिल्यास महाराष्ट्र सरकारच्या वतीने उचित जागा देऊ. तेथे किमान एक लाख प्रेक्षक क्षमतेचे भव्य मैदान उभारू”, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार, दि. १६ मे रोजी केली.
Read More
मुंबई रणजी संघाचे माजी कर्णधार मिलिंद रेगे यांचे निधन झाले आहे. वयाच्या ७६व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. एका अहवालानुसार, रेगे यांच्या किडनी निकामी झाली होती. त्यांच्या निधनाने देशांतर्गत क्रिकेटचे मोठे नुकसान झाले आहे.
कर्णबधीर मुलांना श्रवणयंत्राचा वापर करत संभाषणपद्धतीने शिकविले गेले, तर मुलाच्या भाषेचा पाया पक्का होऊन ज्ञानाची खिडकी त्याच्यासाठी उघडली जाते. हीच खिडकी उघडण्याचा प्रयत्न चार शिक्षिकांनी केला. त्या उपक्रमाचे नाव आहे. ‘डिएआरटी’ या ‘डिएआरटी’ उपक्रामाची संकल्पना आणि यश याबाबत या लेखात घेतलेला हा मागोवा...
महाराष्ट्र विरुद्ध महाराष्ट्र आमनेसामने अशी वार्ता जर एखाद्याच्या कानी आली, तर त्याला नक्कीच गोंधळायला होईल. पण, ही वस्तुस्थिती असू शकते. काही खेळांत एकाच राज्यात एकाच क्रीडा प्रकाराच्या दोन वा दोनहून अधिक संघटना आढळतात. मग त्या गुण्यागोविंदात नांदत असतात की, एकमेकांवर कुरघोडी करत असतात, हा आता आपला विषय नाही. आता आपण जाणून घेणार आहोत खेळांचा राजा असलेल्या क्रिकेटच्या ‘रणजी करंडका’बाबत व त्याच्या या वेळच्या स्पर्धेतील अंतिम सामन्याबाबत.
यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस)च्या एमबीए व एमसीए च्या विद्यार्थ्यांनी वाहतूक नियमांचे कटाक्षाने पालन करण्याचा निर्धार केला.
झीलंडविरुध्दच्या सामन्यात श्रेयस अय्यरने वादळी खेळी करत शतक झळकावले. श्रेयस अय्यरने ६७ चेंडूत ८ षटकारांसह ३ चौकारच्या मदतीने वादळी शतक ठोकले. त्याने किवींच्या गोलंदाजीची अक्षरशः पिसे काढल्याचे पाहायला मिळाले, विराट कोहलीला उत्तम साथ देतानाच अय्यरने विराटच्या सोबत १६३ धावांची विक्रमी भागीदारीदेखील केली.
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. ज्या स्टेडियमवर सचिनने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीतला शेवटचा सामना वानखेडे स्टेडियमवर खेळला तेथेच सचिनच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे.
तब्बल २८ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पहिल्यांदाच सोलापूर शहरातील इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर डिसेंबरमध्ये रणजी सामने होणार आहेत. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमदार रोहित पवार यांनी सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनला आश्वासन दिले आहे. आता त्यादृष्टीने तयारी सुरू झाली आहे. दरम्यान, मुंबई, पुणे, नाशिकनंतर आता सोलापुरात होणारे काही रणजी सामने डिसेंबरमध्ये सोलापूर शहरातील पार्क स्टेडियमवर होणार आहेत.
आयसीसी विश्वचषक २०२३ अंतर्गत मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वानखेडे स्टेडियमवर खेळविल्या जाणार्या सामन्यात सर्व प्रेक्षकांना मोफत पॉपकॉर्न आणि थंड पेय पुरवणार आहे. त्यामुळे आता आगामी विश्वचषक सामन्यात चाहत्यांना ही सुविधा देण्यात येणार आहे.
विश्वचषकातील भारताचा चौथा सामना बांग्लादेशविरुध्द पुण्यात खेळविण्यात आला होता. या सामन्यात भारताने बांग्लादेशचा ०७ विकेट्सने धुव्वा उडविला होता. या सामन्यावेळी विशेष लक्ष विराट कोहलीच्या कामगिरीवर राहिले. कोहलीने ९७ चेंडूत १०३ धावा करत आपल्या कारकिर्दीतले ४८ वे शतक साकारले.
क्रिकेटची आवड जोपसणार्या ऋषिकेश पुराणिक याने निराश होऊन क्रिकेटकडे पाठ फिरवली होती. परंतु, दोन वर्षांच्या बेक्रनंतर ऋषिकेशने कमबॅक करत थक्क करणारी कामगिरी केली. अशा या स्वतःची क्रिकेट अकादमी स्थापन करून कित्येक क्रिकेटपटूंना घडवणार्या ऋषिकेशविषयी....
अंधेरी पोटनिवडणूक : अंधेरी पूर्व येथे होत असलेल्या पोटनिवडणुकीत भाजपने आपला उमेदवार मागे घेत निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले आहे. भाजपने घेतलेल्या या भूमिकेनंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मात्र अजबगजब तर्क लढवत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप केले आहेत. अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध होण्यामागे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीचे गणित आहे, असा दावा पटोले यांनी केला आहे.
माहिती अधिकार कार्यकर्त्ये अनिल गलगली यांचे पोलीस आयुक्तांना साकडे
‘मुंबई पोलीस मुंबई क्रिकेट असोसिएशन’ला (एमसीए) क्रिकेट सामन्यासाठी सुरक्षा पुरवतात आणि मुंबईतील क्रिकेट सामन्यांसाठी शुल्क आकारले जाते.
जगातील पहिल्या व्यावसायिक अँटीव्हायरसची निर्मिती करणाऱ्या जॉन मॅकॅफी यांच्या आत्महत्येने खळबळ
अध्यक्ष मिलिंद नार्वेकर यांची माहिती
सचिन तेंडूलकरने वाहिली ट्विट करत श्रद्धांजली
'कॅफे कॉफी डे'चे संस्थापक आणि अध्यक्ष व्हि. जी. सिद्धार्थ यांच्या मृत्यूनंतर कंपनी विक्री करण्याची प्रक्रीया वेग घेत आहे.
बीसीसीआय आणि एमसीएमध्ये भारत विरुद्ध वेस्ट इंडिज वन-डे सामान्यावरून वातावरण चांगलेच तापले. एमसीएने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.