राज्य सरकाराने अनलॉक पाच मध्ये हॉटेल, रेस्टारंट आणि बार सुरू करण्याची परवानगी दिल्यानंतर आता ग्रंथालये सुरू करा अशी मागणी जोर धरू लागली आहे. ग्रंथालये सुरू करण्याबाबत कल्याणच्या सार्वजनिक वाचनालयासह इतर प्रमुख वाचनालयाच्या पदाधिका:यांनी गुरूवारी कृष्णकुंज येथे राज ठाकरे यांची भेट घेतली.
Read More