आपल्या बोटांच्या ताकदीवर आणि सूक्ष्म नियोजनाच्या मदतीने अनेक कॅरम स्पर्धांमध्ये देदीप्यमान यश मिळवणार्या आंतरराष्ट्रीय खेळाडू दिलेश खेडेकर यांच्याविषयी...
Read More
(Pooja Khedkar) सर्वोच्च न्यायालयाकडून प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकरला तात्पुरता दिलासा देण्यात आला आहे. या प्रकरणी १४ फेब्रुवारीला पुढील सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून पुढील सुनावणी होईपर्यंत पूजा खेडकरला अटक न करण्याचे आदेश देण्यात आले.
(Pooja Khedkar Case) वादग्रस्त माजी आयएएस अधिकारी पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे आता तिच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला असून कुठल्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. तिच्यावर फसवणूक तसेच चुकीच्या पद्धतीने ओबीसी आणि दिव्यांग कोट्याचा लाभ घेतल्याचा आरोप आहे.
माजी प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकरचं अपंगत्व प्रमाणपत्र बनावट असल्याचे दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे. पोलिसांनी यासंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयात एक स्टेटस रिपोर्टही सादर केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पूजा खेडकरच्या अडचणीत वाढ झाली आहे.
वादग्रस्त माजी आयएएस अधिकारी पूजा खेडकरला दिल्ली उच्च न्यायालयाने पून्हा एकदा दिलासा दिला आहे. पूजा खेडकरला ५ सप्टेंबरपर्यंत अटकेपासून दिलासा मिळाला आहे. गुरुवार, २९ ऑगस्ट रोजी याप्रकरणाची सुनावणी पार पडली.
पूजा खेडकर प्रकरणी एक मोठी अपडेट पुढे आली आहे. यूपीएससीने केलेले आरोप पूजा खेडकरने फेटाळले आहेत. तसेच यूपीएससीला आपली उमेदवारी रद्द करण्याचा अधिकार नसल्याचेही तिने म्हटले आहे. दिल्ली उच्च न्यायालयात याप्रकरणाची सुनावणी सुरु आहे.
यूपीएससीने उमेदवारी रद्द केलेली वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकरला पुन्हा एकदा नोटीस पाठवण्यात आली आहे. दिलेल्या मुदतीवर सुनावणीकरिता हजर न राहिल्याने तिला ही नोटीस बजावण्यात आली असून यापुढे तिला आपलं म्हणणं मांडता येणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.
वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणी उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. पूजा खेडकरला तात्काळ अटक करण्याची गरज नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे पूजा खेडकर यांच्यासाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे.
वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सरकारी कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर हिची उमेदवारी यूपीएससीने रद्द केली होती. त्यानंतर गुरुवारी पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीनही कोर्टाने फेटाळून लावला. त्यामुळे तिला कधीही अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असताना आता ती फरार झाल्याचे सांगण्यात येत आहे.
वादग्रस्त आएएस अधिकारी पूजा खेडकरचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने हा निर्णय दिला आहे. त्यामुळे आता पूजा खेडकरला कधीही अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. खोटे प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे. युपीएससीकडून हा निर्णय घेण्यात आला असून यापुढे भविष्यात पूजा खेडकर यांना कुठलीही युपीएससीची परीक्षा देता येणार नाही. यूपीएससीकडून त्यांना दोषी ठरवण्यात आलं आहे.
वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतच आहेत. कोट्यावधींची संपत्ती असताना ओबीसी कोट्यातून यूपीएससीची परिक्षा देणं, खोटं दिव्यांग प्रमाणपत्र सादर करणं, नोकरीवर रुजू झाल्यानंतर खासगी गाडीवर लाल दिवा लावणं आणि वरिष्ठांच्या केबिनवर ताबा मिळवणं, असे अनेक आरोप त्यांच्यावर आहेत. एवढंच नाही तर या प्रकरणात आता संपूर्ण खेडकर कुटुंबच अडकलंय. मग पूजा खेडकर यांच्या आईचं शेतकऱ्याला पिस्तूल दाखवत धमकावणं असो किंवा मुलीला मनासारखी जागा न मिळाल्यानं त्यांच्या वडिलांनी अधिकाऱ्यांना धम
प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकरांच्या आई मनोरमा खेडकर आणि वडील दिलीप खेडकर यांच्या घटस्फोटाबाबत एक महत्वाची अपडेट पुढे आली आहे. केंद्र सरकारने पुणे पोलिसांना याबाबतच्या चौकशीचे आदेश दिले होते. आता पोलिसांनी यासंदर्भात एक अहवाल केंद्र सरकारला सादर केला आहे.
सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर आणि वडील दिलीप खेडकर यांचा घटस्फोट झाला आहे का? याबद्दलची चौकशी करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने पुणे पोलिसांना याबाबतच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
सध्या राज्यभर चर्चेत असलेल्या प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर फरार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना मसूरीतील प्रशिक्षण केंद्रात चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. परंतू, त्या तिथे हजर न झाल्याने त्या फरार असल्याचे बोलले जात आहे. शिवाय त्यांचा फोनही बंद येत आहे.
प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्याविषयी एक महत्वपूर्ण माहिती पुढे आली आहे. पुणे पोलिसांनी मनोरमा खेडकर यांच्याकडील पिस्तूल आणि गाडी जप्त केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांनी या पिस्तुलाने शेतकऱ्यांना धमकावल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.
वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. अॅड. सुधीर शहा यांनी दिलीप खेडकर यांच्यावतीने अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. त्यानंतर आता पुणे सत्र न्यायालयाने २५ जुलैपर्यंत त्यांना जामीन मंजूर केला आहे.
जिल्हाधिकारी सुहास दिवसेंवर केलेल्या आरोपाप्रकरणी पूजा खेडकर यांना पुणे पोलिस आयुक्त कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, त्यांनी वाशिममध्येच आपला मुक्काम वाढवून घेतला असून त्या याबाबत टाळाटाळ करत असल्याचे सांगण्यात येत आहे.
वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर हिला पुणे ग्रामीण पोलिसांनी रायगड जिल्ह्यातील महाड येथून अटक केली. स्थानिक पोलीस ठाण्यात नोंद करून तिला पुण्याला आणण्यात आले. वैद्यकीय तपासणी करून मनोरमा खेडकरला न्यायालयात हजर करण्यात आले.
वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना युपीएससीने कारणे दाखवा नोटिस बजावली असून त्यांची प्रशिक्षणार्थी अधिकारीपदाची निवड रद्द केली आहे. युपीएससीकडून पूजा खेडकरचा सखोल तपास करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
एक तरुणी आयएएस अधिकारी बनते, शिकाऊ अधिकारी म्हणून तिची नियुक्तीही करण्यात येते. मात्र, शिकाऊ अधिकारी असताना वरिष्ठ अधिकारी असल्यासारखा आव आणून ती अवास्तव मागण्या करते. एवढंच नाही तर मागण्या मान्य न झाल्याने मनमानी करुन वरिष्ठांची केबिनही बळकावते. ही गोष्ट आहे पुण्याच्या आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची.
खोटं प्रमाणपत्र सादर करुन दिलेली UPSC परिक्षा आणि नोकरीवर रुजू झाल्यानंतर सुरु झालेला राजेशाही थाट या सगळ्यामुळे प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणी आता दिवसेंदिवस वाढताना दिसताहेत. याप्रकरणाचे रोज नवनवे पैलू उलगडत आहेत. एवढंच नाही तर या संपूर्ण घटनेत आता पूजा खेडकर यांच्या पालकांचीही एन्ट्री झालीये. अमाप संपत्ती आणि गैरव्यवहाराचे आरोप असलेलं खेडकर कुटुंब आता चांगलंच चर्चेत आलंय. पूजा खेडकर यांचा मनमानी कारभार आता त्यांना चांगलाच नडल्याचं समजतंय. पूजा यांच्या मनमानी कारभारामुळे त्यांची पूण
वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांना अटक करण्यात आली आहे. एका शेतकऱ्याला पिस्तूल दाखवत धमकावतानाचा त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. तेव्हापासून पुणे पोलिसांची चार पथकं त्यांचा शोध घेत होती.
प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर प्रकरण चांगलंच तापलं असून आता आई, वडील आणि मुलगी या तिघांवरही चौकशीची टांगती तलवार आहे. फरार असलेल्या पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांना गुरुवारी पहाटे पोलिसांनी अटक केली आहे. तर त्यांचे वडील दिलीप खेडकर यांच्या बेहिशेबी मालमत्तेची एसीबी चौकशी करण्यात येत आहे.
वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्याबाबत रोज नवनवीन खुलासे होत असताना आता त्यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याविरोधात तक्रार केल्याचे सांगण्यात येत आहे. प्रशिक्षण काळात त्यांनी छळ केल्याचा आरोप खेडकर यांनी केला आहे.
प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्याबाबत रोज नवनवीन खुलासे होत असून त्यांनी तब्बल ११ वेळा युपीएससीची परिक्षा दिल्याची माहिती पुढे आली आहे. त्यांनी नाव बदलून ही परिक्षा दिल्याचेही सांगण्यात येत आहेत. त्यामुळे त्यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
खेडकर कुटुंबाशी माझा कोणताही संबंध नाही, अशी प्रतिक्रिया भाजप आमदार पंकजा मुंडेंनी दिली आहेत. पंकजा मुंडे यांच्या गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठाला खेडकर कुटुंबाने देणगी दिल्याची माहिती पुढे आली होती. मात्र, आता यावर पंकजा मुंडेंनी स्पष्टीकरण देत खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांवर मानहानीचा दावा करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीशी संवाद साधला.
वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचं महाराष्ट्रातील प्रशिक्षण थांबवण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. राज्य सरकारने मसूरीतील प्रशासकीय अकादमीला रिपोर्ट करण्याच्या सुचना राज्य सरकारने दिल्याचे सांगण्यात येत आहे.
वादग्रस्त शिकाऊ आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. केंद्र सरकारने याप्रकरणाचा तपास एका अधिकाऱ्याकडे सोपवला असून खोटी वस्तुस्थिती मांडल्याच्या आरोपात तथ्य आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.
खासगी वाहनावर लाल दिवा लावणे तसेच अधिकाऱ्यांचे चेंबर बळकावल्याच्या आरोपांमुळे ट्रेनी आयएएस पूजा खेडेकर यांची बदली झाली आहे. वाशिम जिल्हाधिकारी म्हणून त्यांची बदली करण्यात आली आहे. आयएएस असलेल्या पूजा खेडकर यांना ३ जुन २०२४ पासून पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात शिकाऊ अधिकारी म्हणून पाठवण्यात आले होते.
मराठी हिंदीच नाही तर अगदी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही मराठी झेंडा रोवणारे अभिनेत सचिन खेडेकर (Sachin Khedekar) यांनी आजवर विविधांगी भूमिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. मध्यंतरी त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत होता. ज्यात त्यांनी मराठी भाषेबद्दल आपुलकीने व्यक्त होत लोकांना कानमंत्र देखील दिला होता.
काँग्रेसच्या माजी महिला नेत्या राधिका खेडा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत बॉलिवूड अभिनेते शेखर सुमन यांनीही भाजपचे सदस्यत्व स्विकारले आहे. तसेच राष्ट्र उभारणीत योगदान देण्याची इच्छा व्यक्त केली.
खेड, जुन्नरमध्ये सर्वाधिक कुणबी नोंदी सापडल्या आहेत. या नोंदी शोधण्यासाठी आतापर्यंत १३ प्रकारच्या दस्तांमधून सुमारे २४ लाख नोंदी तपासण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले. तर, पुणे व पिंपरी-चिंचवड शहर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मिळून एक लाख ४० हजार कुणबी नोंदी सापडल्या आहेत. सरसकट कुणबी नोंदी पडताळणी सुरू करण्यापूर्वीच्या दहा महिन्यांच्या कालावधीत पुणे जिल्ह्यात १२ हजार २५४ कुणबी मराठा नोंदी आढळून आल्या होत्या.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सर्वच राजकीय पक्षांकडून सुरु झालीय. दरम्यान मागच्या महिन्यात लोकसभा निवडणुकीसंदर्भात राज ठाकरे यांनी मनसे नेत्यांची बैठक बोलावली. आणि लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. मात्र मनसेवर नेहमीच आपल्या भूमिका बदलण्याचा आरोप होतो. टोलचा विषय असू दे, की पंतप्रधानांना आधी पाठिंबा मग केलेला विरोध असू दे, की मराठी माणसावरून थेट हिंदुत्वाचा विषय असू दे. राज ठाकरेंनी वेळोवेळी कालानुरुप भूमिका घेतली. यात अजून एका भूमिकेची भर पडली. ती म्हणजे 2014 साली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा नि
भारताच्या माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने अलीकडेच राजकारणी आणि इतरांना पाठवलेल्या 'सरकार प्रायोजित हॅकर्सपासून सावध रहा' या संदेशावर अॅपलकडून प्रतिसाद मागितला आहे. IT मंत्रालयाने दि. २ नोव्हेंबर २०२३ रोजी Apple ला नोटीस पाठवून या दाव्याचे पुरावे सादर करण्यास सांगितले. या नोटीसवर मंत्रालयाने अॅपलकडून तत्काळ उत्तर मागितले आहे.
देशभरामध्ये ‘लव्ह जिहाद’द्वारे हिंदू माता भगिनींवर अत्याचाराच्या घटना घडत असताना हे वास्तव राजकीय मतांसाठी नाकारले जाणे हीदेखील एक प्रकारची क्रूरता असल्याचे परखड मत दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या उपसंपादिका योगिता साळवी यांनी व्यक्त केले. पुण्यातील स्वामी विवेकानंद विचार मंच यांच्यावतीने रविवार, दि. 28 मे रोजी आयोजित करण्यात आलेल्या ’माझे शहर लव्ह जिहाद मुक्त शहर’ या व्याख्यानामध्ये त्या बोलत होत्या.यावेळी मंचावर कार्यक्रमाच्या अध्यक्षा अॅड. ईशानी जोशी, संस्थेच्या विश्वस्त स्नेहल कुलकर्णी उपस्थित होत्या. सर्वां
खलिस्तान समर्थक आणि 'वारीस पंजाब दे' संघटनेचे प्रमुख अमृतपाल सिंग यांची पत्नी किरणदीप कौरला दि.२० एप्रिल रोजी अमृतसर विमानतळावर ताब्यात घेण्यात आले आहे. किरणदीप कौरने यापूर्वी पोलिसांच्या चौकशीदरम्यान सांगितले होते की, ती अमृतपालच्या संपर्कात नाही.तसेच किरणदीप यूकेची नागरिक आहे त्यामुळे ती लंडनला जात होती. सध्या तिच्यावर कोणताही गुन्हा दाखल नाही.
काँग्रेस नेतृत्वाने अद्याप या घोषणेचा सवयीप्रमाणे निषेध केलेला नाही, अथवा नेत्यांना समजही दिलेली नाही. अशा घोषणा देऊन भाजपलाच लाभ होते, हे अनेकवेळा सिद्ध होऊनही काँग्रेसच्या लक्षात न येणे हे अतिशय आश्चर्यकारक आहे. गुजरातच्या 2007 सालच्या निवडणुकीमध्ये सोनिया गांधी यांनी मोदी यांना ‘मौत का सौदागर’ म्हटले होते, तेव्हा भाजपला मोठे यश मिळाले होते.
मुंबईकर नोकरदारांना वेळेवर डबा पोहोचविणारे मुंबईचे डबेबाले ३ एप्रिलपासून ते ८ एप्रिलपर्यंत सहा दिवसांच्या कालावधीसाठी सुट्टीवर जाणार आहेत. या सहा दिवसाच्या कालावधीत मुंबईतील बहुतांश डबेवाले आपापल्या गावांतील यात्रांमध्ये सहभागी होणार आहेत. १० एप्रिलपासून पुन्हा एकदा डबेवाले मुंबईकरांच्या सेवेत हजर होणार असल्याची माहिती मुंबई डबेवाला असोशिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी दिली.
कोकणात म्हणजेच रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली आणि खेड तालुक्याच्या सीमेवरतीच रामगड नावाचा किल्ला आढळून आल्याचा दावा दुर्ग अभ्यासक संदीप परांजपे आणि पुण्यातील डेक्कन महाविद्यालयातील अभ्यासक डॉक्टर सचिन जोशी यांनी केला आहे.
काँग्रेस पक्षात नामवंत वकीलांची फौज असूनही राहुल गांधी यांच्या प्रकरणात स्थगिती मिळविण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आला नाही. त्यामुळे नख कापून हुतात्मा होण्याचा काँग्रेसतर्फे प्रयत्न करण्यात आल्याचा टोला भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माडी केंद्री मंत्री रविशंकर प्रसाद यांनी शनिवारी पटना येथे लगाविला आहे.
''महाराष्ट्रात खोके कुणी जमविले ते मला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना चांगल्या प्रकारे माहिती आहे. त्यांनी अडीच वर्षात काय दिवे लावले आधी त्याची माहिती महाराष्ट्राला द्यावी. महाराष्ट्राचे खोके मास्टर हे उद्धव ठाकरेच आहेत,'' अशी टीका केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी केली आहे.
उद्धव ठाकरेंचे परवाचे खेडमधील भाषण म्हणजे राजकारणातील गलिच्छ विकृती आणखीन किती खालचा थर गाठू शकते, याचेच एक ज्वलंत उदाहरण. कारण, आधी काँग्रेस, नंतर भाजप आणि आता शिंदेंच्या शिवसेनेवर अश्लाघ्य शब्दांत आगपाखड करणार्या उद्विग्न उद्धव ठाकरेंच्या हाती आता उरले आहेत ते फक्त टोमण्यांचेच धुपाटणे!
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग, मुंबई-दिल्ली महामार्ग यांसारख्या राज्याच्या आर्थिक राजधानीला विविध शहरांशी वेगवान पद्धतीने जोडणार्या महामार्गांचे पहिले टप्पे प्रवासी वाहतुकीसाठी खुले झाले. पण, मागील एका तपापासून मुंबई-गोवा महामार्गाचे काम कासवगतीनेच सुरु आहे. तेव्हा, एकूणच मुंबई-गोवा महामार्ग प्रकल्पाची सद्यस्थिती, प्रकल्प रखडण्यामागची कारणे आणि हा महामार्ग कधी पूर्णत्वास येईल, यासंबंधी आढावा घेणारा हा लेख...
कर्नाटक मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो असणाऱ्या व MH च्या गाड्यांची तोडफोड केल्याप्रकरणी खेड शिवापूर टोल नाक्यावर स्वराज्य संघटनेच्या वतीने जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. कर्नाटकातील वाहनांवर स्वराज्य संघटनेचे स्टिकर लावण्यात आले तसेच गाड्यांवर जय महाराष्ट्र लिहून कन्नडिकांचा निषेध नोंदविण्यात आला.
नवरात्री म्हणजे निसर्गाशी एकरूप होऊन आनंदोत्सव करण्याचा सोहळा. नवरात्राला ऊर्जा, शक्ती, कर्तृत्व, शौर्य, पराक्रमाची परंपरा आहे. नवरात्र म्हणजे आसुरी विचारसरणीवर विजय मिळविण्याचे दिवस. नवरात्रात कात्यायिनी, शैलपुत्री, सरस्वती किंवा महादुर्गा अशा विविध रुपांमध्ये देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. आपण आपल्या देशालाही भारतमातेच्या म्हणजेच देवीच्या रूपात पाहतो. मात्र समाजात दुर्लक्षित राहिलेल्या, न्यूनगंडामुळे पुढे न आलेल्या, रानावनात विखुरलेल्या, स्वतःच्या पायावर उभ्या राहून इतरांच्याही जीवनात मोलाची भर टाकणा
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजी ब्रिगेडशी युती झाली असल्याचे जाहीर केले. त्यासाठी त्यांनी प्रादेशिक अस्मिता आणि लोकशाही वगैरे वगैरे अशी काही कारणं सांगितलीत. ते सांगत असताना काळलं तरी वळवणार कसं तर ते तुम्ही वळवताय अशा निरर्थक कोट्या करण्याचा मोह उद्धव ठाकरेंना आवरता आला नाही. आता कॉंग्रेस,राष्ट्रवादीशी युतीकारून हिंदुत्वाला तिलांजली दिली या कारणानेच शिवसेनेत उठाव झाला हे उघड आहे. त्यामुळे हिंदुत्वाचा द्वेष करणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या वळचणीला उद्धव ठाकरेंची शिवसेना गेली असल्यास काही वावग वाटायला न
याचा अर्थ दुसऱ्या भाषेला विरोध असे होत नाही. दाक्षिणात्य भागात गेल्यानंतर तेथील नागरिक त्यांच्या मातृभाषेतच बोलतात. पण आपण तसे करतो का? या प्रश्नावर स्वतः अभिनेते सचिन खेडेकर यांनी मत मांडले आहे.
एखादी नवी कल्पना वा विचार घेऊन चित्र काढणार्या व पर्यावरण रक्षणासाठी सजगतेने काम करणार्या चित्रकार रोहित खेडकरविषयी जाणून घेऊया...