संशयित दहशतवाद्यांची घरे उद्ध्वस्त करण्याची मोहीम
Read More
जम्मू काश्मीरच्या बांदीपोरा भागात शुक्रवारी झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर अल्ताफ लाली ठार झाला आहे. सकाळपासूनच इथे शोधमोहिम सुरू होती. या भागात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर जवानांनी ही मोहिम अधिक तीव्र केली होती. दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू झाल्यानंतर चकमक आणखी तीव्र झाली. यात अल्ताफ लाली मारला गेला.
केवळ पाकिस्तानच नव्हे, तर चीनलाही दहशतवाद्यांचा तितकाच कळवळा आहे, हे वारंवार स्पष्ट झाले आहे. नुकतेच कुख्यात दहशतवादी साजिद मीर याला जागतिक पातळीवर दहशतवादी घोषित करण्याचा प्रस्ताव चीनने संयुक्त राष्ट्रात आपला विशेषाधिकार वापरुन फेटाळून लावला. त्यानिमित्ताने या साजिद मीरची दहशतवादी पार्श्वभूमी, चीनकडून होणारी दहशतवाद्यांची पाठराखण आणि चीनचा इस्लामविरोध यांचा सविस्तर आढावा घेणारा हा लेख...
जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात ‘लष्कर-ए-तोयबा’च्या दोन दहशतवाद्यांना रविवारी गावकर्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
मध्य काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात इस्लामी दहशतवाद्यांचे बळी ठरलेले काश्मिरी हिंदू राहुल भट यांच्या पार्थिवावर जम्मूमध्ये शुक्रवारी मोठ्या शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
भारतीय लष्करप्रमुख मनोज नरवणे आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यासह लष्करातील अनेक अधिकार्यांना अटक करावी, अशी तक्रार पाकिस्तानच्या जिया मुस्तफाने युनायटेड किंग्डमच्या पोलिसांकडे नुकतीच केली, तीही ब्रिटनमध्ये असलेल्या एका कायद्याच्या आधारे! पाकिस्तानी सरकारच्या मते, जिया हा काश्मीरमुक्तीमधील स्वातंत्र्यसैनिक! पण, सत्य हेच आहे की, जिया हा पाकिस्तानी असून तो ‘लष्कर-ए-तोयबा’शी संबंधित आहे. त्याने २४ काश्मिरी पंडितांची क्रूरपणे हत्या केली होती. काश्मीरमध्ये ‘कलम ३७०’ पुन्हा अमलात आणावे, अशीही जियाची मागणी. आपल्या द
मध्य काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यातील चदूरा भागात सुरक्षा दलांना पुन्हा एकदा मोठे यश मिळाले आहे. सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला
जम्मू – काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर येथे सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. त्यामध्ये लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेचा कमांडर मुदासिर पंडितसह अन्य दोन दहशतवाद्यांना यमसदमी धाडले आहे. पोलिस आणि सुरक्षा दलांसाठी हे मोठे यश असल्याचे काश्मीरच्या पोलिस महासंचालकांनी सांगितले आहे.
‘बोको हराम’ या दहशतवादी संघटनेने १६ डिसेंबर रोजी नायजेरियाच्या उत्तरी कतसिना प्रांताच्या सरकारी शाळेवर हल्ला केला. शाळेतील ३३० विद्यार्थ्यांचे त्यांनी अपहरणही केले. ‘बोको हराम’ संघटनेचे खरे नाव आहे ‘जमात-ए-हली-सुन्ना-लिदावती-वल जिहाद.’ या संघटनेच्या नावाचा अर्थ होतो की, मोहम्मद पैगंबरांची शिकवण आणि ‘जिहादा’चे जागरण करणे, त्यांना सर्वदूर पोहोचविणे. पण, अशी घृणास्पद हिंसा करून, शाळेतल्या अजाण बालकांचे अपहरण करून, या दहशतवादी संघटनेने जगाला कोणता संदेश आणि विचार दिला आहे? हा कोणता धर्मविचार आहे? हे तर मानवतेला
‘एफएटीएफ’ने सुचवलेल्या २७ सूत्री कार्यक्रमावर पाकिस्तानने नेमकी काय कामगिरी केली, हे जोखले जाईल. त्यात जर त्याने समाधानकारक प्रगती केलेली असेल तर पाकिस्तान स्वतःला काळ्या यादीत समाविष्ट होण्यापासून वाचवू शकेल. मात्र, तिथे सरकारने दहशतवादविरोधात काही पावले उचलली तर कट्टर दहशतवादी संघटना त्याला प्रतिक्रिया म्हणून आणखी घातक कारवायाही करू शकतात.
चार मोठ्या दहशतवाद्यांवर कारवाई केली. कदाचित ते एखाददुसऱ्या संघटनेवरही कारवाई करतील. अन्य देशांबरोबर आर्थिक ते व्यापारविषयक हितसंबंधांच्या दृष्टीने पाकिस्तानने असे काहीतरी करणे अथवा केल्याचा बनाव रचणे अपरिहार्य आहे.
जयपूरच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन ‘लष्कर-ए-तोयबा’च्या एका दहशतवाद्याला राजस्थान पोलिसांनी अटक केली.
ज्येष्ठ पत्रकार शुजात बुखारी हत्या प्रकरणाचा सूत्रधार हा लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी असून, त्याने बंगळुरूतून एमबीए केल्याची माहिती समोर आली आहे.