Gautama Buddha Kandy Sri Lanka गौतम बुद्धांचे जीवनचरित्र, इतिहासाच्या पानांवर सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे. बुद्धांचे तत्त्वज्ञान आजसुद्धा अनेकांसाठी दीपस्तंभ ठरले आहे. इतिहासातील महान व्यक्तींच्या जीवनप्रवासाचा आढावा घेतल्यास असे लक्षात येते की, त्यांच्या विचारसंचितासोबतच त्यांच्या भौतिक जीवनाच्या पाऊलखुणांनासुद्धा तितकेच अनन्यसाधारण महत्त्व आहे. जगातल्या प्रत्येक धर्मात या पाऊलखुणा जपल्या जातात. या पाऊलखुणा म्हणजे त्या त्या धर्मातील लोकांचे श्रद्धास्थान असते.
Read More
दक्षिण श्रीलंकेतील मतारा जिल्ह्यातील अकुरेसा येथील टी इस्टेटमध्ये (चहाच्या मळ्यात) पक्षी, खारी, ससे आणि साप आढळून येतात. परंतु, गेल्या आठवड्यात तिथे एक १५ फूट लांबीची मगर आढळून आली होती.
देशातील सर्व रामभक्तांचे लक्ष आता केवळ २२ जानेवारी २०२४ वर केंद्रीत झाले आहे. अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. आजवर रामायणाबद्दल आपण विविध माध्यमातील कलाकृतींमधून वाचले, पाहिले आहे. आपल्या देशाला संस्कृचा समृद्ध वारसा लाभला आहे. आणि हिच संस्कृती रामाणातील विविध प्रसंगांमधून देखील आपण कायम शिकत आलो आहोत. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील एक महत्वपुर्ण नाव म्हणजे दादासाहेब फाळके. ज्यांनी भारतातील पहिला बोलपट, मुकपट प्रेक्षकांसमोर आणला. पण तुम्हाला रामायण आणि चित्
आजपासून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन या तीन दिवसीय श्रीलंका दौरा करणार आहेत असे अर्थमंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे. तामिळनाडू मूळ असलेल्या तमिळ भाषिक लोकांनी श्रीलंकेत २०० वर्षांपूर्वी स्थलांतर केले होते. या घटनेला २०० वर्ष झाल्याबद्दल अर्थमंत्री निर्मला सितारामन कोलंबो येथील श्रीलंका येथे आज उपस्थितांना भाषण करून संबोधित करतील.
श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात हैदराबाद येथे विश्वचषकाचा सामना खेळविला गेला. या सामन्यात पाकिस्तानने श्रीलंकेचा ६ विकेट्सने पराभव केला. या सामन्यानंतर बोलताना मोहम्मद रिझवानने त्यातही प्रार्थना केली. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या सामन्यादरम्यान पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली होती. तर मोहम्मद रिझवानने हैदराबादच्या मैदानावर प्रार्थना केल्याचे समोर आले आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह ०२ आणि ०३ सप्टेंबर २०२३ रोजी श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. आपल्या दौऱ्यामध्ये राजनाथ सिंह श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष आणि संरक्षण मंत्री रानिल विक्रमसिंघे आणि पंतप्रधान दिनेश गुणवर्देना यांच्याशी चर्चा करतील.
बुद्धिवंत हनुमानाने सुचवले की, रामाचे सामर्थ्य अफाट असल्याने त्याच्या नामाचे दगड बुडणार नाहीत. या रामनामाच्या दगडांनी अल्पावधीत सेतू बांधणे शक्य झाले. म्हणून समर्थ म्हणतात की, रामनामाने पाषाण तरले. भगवंताच्या नामाने निश्चितपणे (नेमस्त) पाषाणांना तारले. तसेच अनेक देहधारी पाषाणांना रामनामाने तारले आहे.
नवी दिल्ली : भारत - श्रीलंका यांच्यातील दहावा द्विपक्षीय सागरी सराव (स्लिनेक्स -23) कोलंबो येथे 3 ते 8 एप्रिल 2023 दरम्यान आयोजित केला आहे. हा सराव दोन टप्प्यात आयोजित केला जात आहे. सरावाचा हार्बर टप्पा 3-5 एप्रिल 2023 आणि सागरी 6 -8 एप्रिल 2023 होणार आहे.
एखादा प्रकार घडल्यानंतर त्यावर उपाययोजना करणे, यापेक्षा ते घडू नये यासाठी आधीच दक्षता घेणे यातच खरे शहाणपण असते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) खेळपट्ट्यांच्या बाबतीत सध्या असाच काहीसा विचार करण्याची गरज असल्याचे मत अनेक क्रिकेट समीक्षकांचे आहे
श्रीलंकेत खंबीर आणि स्थिर सरकार असणे ही भारतासाठी जमेची बाजू आहे. तोच कौल श्रीलंकेतील जनतेने या निवडणुकांत दिला आहे.
‘सुंदरकांडा’त मारुतीने केलेल्या लंकाप्रवेशाचे व लंकादहनाचे वर्णन समर्थांनी अतिशय वीरश्रीयुक्त व परिणामकारकरित्या केले आहे. या कांडात मारुतीने सीतेचा शोध लावला आणि रावणाची लंका जाळली, याचे वर्णन आहे. ती एकप्रकारे हनुमानाची विजयी मोहीम ठरली. म्हणून त्या कांडाला ‘सुंदरकांड’ असे नाव दिले आहे. संपूर्ण ‘सुंदरकांड’ मारुतीच्या पराक्रमाला वाहिलेले आहे.
जे मुस्लीम देश अथवा स्थानिक मुस्लीम समाज कट्टरतेकडे वळले आहेत त्यांनी महिलांना पायघोळ पोषाख आणि डोळेसुद्धा जाळीमागे दडविण्यास भाग पाडणारा, शिवलेला नखशिखान्त बुरखा घालण्याची सक्ती अंमलात आणली आहे. ते महिलांच्या शरीर स्वास्थ्यासाठी कितपत योग्य आहे, याचा विचार धर्ममार्तंड करण्यास तयार नाहीत. त्याचवेळी वाढत्या उन्हाची तीव्रता लक्षात घेता अंग झाकून घेण्याची आवश्यकता भारतासारख्या उन्हाचा चटका बसू शकणाऱ्या देशात सर्वच महिलांना कमी अधिक प्रमाणात पडते आहे. या गोष्टी लक्षात घेता बुरख्याआड धार्मिक कारण देत स्वतःची ओळख
प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी बुरखा बंदी सोबत घूंघट प्रथादेखील बंद करा असा सल्ला दिला
खेदजनक अनुभवावरून अंमलबजावणी सुस्त, अकार्यक्षम व खूप उणिवा ठेवणारी आहे, ज्यांचा उपयोग दहशतवादी/देशद्रोही करतात. आशा करूया की, वर्तमान योजनांची अंमलबजावणी निकडीने हाती घेतली जाईल, ज्यामुळे सागरी सुरक्षा सशक्त होईल. भारतीय नौदल, भारतीय तटरक्षक दल, पोलीस, गुप्तवार्ता संस्था आणि निरनिराळी सरकारी मंत्रालये यामध्ये समन्वय असणे, ही काळाची गरज आहे.
रविवारी चर्चला ज्यांनी लक्ष्य केले, ते ‘इसिस’, ‘अल कायदा’ किंवा ‘नॅशनल तौहिद जमात’ यांपैकी कोणी असू शकते. अथवा तिघांच्या हातमिळवणीतूनही हा प्रकार घडलेला असू शकतो. कारण, रविवारी ख्रिस्त्यांचा ‘ईस्टर संडे’ होता आणि इस्लाम व ख्रिस्त्यांचे वैर शेकडो वर्षांपासूनचे आहे.