(Kurla Bus Accident) कुर्ला भागात झालेल्या बेस्ट बसच्या भीषण अपघातात सात जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. अशातच माणुसकीला कलंकित करणारी घटना घडली आहे. या अपघातात मृत पावलेल्या फातिमा कनिस अन्सारी या ५५ वर्षीय महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने एका अज्ञात व्यक्ती काढत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तसेच, फातिमा यांच्या कुटुंबियांनीदेखील त्यांच्या अंगावरील दागिने चोरीला गेल्याचा आरोप केल्यानंतर कुर्ला पोलिसांनी याबाबत तपास सुरू केला आहे.
Read More
पैशापेक्षा माणुसकी जपणे महत्त्वाचे असल्याचे बाळकडू उमाकांत श्रीकृष्ण चौधरी ( Umakant Chaudhari ) यांना आपल्या कुटुंबातूनच मिळाले होते. जीवनात अनेक चढउतार आले असतानाही त्यांनी पैशापेक्षा माणुसकी जपत संकटांना तोंड दिले. अशा परिस्थितीत ही त्यांनी चेहर्यावरील हसू कधी ढळू दिले नाही. त्यांच्या जीवनावर टाकलेला हा प्रकाश...
योग हा सर्वांसाठी खुला आहे. इथे कोणत्याही प्रकारची संकीर्णता किंवा भेदभाव अजिबात नाही, जो अगदी अंतःकरणपूर्वक श्रद्धेने अष्टांग योगाचे अनुष्ठान करेल, त्याला सर्व सुखाचा लाभ होईल.
अमेरिकेमध्ये हॉलीवूड अभिनेता जॉनी डेप याला त्याच्या पूर्व पत्नीने म्हणजे हॉलीवूड अभिनेत्री एंबर हर्डने १५ दशलक्ष डॉलर्सची भरपाई करावी, असे आदेश तिथल्या न्यायालयाने दिले आहेत. ही घटना सांगण्याचे कारण की, घरगुती हिंसाचार आशियाई देशातच होतो का? किंवा आर्थिक, सामाजिकदृष्ट्या मागास असलेल्या कुटुंबामध्येच घरगुती हिंसा होते का? असा प्रश्न पडलेले लोक आहेत. तर या सगळ्याच्या प्रश्नाला उत्तर होऊ शकेल, अशी घटना आहे.
कोरोना संकटात मजूर, विद्यार्थी तसेच अन्य लोकांना जेवणाची सोय करण्यापासून ते रुग्णांना ऑक्सिजनची सोय, रक्तदान शिबिरांचे पिंपरी-चिंचवड मनपाचे नगरसेवक राहुल खाडे यांनी आयोजन केले. तसेच आपल्या प्रभागात वेगवेगळ्या लोकोपयोगी योजनाही राबविल्या. त्यांनी केलेल्या समाजकार्याचा प्रभागातील हजारो नागरिकांनी लाभ घेतला. तेव्हा, आपल्या मदतकार्याच्या माध्यमातून माणुसकीची भिंत उभारणार्या राहुल खाडे यांच्याविषयी...
सुदृढ, सशक्त आणि सक्षम भारतीय नागरिक असलेला भारत असण्यात कर्करोग हा एक मुख्य अडथळा ठरत असल्याचेच सध्या दिसून येते. भारतात जागतिक पातळीचा विचार केल्यास कर्करोगाचे प्रमाण हे ८६ टक्के आहे तर, ४० टक्के लोक हे तंबाखूच्या सेवनामुळे कर्करोगाचे बळी ठरत आहेत.
डिसेंबर महिन्यात म्हणे कोणी संता येतो आणि गुपचूप कित्येकांना भेटवस्तू देऊन जातो, पण इस्लामपुरातल्या व्ही. एस. नेर्लेकर कर्णबधिर मुलांच्या शाळेत ७३ चिमुकल्यांना निःस्वार्थ माणुसकी जपणाऱ्या मुंबईतील 'टीम' 'हैप्पीवाली फिलिंग'ने गुपचूप नव्हे तर खुलेआम निखळ माणुसकीची ऊब आणि आनंदरूपी भेटवस्तू देऊन माणुसकीची मिसाल जिवंत ठेवली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते, “भारत हा तरुणांचा देश आहे.” मोदींच्या विचारातील हा भारतीय तरुण ‘इन्सानियत’मध्ये दिसला. पंडित दीनदयाळ उपाध्यायांनी जो ‘एकात्म मानवतावाद’ मांडला आहे, तो ‘इन्सानियत’च्या सेवाकार्याचा अंतरात्मा आहे. देशाचा सन्मान तो आपला सन्मान माननणारे आणि जागतिक पातळीवर आपल्या देशाची प्रतिमा उंचवावी, यासाठी खारीचा वाटा उचलू इच्छिणारी ‘इन्सानियत’ संस्था.
सत्य परिस्थिती समजण्यासाठी व्यक्तीची भावनिक, तात्विक आणि वैचारिक परिपक्वता महत्त्वाची असते.
तीन वर्षाच्या मुले कर्करोग बाबत मुंबई येथे उपचार सुरु आहेत. यामुलाची उपचाराची फाईल गाडीत राहुन गेली होती.