भारतीय राष्ट्रदर्शन विकसित होण्यासाठी किमान १५ ते २० हजार वर्षे लागली. त्यामुळे आपल्या संस्कृतीची मुळे खोलवर रुजलेली आहेत. पाश्चात्य देशांच्या ’नेशन’ या संकल्पनेशी भारताच्या ’राष्ट्र’ या संकल्पनेची तुलनाच होऊ शकत नाही. कारण, आपल्याकडे बहुराष्ट्रवाद नाही. आपल्या संस्कृतीत एकतेचा संदेश आहे. आपण भूमीला ’माता’ मानतो. त्यामुळे ’नेशन’ आणि ’राष्ट्र’ या भिन्न संकल्पना आहेत,” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह डॉ. कृष्ण गोपाल यांनी केले. रुईया महाविद्यालयात दि. २२ ते दि. २५ एप्रिल रोजीदरम्यान आयोजित
Read More
नवी दिल्ली : सामाजिक सेवा संस्था ‘माय होम इंडिया’च्या वतीने ११ वा कर्मयोगी पुरस्कार ( Karmayogi Award ) यशस्वीरीत्या संपन्न झाला. या प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह-सरकार्यवाह श्री कृष्ण गोपाल यांनी डॉ. विश्वामित्र बत्रा यांना सन्मानित केले.
श्रीरामजन्मभूमी आंदोलनाचे अर्ध्वयू, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी श्रीरामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष आलोक कुमार यांनी यासंदर्भात माहीती दिली.
"विद्या भारतीच्या विद्यालयात शिकलेल्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असून समाजात ते प्रतिष्ठीत झाले आहेत. विद्या भारतीने अनेक प्रांतात आपले महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे. विद्यार्थी संख्या आणि गुणवत्तेत आमच्या शाळा आता मागे नाहीत. त्यादेखील आता अग्रेसर होऊ लागल्या आहेत", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह डॉ. कृष्णगोपालजी यांनी केले.
गोरखपूरच्या पक्कीबाग येथील सरस्वती शिशु मंदिरमध्ये 'विद्या भारती'च्या अखिल भारतीय कार्यकारिणी बैठकीस सुरुवात झाली आहे. तीन दिवस (दि. २२ ते २४ सप्टेंबर) होत असलेल्या या बैठकीस देशभरातील १६० हून अधिक प्रतिनिधी सहभागी होत आहेत.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपुरात उभारण्यात येत असलेल्या जगातील सर्वात मोठ्या फुटाळा कारंजे आणि वॉटर शोचा उद्घाटनपूर्व सोहळा गडकरी यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी बघितला.
“आजच्या तरुणांनी उद्योजकतेकडे फक्त स्वतःच्या संपन्नतेचे साधन म्हणून बघण्यापेक्षा, ब्रिटिश येण्यापूर्वी जो संपन्न, समृद्ध असा भारत होता, तो परत कसा तयार करता येईल, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे,” असा संदेश राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह कृष्णगोपाल यांनी दिला
सहसरकार्यवाह कृष्णगोपाळ शर्मा यांचे प्रकिस्तानला प्रत्युत्तर
आपली दृष्टी नाही म्हणून रडत न बसता, प्रचंड मेहनत घेऊन पुढील शिक्षण पूर्ण करुन देशातील पहिले अंध आयएएस अधिकारी ठरलेल्या कृष्णगोपाल तिवारी यांचा परिचय करुन देणारा हा लेख...