भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या कथित ईशनिंदेच्या वक्तव्यावरुन भारताच्या विविध शहरांत मुस्लीम समुदाय आक्रमक होत रस्त्यावर उतरला. मुस्लीम देशांमधून याविषयी लगोलग विरोधी सूर उमटले. पाकिस्तानसारख्या देशाने, तर ‘भारतात मुस्लीम सुरक्षित नाहीत’ वगैरे नेहमीची री ओढली.
Read More