पश्चिम बंगालमध्ये भाजपला मिळत असलेला वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन भाजप कार्यकर्त्यांवर हल्ल्यांचे प्रकार होत आहेत, हे उघडच आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुका म्हणजे ‘लोकशाहीची थट्टा’ असल्याचे सांगून, या सर्व निवडणूक प्रक्रियेच्या निषेधार्थ भाजपने १२ तासांच्या बंदची हाक दिली होती. मात्र, तृणमूल काँग्रेसने भाजपने केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचे म्हटले आहे.
Read More